दिल्लीपासून धर्म विवेचन आणि प्रसाराची सुरुवात केलेल्या बरेलवीला आता दिल्ली बाहेर बोलावणे येऊ लागले. सहारानपूर, देवबंद, प्रयागराज, वाराणसी, लखनौ, कानपूर, सुलतानपूर अशा विविध ठिकाणी बोलावणे येऊ लागले. प्रत्येक ठिकाणी बरेलवी वहाबी विचार सांगत असे. धर्मप्रसार हे प्रत्येक मुसलमानाचे प्रथम धार्मिक कर्तव्य होय. यासाठी जे काही करणे आवश्यक असेल ते करण्यात काहीही पाप नाही. हे कार्य करण्यात जर लढाई वा हत्या घडली तरीही मुसलमानांना सरळ जन्नतमध्ये प्रवेश मिळतो, अशा प्रकारची शिकवण बरेलवी देत असे.
Read More
चंदिगढ विमानतळ आता ‘शहीद भगतसिंग’ या नावाने ओळखले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात पंजाबच्या जनतेला ही भेट दिली आहे. “चंदिगढ विमानतळाला ‘शहीद-ए-आझम’ यांचे नाव देण्यात यावे, अशी पंजाबी जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून विमानतळाला आता नव्या नावाने ओळखले जाईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ’‘विमानतळाच्या नावातील बदलाचे पंजाब आणि हरियाणातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. पंजाबींची प्रलंबित मागणी पूर्ण झाली
राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सोमवारी दि. ०४ रोजी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात आला. सरकारच्या बाजूने १६४ आमदारांनी पाठींबा दर्शवला. यावेळी, आजवरचा प्रवास आठवताना, लढून शहीद होईन पण, आता माघार घेणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होताना दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात मालाडच्या मालवणी परिसरात बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आले. अशातच टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाल्याचे वक्तव्य शुक्रवारी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले.
गेल्या १५ ऑगस्ट रोजी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ केला. त्यानिमित्ताने येते वर्षभर अनेक कार्यक्रम होतील. या ठिकाणी मी एक वेगळा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण, याच वेळेला, किंबहुना आपल्या अगोदर एक दिवस पाकिस्तान जन्माला आला होता. आपल्या प्रमाणेच त्यांच्याही निर्मितीची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ७५ वर्षांमध्ये त्यांचे काय झाले हेही आपण पाहिले पाहिजे. कारण, त्यात फाळणीमागील तर्कशास्त्राचा फोलपणा दडलेला आहे. यानिमित्ताने त्या मुद्द्यांचीही चर्चा घडवली पाहिजे. कारण, ‘भारतात हिंदू
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू याने स्वतःच्या आत्मचरित्रात गौतम गंभीरच माजोरडा असा उल्लेख केला होता
‘शहीद भाई कोतवाल’मध्ये कमलेश सावंत साकारणार गोमाजी पाटील
उत्कल जागृती सेवा संघ या संस्थेच्या वतीने रविवार, ४ ऑगस्ट रोजी ‘शहिदों को नमन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा येथील हल्ला तसेच अन्य हल्ल्यांमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
शहीद जवान औरंगजेब यांचे दोन भाऊ मोहम्मद तारीफ आणि मोहम्मद शब्बीर यांनी भारतीय लष्करी सेवेत प्रवेश घेतला आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांपैकी नील बेट अर्थात शहीद बेटाला ‘कचरेवाले’ अभियानातून कचरामुक्त करणार्या गरिमा पूनिया या तरुणीची ही प्रेरक कथा...
पख्तुनांच्या इतक्या मोठ्या असंतोषाला कारण म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक व भाषिक अस्मितेची गळचेपी व दहशतवादाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे एन्काऊंटर. हा रोष वाढतच जाणार, यात काही शंका नाही. आपल्याकडे ‘आझादी’ मागणा-यांचा आणि त्यांच्या मागण्यांना न्याय्य मानणा-यांचा एक कंपू आहे. भारतापासून ‘आझादी’ मिळवून पाकिस्तानात जाण्याची स्वप्ने पाहणा-यांनी आणि ती स्वप्ने दाखवून फितविणा-यांनी पाकिस्तानातली ही स्थिती डोळे उघडून पाहावी.