Shewanta

भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान; उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे. युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. परं

Read More

कोकणात सॅटेलाईट टॅग केलेल्या चौथ्या कासवाचीही प्रवासयात्रा थांबली

'सावनी' नंतर आता गुहागर किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'रेवा ' या मादी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा 'लोकेशन सिग्नल' २२ जून रोजी बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरची बॅटरी संपल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. गुहागर पासून मंगळूरच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. 'रेवा'ने आतापर्यंत २३२८ किमीचे अंतर कापले, तर ३३० मीटर पर्यंत खोल डुबकी मारली होती. 'रेवा'चे शेवटचे स्थान कारवार, कर्नाटकच्या किनाऱ्यापासून ९० किमी अंतरावर होते.

Read More

कोकणातील कासवांना का लावले 'सॅटेलाॅईट काॅलर' ? त्यांना त्रास होईल का ?

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच एखाद्या सागरी कासवाला ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्याचा प्रयोग महाराष्ट्रात पार पडला. दि. २५ जानेवारी रोजी वेळास आणि आंजर्ले किनार्‍यावरील मादी कासवांना ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. त्याचे नामकरण अनुक्रमे ‘प्रथमा’ आणि ‘सावनी’ असे करण्यात आले. यामुळे आपल्याला या कासवांच्या विणीच्या नेमक्या जागा, नेहमीच्या अधिवासाच्या जागा, खाद्याच्या जागा आणि स्थलांतर मार्गांची माहिती मिळेल. विशेष म्हणजे माध्यम विश्वातील केवळ दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या

Read More

कोकणातील समुद्री कासवांवर 'सॅटेलाईट'ची नजर

कोकण, सॅटेलाईट, कासव, समुद्री कासव, konkan, satellite, turtle, sea turtle

Read More

आसामचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (केएनपी) ,उपग्रह फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले

आसामचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (केएनपी) उपग्रह फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे.आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी बुधवारी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना १० उपग्रह फोन सुपूर्द केले.उद्यानातील वन कर्मचाऱ्यांना उपग्रह फोन पुरवण्याचा निर्णय आसामचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला पर्यावरण आणि वन मंत्री परिमल सुकलैबैद्य उपस्थित होते. मंत्री केशब महंता आणि अतुल बोरा

Read More

इस्रोचा नवा विक्रम : २० वर्षात ३०० विदेशी उपग्रह केले प्रक्षेपित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदन करणारे ट्विट केले.

Read More

भारताच्या 'रिसेट २ बी'मुळे पाकड्यांचे धाबे दणाणले

भारताच्या या उपग्रहामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर ठेवता येणार नजर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121