Shahwaz

अडीच वर्षात ठाकरेंना जमलं नाही, फडणवीसांनी झटक्यात करून दाखवलं!

महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेला कारभार आणि त्यात मुंबईकरांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मुंबईकरांचा ठाकरेंवर असलेला रोष कायम आहे. मुंबईतील २०७ बीडीडी चाळींमधीलस्टॉल धारकांना पुनर्विकासात सहभागी करून घेण्यात ठाकरे सरकारने टाळाटाळ केलेल्या टाळाटाळीमुळे बीडीडीवासियांमध्ये सरकारप्रती मोठी नाराजी होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळात बीडीडी चाळीतील स्टॉल धारकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरेंना फडणवीसांनी आपल्या कामातून प्रत्युत्तर दिले आहे. बीडीडी चाळी

Read More

देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं!

मुंबई(ओंकार देशमुख) : मविआ सरकारच्या कार्यकाळात ‘बेस्ट मुख्यमंत्री’म्हणून गौरवून घेतलेले उद्धव ठाकरे यांना आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात असलेलीनाराजी अनेकदा उफाळून आली आहे. त्याचा प्रत्यय ‘बीडीडी’ चाळधारकांनाही आला आहे. मुंबईतील २०७ ‘बीडीडी’ चाळींमधील स्टॉलधारकांना पुनर्विकासात सहभागी करून घेण्याबाबत ठाकरे यांच्या सरकारने उदासिनता दाखवली. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बीडीडी’ चाळीतील अन्यायग्रस्त स्टॉलधारक

Read More

ठाकरे सरकारमुळे ४ हजार कोटींचा भुर्दंड!

ठाकरे सरकारमुळे ४ हजार कोटींचा भुर्दंड!

Read More

ठाकरे सरकारने आम्हाला मरण्याची परवानगी द्यावी!

मुंबईतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरळी मतदारसंघातील ना. म. जोशी मार्गावरील इमारतींमधील नागरिकांनी पुनर्विकासातील त्रुटी आणि इतर बाबींवरून प्रशासनाला खडे बोल सुनावत राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे. “जर प्रशासनाला पुनर्विकास प्रक्रिया राबविताना आमच्याशी संपर्क साधायचा नसेल किंवा आम्हाला विश्वासात घ्यायचे नसेल, तर ठाकरे सरकारने आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया बीडीडी च

Read More

तुमच्यामुळे संपूर्ण कुटुंब उधवस्त, आदित्य ठाकरे राजीनामा द्या : नितेश राणे

भाजप नेते नितेश राणे यांनी केली राज्य सरकारवर टीका

Read More

जांबोरी मैदानातील ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडण्याच्या हालचाली

कट्ट्याबाबत पालिका प्रशासनाची नोटीस ; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांची नाराजी

Read More

‘बीडीडी’ चाळीतील इमारतींच्या सोडतीवरून नागरिकांमध्ये असंतोष

प्रकल्पाला विरोध नाही, मागण्या मान्य करा ; बिगरराजकीय समितीची मागणी

Read More

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी महत्वाची बातमी!

प्रकल्पाला होत आलेला विलंब आणि मुद्रांक शुल्काची रक्कम यामुळे हा प्रकल्प राबविणे म्हाडाला कठीण होणार होते. त्यामुळे म्हाडाने मुद्रांक शुल्क एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महसूल व वन विभागाने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमनुसार घेण्यात येणारे मुद्रांक शुल्क एक हजार निश्चित केले आहे. याबाबत राज्यपालांच्या आदेशानुसारचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे तिन्ही बीडीडी चाळीतील रहिवाशांसोब

Read More

… तर वरळी बीडीडी चाळीत १०० टक्के लॉकडाऊन करणार!

महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121