कल्याण : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णावर अवघड अशी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयाने त्यांचा जीव वाचवला आहे. त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांसह इतरांकडूनही जी प्लस हार्ट रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
Read More
भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा’ या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आभार मानले. आपणा सर्वांच्या सदिच्छांसह मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारीत असून लोकशाहीतील हे महत्त्वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन, अशी ग्वाही श्री.नार्वेकर त्यांनी दिली.
पर्यावरणाचे होणारे नुकसान, ही आधुनिक जगाची मोठी समस्या आहे. पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे ही संपूर्ण जगाची ज्वलंत समस्या आहे. त्यासाठी आज देशच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतु,पर्यावरणाच्या संगोपनाबद्दल आणि संरक्षणाबद्दल आपला वैदिक इतिहास आणि आपले वैदिक साहित्य काय सांगते याचा ऊहापोह करणारा हा लेख...
अंटार्क्टिकाच्या गोठलेल्या टुंड्रा आणि थंडगार समुद्रात फिरणारा 'एम्परर' पेंग्विन, हवामान बदलामुळे पुढील ३० ते ४० वर्षांत नामशेष होण्याचा गंभीर धोका आहे, असा इशारा अर्जेंटिनाच्या अंटार्क्टिक संस्थेच्या (आय ए ए) तज्ज्ञाने दिला आहे.
महाराष्ट्रसह ईतर देशांमध्ये "कोरोना"च संकट असताना राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता दीड वर्ष होऊनही अद्याप कोणतेही शाळा आणि कॅालेज सुरु झालेले नाहीत, यापूर्वी राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी अनेकदा निर्णय घेऊन ही शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास अपयशी ठरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी खंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली
सहारा ग्रुपने भांडवली बाजार नियामक सेबीवर गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही आठ वर्षांत सेबीला एकूण २२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, गुंतवणूकदारांना केवळ १०६.१० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे म्हणणे आहे. सहारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
महिलांची सुरक्षा हा देशासमोरील गंभीर मुद्दा