कलम ३७० हटविण्याचा जम्मू-काश्मीरमध्ये आज थोडाफार विरोध दिसत आहे. मात्र, उर्वरित देशात कुठेही भारतीय मुसलमान रस्त्यावर उतरलेला नाही. पाकिस्तानी अथवा अन्य मुसलमान एकमेकांकडे पाहात असले तरी भारतीय मुसलमानांनी ही सगळीच प्रक्रिया सहजपणे स्वीकारली आहे. हा मानसिकतेतला बदल आहे, हिंदूंच्या आणि मुसलमानांच्याही.
Read More
हिंदी ही राष्ट्रभाषा असायला हरकत नाही, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. तसे झाल्यास आपल्या भाषिक वेगळेपणाबाबत जास्तच संवेदनशील असलेल्या दक्षिणेतून विरोधी आवाज उठवला जातो. हे स्वातंत्र्यपूर्व काळातही झालेच होते, स्वातंत्र्यानंतरही आणि आताही होताना दिसते. म्हणूनच हिंदी भाषेचा शैक्षणिक धोरणात समावेश करायचाच असेल तर तो तारतम्याने, चर्चेने आणि सर्वांना विश्वासात घेऊनच करायला हवा.