महाराष्ट्राला लाभलेली समृद्ध साहित्य परंपरा साहित्य आणि संगीताची देण यांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. यात मोलाचं योगदान दिले-ते भक्तिपरंपरेने. संपूर्ण हिंदुस्थानात अनेक संत होऊन गेले, महाराष्ट्रात त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक होते. यातील काही निवडक संतांच्या जीवनातील ठरावीक पैलूंवर भाष्य करणारी, पुस्तकांची मालिका लेखक सुभाष देशपांडे यांनी लिहिली आहे. त्यांच्या या सहा पुस्तकांविषयी त्यांच्याशी केलेली ही पुस्तकचर्चा...
Read More