कोकण मराठी साहित्य परिषदेची कळवा शाखा नुकतीच स्थापन झाली असून या शाखेचा पहिलाच जाहीर कार्यक्रम शुक्रवार दि. १३ जून रोजी आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार, साहित्यिक प्रा.अशोक बागवे यांच्या अभ्यासातून निर्माण झालेले संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाचे निरूपण हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी होणार.
Read More
"कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष
"आपल्याला इरावतीबाई कर्वे यांचे कार्य केवळ युगांत या ग्रंथपुरतेच ठाऊक असते, परंतु इरावतीबाईंनी आपल्या कार्यातून भारतीयत्वाचा शोध घेतला हे आपण विसरता कामा नये, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रतिभा कणेकर यांनी व्यक्त केले. ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयातील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
काका म्हणाले होते, “घरी येणारच तुझ्या.” पण, आता कधी हा प्रश्न सतत मनाला भेडसावत आहे. ते स्वतःच नसल्याने सगळेच अनुत्तरीतच राहिले. त्यांचा कायम हसतमुख असलेला चेहरा कायम डोळ्यांसमोर येतो. त्यांना शेवटचं पण भेटता आणि पाहता न आल्याचं शल्य कायम मनात राहील.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. प्रतापराव बोराडे हे महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त व जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचे राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
भूतकाळातील दुःखाचे भांडवल डॉ. धनंजय भिसे करत नाहीत. संघर्ष करत परिस्थिती पालटवत ते समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करतात. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील मातृशक्ती म्हणून पनवेल शहरात ठसा उमटवणार्या अॅड. सुनीता श्रीकांत जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
डोंबिवली : “ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजांपेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्या मंडळींचे काम प्रेरणा देणारे आहे, विचारांना दिशा देणारे काम आहे, ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे, त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला कृतीत आणण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त
महाराष्ट्र व बहुतांश भारताने हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून इंग्रजी सत्ता येईपर्यंत सुमारे दीडशे १५० वर्षे स्वातंत्र्याचा लाभ घेतला होता. हैदराबाद संस्थानात मात्र मोगलाईनंतर स्वातंत्र्यसूर्य उगवला, तो दि. १७ सप्टेंबर, १९४८ रोजी. निजामाचा पराभव झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा सुभेदार असतानाच मीर कमरुद्दीन चीन कलिजखान निजामुल्क याने १७२४ मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केली. मराठे हेच निजमाचे प्रबळ शत्रू होते. म्हणूनच ‘हिंदूंना सांभाळून घ्या आणि मराठी माणसांपासून सावध राहा,’ असा इशारा मरतेसमयी पहिल्या निजमाने दिला
भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने आणि लोकायन शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्याद्वारे आयोजित लोककला आणि लोकसाहित्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच आभासी पद्धतीने संपन्न झाली.
‘स्टुडंट पॉवर, नेशन पॉवर’ या सुत्रानुसार विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे डॉ. नरेंद्र पाठक. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणूनही त्यांचे कार्य ध्येयाप्रती समर्पित आहे. त्यांच्याविषयी...
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११४व्या वर्धापनदिन सोहळ्यात २०१९ चे, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठीचे 'शरच्चंद्र चिरमुले पारितोषिक' पु. रा. रामदासी यांच्या ‘दिगंतर’ या कथासंग्रहास मिळाल्याची सचित्र वार्ता गेल्या महिन्यात वाचायला मिळाली. त्यामागोमाग पनवेलच्या रामशेठ ठाकूर २०२०च्या दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कथेचे बक्षीसही ‘व्यासपीठ’ या अंकातील ‘पाँपी टिअर्स’ या रामदासींच्या कथेलाच जाहीर झाल्याचे वाचनात आले. त्याचबरोबर त्यांच्या एका मराठी कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर केलेली एक कादंबरी 'Oh ...Julia
९३ वे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार असल्यासाचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखाही संयोजकांशी चर्चा करून लवकरच जाहीर ठरवण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
म मराठी, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य, State of Maharashtra, Maharashtra Sahitya Parishad , msap