Shalini Thackeray

भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान; उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे. युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. परं

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121