'सोशालिस्ट डेमोक्रेटिक’ समूहाचे राफेल ग्लुक्समन यांनी अमेरिकेने ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा अर्थात स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा परत फ्रान्सला द्यावा, अशी तीव्र शब्दांत नुकतीच मागणी केली. यावर अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “फ्रान्सच्या राजनीतीतज्ज्ञाने लक्षात घ्यावे की, अमेरिका नसती तर फ्रान्स जर्मन भाषा बोलत असता. अमेरिका होती म्हणून फ्रान्स आत जर्मन भाषा बोलत नाही. त्यासाठी फ्रान्सने आमच्या महान देशाविषयी नेहमी कृतज्ञ राहायला हवे. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ्रान्सला कधीही परत दि
Read More
संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे दोन शब्द इंदिरा गांधींनी ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे घुसडले. त्याविरोधात नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मात्र, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांतील सदस्यांना नव्या नकाशासाठी पाठिंबा द्यावा लागला. कोणत्याही पक्षाने विरोध न करता नव्या नकाशासंबंधींचे विधेयक नेपाळी संसदेत मंजूर झाले. परंतु, सर्वच संसद सदस्य नव्या नकाशाला पाठिंबा देत होते, तेव्हा केवळ एखा व्यक्तीने या दुरुस्तीला विरोध केला. हा विरोधाचा आवाज इतका दमदार होता की, कम्युनिस्ट पक्ष खवळला.
सरकारची जबाबदारी पूर्ण करण्यातून व त्यातल्या त्रुटी वा उणिवांसाठी नित्यनेमाने माफी मागून मोदी पुढे चालले आहेत. जे काही होते, त्याचे श्रेय सामान्य कर्मचारी अधिकारी इत्यादिकांना देतात आणि सहकार्यासाठी जनतेचेच मुक्तपणे आभार मानतात. पण, ते आभार विरोधकांना मिळून श्रेयही विरोधकांनी मिळवण्याची संधी गमावली आहे. म्हणून त्याला ‘कर्मदरिद्रीपणा’ म्हणावे लागते.
वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे.
इंदिरा गांधी समाजवादीही नव्हत्या, कम्युनिस्टही नव्हत्या आणि हिंदुत्ववादी तर मुळीच नव्हत्या. सत्तेच्या चाव्या आपल्या हातातून निसटत चालल्या आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी राज्यघटनेत समाजवादासारखे शब्द घुसविण्याचे उद्योग केले होते.
नि:स्वार्थी, नि:स्पृह भावनेने काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजातील असमतोलाची दरी काहीअंशी कमी होताना दिसते. समाजमन आणि समाजभान जपणारे असेच एक कार्यकर्ते म्हणजे गौरव पोतदार...
अघोषित आणीबाणीचा आरोप करण्याचे विरोधकांतील वैफल्य हेही एक फार मोठे कारण आहे. गेली पाच वर्षे मोदी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे एवढेच नव्हे तर मोदींविषयी जनमानसात तिरस्कार निर्माण करण्यात त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.
सपाचा नेता आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचा वाचाळ उमेदवार आझम खान याची जीभ पुन्हा एकदा घसरली. त्याने आपल्या कलुषित बुद्धीचे प्रदर्शन जगजाहीर केले.
'डॉ. लोहिया की याद में...' शीर्षकाने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मोदींनी लिहिले की, जे लोक डॉ. लोहियांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा दावा करतात, तेच त्यांचा अपमान का करत आहेत?