वडाळा विधानसभेचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.
Read More
नागपुर येथील मौदा पोलिसांनी १२ जानेवारीला नागपूर ग्रामीणचे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात ते आंदोलन करत होते. यावेळी सरकारी कामात बाधा आणल्यामुळे भांदवि कलम ३५३ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंसदिय शब्दांचा वापर केल्याने त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याच शिवसेना आमदार व मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटल आहे. १०जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रीया देताना ११जानेवारीला पत्रकारांशी ते बोलत होते.
नुकत्याच १० जानेवारीला लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ११ जानेवारी ला गंगापुर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपुजन सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल मत मांडल आहे. काल लागलेल्या निकालावर आनंद व्यक्त करतो. आणि कोणालाही आता शंका असण्याचे कारण नाही की हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अस ते यावेळी म्हणाले.
उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालापुर्वी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेल्या आहेत. गणरायाच्या आशिर्वादाने आज १० जानेवीराला होणाऱ्या आमदार अपात्रता निकाल त्यांच्या बाजूने सकारात्मक लागेल अशी आशा त्यांना आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे,
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी हा निकाल दिला आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी सिब्बल यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी हातात आयपॅड घेतला होता मात्र, कपिल सिब्बल यांनी हातात कागद घेऊनच युक्तीवाद सुरू ठेवला होता. यावेळी हे असं का असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. मात्र, त्यावर सिब्बल यांनी मी अजूनही शिकतोयं, असं उत्तर दिल्यानं एकच हशा कोर्टात पिकला.
अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भाजपच्य राहुल नार्वेकर यांनी बाजी मारत शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा मान पटकावला
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमताचा आकडा गाठलाय हे सिद्ध झालंय. सोमवारची बहुमत चाचणी ही निव्वळ औपचारिकताच राहिली आहे
तोंडाळ तोफगोळ्याची तोफ - नाना पटोले राजकारणात काही तोफा या फुसका बार सोडणार्या असतात. त्या आवाज करतात, धूर सोडतात, परंतु तोफगोळा कधी लक्ष्यावर पडत नाही आणि त्याचे परिणामदेखील काही दिसत नाहीत. नाना पटोले ही अशी तोफ आहे. आवाज खूप करते, धूरही खूप सोडते, पण सगळे बार फुसके निघतात. राजकारणात काही तोफा या फुसका बार सोडणार्या असतात. त्या आवाज करतात, धूर सोडतात, परंतु तोफगोळा कधी लक्ष्यावर पडत नाही आणि त्याचे परिणामदेखील काही दिसत नाहीत. नाना पटोले ही अशी तोफ आहे. आवाज खूप करते, धूरही खूप सोडते, पण सगळे बार फुसक
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार ? अशी विचारणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने २३ जून रोजी राजभवन येथे राज्यपालाची भेट घेत काही मागण्या केल्या होत्या याच मागण्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहचले आहेत. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार हे नेते दिल्ली दरबारी पोहोचले आहेत.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये काहीच समन्वय नसल्याचे गुरुवार, दि.४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा समोर आले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागेल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
राजस्थानमधील राजकीय संघर्षाचा आज १८वा दिवस आहे.
२४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश
विधानसभा अध्यक्षपदाची लढत भाजप विरुद्ध काँग्रेस