गेली पाच-सात दशके संथगतीने, पण सातत्याने वनचर, वनसंपदा, वनविद्या, वनलोक, वनसंस्कृती यांसारख्या अलक्षित विषयांवर आपल्या ललितलेखनाने अवघ्या महाराष्ट्राचे आणि कालांतराने भारताचे लक्ष वेधून घेणारे, नुकतेच ‘पद्मश्री’ने सन्मानित अरण्यातील आत्ममग्न वनऋषी मारुती चितमपल्ली अरण्यात कायमचे विसावले. त्यांचे जाणे हा समाजमनावरचा आघात आहे. त्यानिमित्ताने चितमपल्ली यांचा निसर्गसमृद्ध जीवनपट उलगडणारा हा लेख...
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील ‘श्रीराम व्यायाम शाळा’ या क्रीडा, व्यायाम आणि संस्कार केंद्राला ९२ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. ठाण्याचे मुख्य संघ केंद्रस्थान म्हणजे येथील छत्रपती शाखा आणि कार्यालय. ठाण्याच्या संघ स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांच्या भावविश्वात या जागेचे एक वेगळे स्थान आहे. संघकार्य विस्तार आणि दृढीकरणाची संघाच्या पातळीवर आखण्यात आलेली उद्दिष्टे पार करण्याच्या प्रयत्नांचे एक प्रभावी केंद्र, या नात्याने ‘श्रीराम व्यायाम शाळा सेवा केंद्रा’ची नवी इमारत दिमाखात उभी राहिली आहे. तिच्या निर्मि
मराठी साहित्य विश्वात वन्यजीवान, जंगलातील प्राणीजीवन बारकाईन टिपणारे मारुती चितमपल्ली यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सोलापुर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्यासाठी ३० एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात आगमन करणार असून, २१ जून रोजी पुण्यात त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर २३ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत दोन्ही पालख्या ग्रामीण भागातील नियोजित मार्गांवर प्रस्थान करतील.
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर पाठविलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले.
कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल.
साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, २ जून रोजी नाशिक येथे श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा. असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला.
चित्रकार श्रीकांत गडकरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. 19 मे ते दि. 25 मे रोजीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात दर्शकांना आपल्या भोवतालाचे चित्रमय दर्शन अनुभवता येईल.
Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी भारतातील खासदारांची विशेष टीम परदेशात जाणार आहे. यासाठी विविध पक्षांच्या खासदारांची एक टीम गठित करण्यात आली असून ते जगासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील काही खासदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
Rahul Gandhi statement Lord Shri Ram a mere mythological character राहुल गांधी यांनी प्रभू श्रीराम यांना केवळ पौराणिक पात्र म्हटल्याने, देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य ही कुठलीही तात्कालिक चूक नसून, ती काँग्रेसच्या आजवरच्या दीर्घकालीन हिंदूविरोधी दृष्टिकोनाची पुराव्याने सिद्ध होणारी साखळी आहे.
( Third Anniversary of Swayambhu Shri Satyeshwar Temple ) रत्नागिरी जिल्हा,लांजा तालुक्यातील वनगुळे गावी वनगुळे ग्रामविकास मंडळ,मुंबई/ग्रामीण आणि वनगुळे रहिवाशी यांच्या सहयोगाने ग्रामदैवत स्वयंभू श्री सत्येश्वर मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा ३ ते ६ मे २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
( culmination on the Shri Ram temple in Ayodhya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीतील आणखी एक ऐतिहासिक टप्पा सोमवारी पार पडला. मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर योग्य विधींसह कळस पूजा करून कळसाची स्थापना करण्यात आली.
"सुधीर फडके (बाबूजी) हे केवळ एक उत्कृष्ट गायक नव्हते, तर ते स्वरगंधर्व होते. गाणं आणि गाण्यातील शब्द आपण महाराष्ट्राला बाबूजींनी शिकवले" असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित स्वर गंधर्व स्व. सुधीर फडके दृक श्राव्य संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होते.
( Anant Ambani at Shri Siddhivinayak temple ) रिलायन्स ग्रुपचे संचालक अनंत अंबानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. अनंत अंबानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे वडील मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.
( Maryada Purushottam Shriram ) सूर्यवंशात दिलीप नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदक्षिणा. त्यांचा पुत्र रघु ज्याने ९९ अश्वमेध यज्ञ केलेत. शंभराव्या वेळी इंद्राने प्रसन्न होऊन घोड्याशिवाय यज्ञ पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आणि तेंव्हापासून चक्रवर्ती साम्राज्याच्या या वंशाला रघुवंश म्हणतात. रघुचा पुत्र अज ज्याने विदर्भ देशाचा राजा भोज याच्या इंदुमती नावाच्या कन्येशी विवाह केला. याच अज आणि इंदुमतीचा पुत्र म्हणजे राजा दशरथ. दशरथाला तीन राण्या होत्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी पण तिघींनाही पुत्
( Ayodhya city occasion of Shri Ram birth anniversary ) रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम जन्मोत्सवाच्या आनंदात संपूर्ण अयोध्यानगरी तल्लीन झाली होती. रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामललाच्या कपाळी लावण्यात आलेल्या सूर्यतिलकाचे दर्शन सार्या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंद
मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी झटणारेनाशिक येथील ‘जागर मनाचा’ संस्थेचे संस्थापक शंतनू श्रीरंग गुणे यांच्याविषयी...
Sri Lanka Ramayana हिंद महासागरातील श्रीलंका हे केवळ एक निसर्गरम्य द्वीपराष्ट्र नाही, तर भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेले महत्त्वपूर्ण पौराणिक स्थळसुद्धा आहे. रामायणात प्रसिद्ध असलेली ही सोन्याची लंका म्हणजेच रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेत आजही रामायणकालीन स्थळे जसे की अशोकवन, केलानिया बिभीषण मंदिर, रामसेतू आणि दिवूरुमवेला अस्तित्वात आहेत. रामायणातील प्रसंग तिथे जिवंत वाटतात. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक स्थळे आणि श्रद्धेचा संगम असलेले ही भूमी भारतीयांसाठी केवळ एक पर्यटनस्थळ नसून, एक भावनिक नाते जपणारे पव
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा चित्ररथ प्रथमच श्री पोद्दारेश्वर राममंदिराच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. येत्या ६ एप्रिल रोजी श्री पोद्दारेश्वर राममंदिराची ५९ वी भव्य शोभायात्रा मोठ्या भक्तिभावाने निघणार आहे. यावर्षी प्रथमच या शोभायात्रेत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे.
Japanese Ramayana रामकथेचे मूळ हिंदुस्थानात असले तरी भारतीय व्यापारी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारातून रामायण अगदी पूर्वेकडील जपानपर्यंतही पोहोचले. साहजिकच, रामायणाची कथा जपानच्या संस्कृतीरंगात न्हाहून निघाली, वेगळ्या पद्धतीने विकसितही झाली आणि तितकीच लोकप्रियही ठरली. त्यानिमित्ताने जपानी साहित्य, संस्कृती आणि सिनेमासारख्या नवमाध्यमांतही रामायणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या जपानी रामायणाच्या संपन्न परंपरेचा सविस्तर आढावा घेणाराहा लेख...
Woqf Bill लोकसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकावर झालेल्या चर्चेत शिवसेना खासदार श्रीकात शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. संसदेत उबाठा गटाने मांडलेल्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले असून त्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर तुम्ही असं भाषण केलं असतं का? असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ते दिल्लीतील संसदेत २ एप्रिल रोजी बुधवारी बोलत होते.
( Deputy Chief Minister Shinde on Receiving Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj award ) ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Supreme Court दिल्लीतील तीन मंदिरांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. या तीन मंदिरातील दिल्ली विकास प्राधिकरणाने हतोडा चालवण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, संबंधित तीन मंदिरांच्या व्यवस्थाप समित्यांनी दिल्ली सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी. काली बारी मंदिर, अमरनाथ संस्था, श्री बद्रीनाथ संस्था या मंदिर संस्थांवर हतोडा चालवण्याबाबतची नोटीस जारी करण्यात आली.
Shri Ram temple उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर हे जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. राम मंदिर हिंदू समाजाच्या सहकाऱ्याने बांधले गेले आहे. यात सरकारकडून कोणतीही मदत घेण्यात आलेली नाही, असे असून मंदिराने सरकारकडे शेकडो कोटींचा कर जमा केलेला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या एका बैठकीत सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिर बांधकामाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या भिंतीचे ६० टक्के काम
Shri Ram उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील धामपूरमध्ये एका कट्टरपंथी मुस्लिम समाजाच्या युवकाने प्रभू श्री राम आणि माता सितेबाबत गरळ ओकत पायरी सोडली आहे. संबंधित देवदेवतांचे फोटो शेअर करत त्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. शुक्रवारी दुरापी ही परिस्थिती पाहता ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. अनेक गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आपल्या स्वरांच्या माध्यमातून संगीत विश्वात माय मराठीची गोडी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सुधीर फडके यांच्या गीतांच्या श्रवणाचा आनंद पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. धुरी परिवार, समाज उन्नति मंडळाचे मनोहर वाचनालय आणि समर्थ मराठा संस्था आयोजित उद्योगश्री शांताराम महादेव धुरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २ मार्च रोजी 'बाबुजी आणि मी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध संगीतकार श्रीधर सुधीर फडके व वाद्यवृंद मराठी भावगीतं, भक्तीगीते, सिनेगीतांचे अमृततुल्य सादरीकरण करणार आहेत.
‘महावितरण’च्या आर्थिक सुस्थितीसाठी राज्यसरकार प्रयत्नशील: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच आळंदी(देवाची)मधील ‘श्री संत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय.’ सध्या राजधानी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही सुरु आहे. त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा संदर्भग्रंथांचा तसेच, हस्तलिखितांचा प्रचंड मोठा संग्रह असलेल्या या अनोख्या ग्रंथालयाविषयी...
आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्
आई आणि बाळाचे नाते जगावेगळेच! कोणत्याही बाळाचे ठायी आईविषयी अपरंपार प्रेम असते. आपल्या हातून झालेल्या असंख्य चुका अथवा प्रमाद ते बाळ, आईपाशी मोकळ्या मनाने सांगते. सार्या जगाने जरी दुषणे दिली, दूर लोटले, तरी माझी आई मला दोष लावणार नाही, तर ती मला सांभाळून घेईल आणि योग्य मार्गदर्शनही करेल, हाच दृढ विश्वास बळाच्या मनामध्ये असतो. या विश्वासाला आजतागायत तरी विश्वातील समस्त मातृशक्तींनी कायमच जपले आहे. हाच आधार घेत, आई भवानीच्या चरणी आदि शंकराचार्यांनी आत्मोद्धाराचे ज्ञान देण्याचा हट्ट या स्तोत्रात केला आहे. आदि
Ekta Kapoor चित्रपट निर्माती म्हणून नावारुपाला आलेल्या एकता कपूर यांना पद्मश्री देण्यात आला होता. मात्र, आता पद्मश्री पुरस्कार पुन्हा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. भारताच्या विविध भागामध्ये १०८ वकिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत एक पत्रही लिहिण्यात आले आहे.
भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडवणार्या अच्युत पालव ( Padma Shri Achyut Palav ) यांना भारत सरकारच्यावतीने नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. अक्षरचित्रांचे भावविश्व उलगडून दाखवणार्या निवडक चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात दि. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना पाहता येईल. अच्युत पालव व त्यांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली अक्षरचित्रं ही विविध भारतीय भाषा व लिपी यांच्या अंतरंगातील विविधतेची साक्ष देणारी आहेत. त्याचेच हे अक्षरदर्शन...
ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक आणि अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे (Maruti Chitampalli Padma Shri). त्यांनी मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली (Maruti Chitampalli Padma Shri). निसर्ग आणि माणूस यांच्यातील नात्याचा शोध त्यांच्या ललित प्रतिभेने घेतला (Maruti Chitampalli Padma Shri). ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे. (Maruti Chitampalli Padma Shri)
(Ramayana: The Legend of Prince Rama) रामजन्मभूमी अयोध्या येथील राममंदिराच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने 'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम' या १९९३ साली भारतीय आणि जपानी कलाकारांनी मिळून तयार केलेल्या चित्रपटाचे २२ जानेवारी रोजी मुंबईतील लोअर परळ येथील फिनिक्स मॉल मध्ये पुनर्प्रदर्शन करण्यात आले. प्रेक्षकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रभू श्रीरामांची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना ( Shri Ram's Temple ) होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंदिरनिर्माणाची वाट कित्येक पिढ्यांनी पाहिली, तो क्षण ‘याचि देहे याचि डोळा’ आपण अनुभवला. या घटनेचे असंख्य कंगोरे आहेत. या कंगोर्यांचा घेतलेला हा मागोवा.
आधुनिक भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय असा दिवस म्हणजे पौष. शु. द्वादशी (प्रतिष्ठा द्वादशी) दि. २२ जानेवारी २०२४. हिंदू समाजाची आराध्य देवता याच दिवशी त्यांच्या मंदिरातील गर्भगृहात प्रतिष्ठित झाली, असा ऐतिहासिक आनंदी दिवस. या गर्भगृहात नुकतेच दर्शनासाठी जाता आले, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप महिन्यांची इच्छा पूर्ण झाली आणि गर्भगृहातील बालक रामाचे दर्शन म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण होता. खरे तर गर्भगृहात त्या विग्रहाकडे सतत बघत राहावे, इतकी देखणी आणि नितांत सुंदर श्रीरामललाची मूर्ती आहे. सहा वर्
भाजपची ताकद सध्या वाढलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि परिस्थितीनुसार नेतृत्वाने घेतलेला निर्णय या सर्वांचा परिपाक म्हणजे भाजपचा महापौर महापालिकेत बसेल, असा विश्वास भाजपचे आजी आणि माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि यांनी व्यक्त केला.
Maha Kumbh Mela पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रयागरामध्ये आयोजित महाकुंभमेळ्यास दि : १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला. सकाळपासून लोखांच्या संख्येने भाविकांचा जनसमुदाय लोटला आहे. प्रयागराजमधील विविध घाटांवर श्रद्धाळू भाविक स्नान करण्यास आपली हजेरी लावत आहेत. या उत्सवामध्ये भारतीयांसोबत परदेशी भाविकांचाही समावेश आहे. कुंभमेळ्याला काहींनी मोक्षप्राप्तीचा मारप्ग असल्याचे म्हटले आहे. श्रद्धेचा महापूर पाहून परदेशी नागरिक थक्क झाले असून मेरा भारत महानचा नारा परदेशी नागरिकांनी दिला आहे.
Shri Swami Samarth अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचा मासिक महासत्संग २५ जानेवारी ऐवजी १८ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
Shri Dasganu Maharaj भारतीय (हिंदु) संस्कृती व इतिहास परंपरेत कीर्तन परंपरेचे अनन्यसाधरण महत्त्व होते, आहे व राहणार आहे. या किर्तन परंपरेचे महत्व भारतीय जनमानसाच्या मुळाशी रुजलेले आहे. परंपरेनुसार कीर्तनाचे आद्य प्रवर्तक हे देवऋषी श्री नारदमहर्षि यांना मानले जाते. कीर्तनाचा उल्लेख श्रीमद्भागवतात भक्त प्रल्हादाच्या चरित्रात येतो तो ही हिरण्यकश्यपू प्रल्हादास विचारतो की, तू गुरुकडुन काय शिकलास तेंव्हा भक्त प्रल्हाद सांगतात नऊ प्रकारची भक्ती शिकली असे सांगताना भागवतातील हा श्लोक
आप्तस्वकीयांचे डोळ्यासमोर हाल होताना पाहून देखील ज्यांची मातृभूमी आणि धर्मावरची श्रद्धा जरा देखील कमी झाली नाही, उलट अध्यात्मशक्ती आणि क्षात्रतेजाचा अपूर्व संगम करत त्यांनी अन्यायी औरंगजेबाच्या राजवटी विरोधातले धर्मयुद्ध अविरत सुरु ठेवले, त्या श्री गुरुगोविंदसिंह ( Gurugovindsingh ) यांच्या प्रकाश दिनानिमित्त त्यांच्या साहित्यसंपदेतील वीररसयुक्त पत्र जफरनामाचा हा भावानुवाद...
ठाणे : हिंदू धर्म ( Hinduism ) हा कसा विज्ञाननिष्ठ आहे, याबाबत उद्बोधक प्रवचन देत स्वामी श्री सवितानंद महाराज यांनी हिंदु धर्मातील विविध महानता विषद केल्या. जनशक्ती बहुउद्देशीय संस्था, ठाणे आयोजित “ आपण हिंदू आहात का?” या विषयावर परमपूज्य स्वामी श्री सवितानंद महाराज यांचे अत्यंत उदबोधक तसेच विचारांना चालना देणारे प्रवचन शनिवारी (दि.२८ डिसे) ठाणे महापालिकेच्या नरेन्द्र बल्लाळ सभागृहात पार पडले.