राजकीय कारभारात सत्ताधारी पक्षावर अंकुश असावा तसेच जनहिताचे योग्य निर्णय घेतले जावे, यासाठी विरोधी पक्षाची भूमिका मोलाची असते. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाचा अभ्यास करून दुसरी बाजू समोर आणणे, हे अपेक्षित असते. केवळ विरोधाला विरोध केला तर तो विरोध हा विकासात आडकाठी बनण्याचाच धोका जास्त असतो. याचीच प्रचिती सध्या नाशिक शहरात येत आहे
Read More