भारतातील प्राचीन मंदिरे ही अनेकांच्या कुतूहलाचा विषय. पण, ही मंदिरे नेमकी कशी पाहावी, याची माहिती नसल्याने अनेकदा फक्त नमस्कार करून आपण बाहेर पडतो. पण, ही मंदिरे म्हणजे आपल्या समृद्ध संस्कृतीचा ठेवा. ही मंदिरे आपल्याला इतिहास सांगतात. ही मंदिरे कित्येक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आणि हीच मंदिरे त्या त्या काळातील संस्कृतीचे जीवंत प्रतीक. त्यामुळे या मंदिरांकडे पाहण्याची एक अभ्यासपूर्ण दृष्टी विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे. म्हणूनच ही मंदिरं नेमकी कशी पाहावी, अशा एका आगळ्यावेगळ्या विषयावर लेखक व अभ्यासक शंतनू
Read More