एका वैज्ञानिक शोधाने आपल्याला झालेले आश्चर्य कमी व्हायच्या आधीच दुसरा एखादा वैज्ञानिक शोध लागलेला असतो, इतक्या वेगाने विज्ञान सध्या प्रगती करत आहे. मानवी जीवनाचे तर प्रत्येक अंगच विज्ञानाने व्यापले आहे. विज्ञानाच्या आपल्या जीवनावरील याच प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी, काल जगभरात ‘जागतिक विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला.
Read More
( MAHA NGO Federation ) महा एनजीओ फेडरेशनने आयोजित "आत्मनिर्भर दिवाळी 2024" उपक्रमांतर्गत पुण्यातील बुधवार पेठ येथे विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात ९० एचआयव्ही बाधित महिलांना पोषण आहार तसेच दीपावली स्वीट बॉक्सचे वाटप करण्यात आले. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या CSR माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
बांगलादेशातील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या उत्सब कुमार ज्ञान या विद्यार्थ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथींनी बेदम मारहाण केली. उत्सबने सोशल मीडिया ग्रुपवर प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट शेअर केली आणि नंतर ती डिलीट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
काल जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात रोजगाराला चालना देण्यासाठी, संशोधन आणि नवकल्पनांसाठी ५० वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह एक लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या निधीतून कमी किंवा शून्य व्याजदराने दीर्घकालीन वित्तपुरवठादेखील केला जाणार आहे. तसेच मोदी सरकारने ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या नार्याला ‘जय अनुसंधान’चीही जोड देऊन संशोधनाचे महत्त्व फार पूर्वीच अधोरेखित केले आहे. त्यानिमित्ताने ‘विकसित भारता’च्या उद्दिष्टप्राप्तीसाठी संशोधन क्षेत्राचे महत्त्व विशद करणारा हा लेख.
‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा'तील सात विद्यार्थ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष करण्याचा आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप
पेशाने शास्त्रज्ञ, जैवविविधतेचा एक उत्तम निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि एवढं कमी म्हणून की काय साहित्याचीदेखील आवड असलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक डॉ. मंदार दातार यांच्याविषयी...
उदयनिधी स्टॅलिनच्या सनातन धर्माविषयीच्या अश्लाघ्य टीकेनंतरही काही राजकारणी आणि विचारवंत सनातन धर्मावर आघात करीत आहेत. सनातन धर्म हा मानवी आदर्श, विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवतेचा पाया आहे, याची पुनश्च जाणीव करुन देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
‘विज्ञानं जनहिताय’ हे ब्रीद जपत विज्ञान-तंत्रज्ञानातून प्रबोधन करणारे प्रा. ना. द. मांडगे यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा वेध...
भारताने ’चांद्रयान-३‘ चंद्रावर नेण्याची घटना ऐतिहासिक, अभिमानास्पद अशीच. भारतातील नागरिकांनी या यशाचा मनसोक्त आनंद व्यक्त करून त्याची प्रचितीही दिली. त्यातून भारतीय नागरिकांचे आपल्या देशाविषयी असणारे प्रेमच अधोरेखित झाले. ’चांद्रयान-३‘च्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य आणि योगदान देणार्यांप्रती भारतीय नागरिकांनी या यानाचे यशस्वी लॅण्डिंग होताच, तो क्षण ज्या सणासारखा साजरा केला, त्यातून भारतीय नागरिकांचा राष्ट्राभिमान तेवत असल्याचे प्रत्यंतर आले.
चांद्रयान मोहिमेमुळे जगभरातील सगळ्यांनी कौतुक केलेच परंतु अगदी अमेरिकेपासून पाकिस्तान पर्यंत देखील या कार्यकर्तृत्वाची दखल घ्यावी लागली. पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावरील चंद्रावर स्पर्श करून चंद्रयानाने सगळ्यांना चकित केलेच पण अभिमानाने सगळ्या भारतीयांचे डोळे पाणावले. या विकासात्मक आघाडीत संशोधन महत्वाची भूमिका बजावते.यात देशाचे आर्थिक धोरण देखील महत्वाचे ठरते. याच आर्थिक आधारावर आपण बघितले असता भारताने सततच्या प्रयत्नांमुळे एक विकासाची उंची गाठली आहे. पण हे सगळ एका दिवसात झालेले आहे का तर त्याचे उत्तर नाही अस
माशेलकर सरांचे आत्मचरित्र म्हणजे अमृत महोत्सवी वर्षातील देशाला मिळालेला अप्रतिम आणि अनमोल असा ठेवा आहे. भारताची शताब्दीकडे वाटचाल होत असताना उपयुक्त ठरेल, अशी त्यांनी सांगितलेली ही सप्तसूत्री दिशादर्शक आहे. १) संतुलित भारत २) सुसंस्कारित भारत ३) सुविद्य भारत ४) समृद्ध भारत ५) सुशासित भारत ६) सुरक्षित भारत ७) स्वानंदी भारत. ही सप्तसूत्री आपण प्रत्येकाने अमलात आणायला हवी, असं त्यांना वाटतं. ही सप्तसूत्री सत्यात उतरवून नवा भारत घडवण्यासाठी तत्पर राहण्याची हीच योग्य वेळ आहे.
'झट मंगनी पट शादी’ अशी म्हण प्रचलित आहे. मात्र, काडीमोड हवा असल्यास किचकट न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते. भारतीय हिंदू विवाह कायदे कौटुंबिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आहेत. मात्र, अनेकदा हेच कायदे दीर्घकालीन प्रक्रियेमुळे त्रासदायक ठरतात. ज्याप्रमाणे ‘झट मंगनी पट शादी’ होत असते. त्याचप्रमाणे काडीमोडही झटपट करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुकूलता दाखवली आहे.
सेवा सहयोगअभ्यासिकेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सशक्त व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कोरोना काळातच २०२१ पासून वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी विविध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. यंदा हे वार्षिकोत्सवाचे तिसरे वर्ष. या वार्षिकोत्सवाचा आनंद सोहळा शब्दात मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे.
स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कृषी तंत्रज्ञान हे घरापासून शेती-शिवारांपर्यंत पोहोचले आहे. विविध अभ्यासपूर्ण उपक्रम-प्रयोगांद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादन व्यावसायिक स्वरूपात संकलित-वितरित करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात, याची यशस्वी उदाहरणे विविध ठिकाणी अनुभवता येतात.
पद्मश्री सुभाष काक हे वैज्ञानिक असून ओकाहामा स्टेट युनिव्हर्सिटी-स्टिलवॉटर येथे संगणकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्यही आहेत. त्यांनी विज्ञान, गणित, खगोलशास्त्र यांच्या इतिहासावर शोधनिबंध लिहिले आहेत. ‘Archaeoastronomy - The Astronomical Code of the Rigveda’ व ‘In Search of the Cradle of Civilization’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे हिंदी कवितासंग्रहसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. आज त्यांनी लिहिलेल्या वैशेषिक सूत्रांची ओळख करून देणार्
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकार गौरव केला
मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) ५७ वा दीक्षांत सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल 'निशांक' प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रमुख भाषण झाले.
‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना नुकताच फ्रान्सतर्फे ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला. तेव्हा, आज जाणून घेऊया या तंत्रज्ञानाच्या कक्षा भेदणाऱ्या माणसाविषयी...