भारत भाग्य विधाता राष्ट्रगीतातील हे सहज सोपें तीन शब्द आहेत. खरंतर रवींद्रनाथ टागोर यांनी "भारतो भाग्यो बिधाता" या नावाने रचलेले हे मूळ बंगाली गीत आहे. राष्ट्रगीत हे म्हणायला खरंतर फक्त ५२ सेकंद लागतात पण पांच कडव्याचे हे गीत मुळातून कसे आहे हे जाणून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न करणार आहोत. आज या माध्यमातून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा बघितला आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक जागरूक झाली आहे. विद्यमान केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा या मोहिमे अंतर्गत अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्र प्रथम ही भावना या निमित्ताने मनामन
Read More