उत्तन–विरार सागरी सेतू या परिवर्तन घडविणाऱ्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याला मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामार्फत वेग देण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण लाभ होणार आहे.
Read More
ग्रीस म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो प्राचीन इतिहास, लोकशाही, ऑलिम्पिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी. यासोबतच तेथील राज्यशास्त्र विषयातील तज्ज्ञ, गणिततज्ज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध. ग्रीस हा विकसित देश म्हणून ओळखला जात असून, १९८१ सालापासून युरोपीय महासंघांचा तो प्रमुख सभासद आहे. अशा या विकसित देशातील पायाभूत सुविधा, येथील अर्थव्यवस्था गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यापैकीच महत्त्वाचा आणि आकर्षक, कोरिंथ आखाताच्या पलीकडे असल
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर दि.२७ जानेवारीपासून सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला झाला.
दिग्गज जपानी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्यात त्यांनी तेथील उद्योजकांच्या भेटी घेतल्या. चीनमधील गुंतवणूक जपानला सुरक्षित वाटत नाही. या पार्श्वभूमीवर भारतासारखा समर्थ पर्याय त्यांना उपलब्ध झालेला आहे. जपानचे बदलते धोरण भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या पथ्यावर पडले आहे.
समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा : ५८८ प्रवाशांमध्ये सहा गर्भवती माता आणि २१ लहान मुलांचा समावेश