१६० किमी प्रतितास वेगाने धावणार पुढील वर्षी जूनपर्यंत तयार होणार पहिली ट्रेन महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे पूर्ण उत्पादन अद्याप सुरू झालेले नसल्यामुळे, सेमी-हाय स्पीड ट्रेनचा पहिली पूर्ण स्लीपर ट्रेन जून २०२६पर्यंत धावेल असा अंदाज आहे.
Read More
अधारणीय वेगांबद्दल मागील दोन लेखांमधून आपण माहिती वाचत आहोत. त्यातील शौच वेग धारण, मूत्र वेग धारण, वायू (Farting) वेग धारण, शिंकेची संवेदना थांबविणे, भुकेची संवेदना थोपविणे व तहान लागलेली असताना ती संवेदना थोपविणे याने शरीरावर अनिष्ट, अनारोग्यकर परिणाम काय होतात, त्याबद्दल आपण वाचले. यापुढे इतर शारीरिक वेगांबद्दल जाणून घेऊया.
नव्या ९ ट्रेन्स भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येणार; आयसीएफ वर्षाच्या अखेरीस ९ ट्रेनसेट तयार करणार
मुंबईच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली. भारताची नव्या रुपाची प्रिमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत आता लवकरच धावण्यास सज्ज झाली होणार आहे आणि तिची चाचणी सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बुधवार, दि.१५ रोजी वंदे भारत स्लीपर ट्रेन दाखल झाली होती.
हे नवे वर्ष रेल्वे प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासात आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या वंदे भारत रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांद्वारे शयनयान (स्लीपर) आरामदायी सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून त्याची फील्ड ट्रायल घेण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेच्या सभागृहात निवेदन दिले. यावेळी ते म्हणाले, सध्या लांब आणि म
वंदे भारत ट्रेन भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. वंदे भारतच्या यशस्वी लोकार्पणांनंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवास करण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने आकर्षक इंटीरियरसह तयार केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे. इतर स्लीपर ट्रेनपेक्षा नक्कीच अधिक क्लास इंटेरिअरने सजलेली ही अद्ययावत सुसज्ज ट्रेन प्रवाशांना विमानाहून अधिक सुखद प्रवास देण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोलकातास्थित रामकृष्ण फोर्जिंग्सला वंदे भारत ट्रेन सेटसाठी २७० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला ही ऑर्डर भेल-टिटागड कंसोर्टियमला पुरवायची आहे.
झोपेचा अधिकार ही मुलभूत मानवी गरज असून तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी एका जेष्ठ नागरिकाची रात्रभर चौकशी करुन त्याला सकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी न्यायालयाने ईडीला फटकारत हा निर्णय दिला आहे.
अनेक स्त्रियांकडून एक प्रश्न सारखा आम्हाला विचारला जातो की, गरोदरपणात होमियोपॅथीची औषधे ही सुरक्षित असतात का? तर याचे जोरदार उत्तर म्हणजे होय, ही औषधे सुरक्षित असतात. गरोदरपणात स्त्रियांना मळमळ, उलट्या, अपचनाचा त्रास, बद्धकोष्टता, विविध प्रकारच्या अॅलर्जी, निद्रानाश किंवा झोपेचे विकार मानसिक तणाव यांसारख्या अनेक लक्षणांना सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त रक्तदाबाचे विकार, मधुमेह, थायरॉईड व श्वसनाचे विकार हेसुद्धा गरोदरपणात काही स्त्रियांमध्ये दिसून येतात. याशिवाय बाळाची वाढ नीट व सुयोग्य पद्धतीने होणेसुद
गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे लोकलसेवा पूर्ण खोळंबली होती. अंबरनाथ, बदलापूर येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अशातच, नागरिकांनी घरी लवकर पोहोचण्यासाठी जीवघेणा प्रवास केला. सहा महिन्यांची ऋषिकाच्या घटनेनंतर रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
सहाव्या महिन्यांत बाळाचा ‘अन्नप्राशनम’ हा सातवा संस्कार करण्यात यावा. यावेळी शक्य वाटत नसेल, तर बाळाच्या शारीरिक कुवतीप्रमाणे जेव्हा तो अन्न पचवण्यास समर्थ होईल, त्यावेळी (त्यादिवशी) देखील हा संस्कार करू शकतो.
’वर्ल्ड स्लीप डे’ म्हणजेच 'जागतिक निद्रा दिन' जगातील ८८हून अधिक देशांमध्ये दि. १७ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार मुंबईतील लोकलमधून प्रवास करणारे मुंबईकर आठवड्याला ३ तास आणि महिन्याभरात सुमारे १२ तास झोप पूर्ण करत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
भारतातील ७० टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचे जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ३२ टक्के विवाहित जोडप्यांना वाटते की, त्यांच्या जोडीदाराचे घोरणे हे मोटरसायकलच्या आवाजासारखे असल्याचे सांगतात. भारतीय झोपेच्या गुणवत्तेला किती महत्त्व देतात याचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये कोरोनाचे संकट कायम असूनही गृहखरेदी करण्याकडे भारतीयांचा कल वाढलेला दिसतो. कारण, अनेक गृहप्रकल्पांना या काळात फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मागील सात लेखांमधून निद्रेविषयीचे विविध पैलू आपण जाणून घेतले. निद्रेला आहार व व्यायामाइतकेच स्वास्थ्य टिकविण्याच्या दृष्टीने आयुर्वेदशास्त्रात महत्त्व दिले आहे. ‘न अति न कमी’ हा नियम निद्रेच्या बाबतीत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्याविषयी सविस्तर...
टाईप २ डायबेटीस मेलीटस (टी२डीएम) ग्रस्त ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांना स्लीप अप्नीयाचे निदान झाले असल्याचं रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया (आरएसएसडीआय)ने प्रकाशित केलेल्या दस्तऐवज नमूद करण्यात आले आहे.
झोप ही गोष्ट खाणे आणि श्वास घेणे या दोहोंइतकीच महत्त्वाची आहे आणि अपुर्या झोपेमुळे लठ्ठपणापासून ते कमकुवत रोगप्रतिकारशक्तीपर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे संशोधनांतून वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अपुर्या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेच्या कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून येते. तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुमच्या मेंदूचे व शरीराचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या जीवनमानाचा दर्जा लक्षणीयरित्या खालावतो. म्हणूनच नि
अत्याधुनिक उपकरणे हल्ली जशी वरदान आहेत तशीच ती शापदेखील आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक यांच्या अतिवापरामुळे अतिप्रमाणात टीव्ही पाहण्यामुळे निद्रानाश होऊ शकतो.
वजनकाट्यावर लक्ष देऊन आपला आहार घेऊ नका तर आपली जीवनशैली बदला.आपल्याला चांगले वाटणे महत्वाचे आहे आपण आरामदायी असाल, रोज रात्री शांत झोपू शकत असाल तर आपला आहार योग्य आहे, असे समजण्यास हरकत नाही, असे ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.
‘शिवशाही’च्या स्लीपर बस तोट्यात
एकतर रात्रीची झोप मध्यरात्रीनंतर सुरू झाली आणि नंतर पुन्हा झोपेचा काळही कमी झाला. यामुळे माणसाला कित्येक व्याधींनाही सामोरे जावे लागले.