मुंबई : कुर्ला पश्चिम पसिरात बेस्ट बसचा अपघात होऊन ७ निष्पापांना जीव गमवावा लागला. या घटनेकडे चौकस नजरेने पाहता अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी कामगार नेते तथा बेस्ट ( BEST ) वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला विशेष संवाद.
Read More
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी बेस्ट बचाओ अभियानाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यावर्षी ‘बेस्ट बचाओ’ या विषयाअंतर्गत संदेश दिला आहे. यामध्ये बेस्ट बसचा कमी होणारा ताफा आणि अल्पदरात मिळणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लागणारे टाळे याबाबत जनजागृती करणारे बॅनर, देखावे करण्यात आले आहेत.
बेस्ट बससेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात बेस्टची अत्यावश्यक सेवा अल्पदरात नियमितपणे सुरु राहणे ही प्रवासी आणि मुंबई शहराची मूलभूत गरज आहे. मात्र ७ ऑगस्ट या बेस्ट बससेवा दिनाच्या दिवशी सुद्धा 'बेस्ट बचाव अभियान' राबवावे लागणे, हे मुंबईकरांसाठी दुर्देवी आहे. त्यामुळे बेस्ट दिन म्हणावा की दीन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच अभियानाकडून मुंबईतील सर्व आमदारांना दि. ७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान बेस्टसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.
प्रकाश गंगाधरे यांची मागणी ; 'एसटीप्रमाणे बेस्ट संपविण्याचे सेनेचे प्रयत्न' : शशांक राव
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बेस्ट बसमध्ये जादा प्रवासी वाहतूक करण्याचा आदेश देण्यात आल्याच्या विरोधात बेस्ट कामगारांनी सोमवारी वडाळा आगारासमोर निदर्शने केली. जादा प्रवासी वाहतुकीच्या आदेशाबाबत बेस्ट कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे कामगारांसह प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार नेते नितीन पाटील, विठ्ठल गवस आदी उपस्थित होते.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचा आरोप, मृत्यू लपवत असल्याच्या निषेधार्थ आजपासून कामगारांची मूक निदर्शने
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘बेस्ट कृती समिती’ गणेशोत्सवानंतर मात्र संपाचे हत्यार उपसण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. कामगारांच्या संपाबाबत दि. ११ सप्टेंबर रोजी ‘बेस्ट’ प्रशासनाला नोटीस देण्यात येणार आहे, असे ‘बेस्ट कृती समिती’चे नेते शशांक राव यांनी सांगितले.
: राज्यातील रिक्षाचालकांनी मंगळवार दि. ९ जुलै रोजी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी रात्री मागे घेण्यात आला.
न्यायालयाने कर्मचारी आणि प्रशासन यांना चांगलेच सुनावल्यामुळे संप मागे घेण्यात आला. या संपामुळे कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या, पण या संपात राजकारणाने जास्त जोर धरला.
बेस्टच्या ९ दिवसाच्या ऐतिहासिक संपानंतर आता पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचे बिगुल वाजण्याचे संकेत शशांक राव यांनी दिले आहेत.
बेस्टच्या कृती समितीचे शशांक राव आणि राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची सोमवारी सकाळी बैठक झाली.