उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक मुस्लिम जोडप्याने घरवापसी केली आहे. आता अब्दुल्ला शिवप्रसाद बनले आहेत, तर त्यांची पत्नी फातिमा आता कविता या नावाने ओळखली जाणार आहे. दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी विधीनुसार सुंदरकांड पठण आणि हवन करून कुटुंब घरीने हिंदू धर्मात घरवापसी केली. २५ वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारलेल्या या जोडप्याने सनातनी लोक म्हणून आपले जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला.
Read More
कॉँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी जणू काही विनोदांची मालिका सुरू केली. गव्हाचे पित 40 रुपये लीटर मिळते असे म्हणत या मालिकेने ऊचांक गाठला. त्याचा आढावा गहणाऱ्य हा लेख