Sanjay Upadhyay

बलशाली सत्ताधार्‍यांसमोर विरोधकांची नांगी

नागपूरच्या अधिवेशनाकडे अनेकजण सहल म्हणून पाहतात. यंदाचे वर्ष त्याला अपवाद. पत्रकारांपासून सरकारी अधिकारी आणि चोपदारांपासून शिपायांपर्यंत सगळ्यांसाठीच गेले आठ दिवस धावपळीचे ठरले. 33 वर्षांनंतर नागपुरात झालेला मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, दुसर्‍या दिवसापासून न थांबता सुरू झालेले सभागृहाचे काम, खातेवाटपाचे गुर्‍हाळ आणि बीड-परभणीसारख्या घटनांचे पडसाद, अशा अनेक घटनांमुळे हिवाळी अधिवेशन गाजले. 237 हून अधिक आमदारांची फौज पाठिशी असलेल्या बलशाली सत्ताधार्‍यांसमोर विरोधकांनी अक्षरशः शरणागती पत्कारली. विधिमंडळ सभागृहात

Read More

बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटींची विक्रमी मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, १८ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्यासह, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Read More

मुंबई कुणाच्याही बापाची नाही, ती फक्त महाराष्ट्राची आहे! कर्नाटकच्या 'त्या' मंत्र्याला थेट इशारा!

महाराष्ट्राच्या विधिमंडळात कर्नाटकशी सुरू असलेल्या सीमाप्रश्नाचा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर आता कर्नाटकच्या मंत्र्यांचा तीळपापड झाला, आहे. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळात याचे पडसाद उमटू लागले आहेत. मुंबई केंद्रशासित करा, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी केले. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत २० टक्के कन्नडीग असल्याचा जावईशोध कर्नाटकच्या मंत्र्यांनी लावला असून याच मुद्द्यावर त्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागण

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121