Sachin Pawar

अवैध गर्भलिंगनिदान केंद्रांना बसणार चाप

कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि

Read More

पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच

Read More

भारतीय संस्कृतीचे प्रचार-प्रसारक ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’

भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..

Read More

स्वतंत्र अर्थव्यवस्थाच असलेल्या मंदिरांसाठी योग्य व्यवस्थापन गरजेचे : डॉ. रविकांत सांगुर्डे

भारत हा मंदिरांचा देश. या मंदिरांना केवळ धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व नाही, तर ही मंदिरे आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, तरीही व्यवस्थापनाच्या बाबतीत ही मंदिरे काहीशी दुर्लक्षितच. तेव्हा या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू अध्यासन केंद्र यांच्या पुढाकारातून साकार होत असलेला हा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि त्याचे शैक्षणिक पटलावर काय परिणाम होतील, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘सेंटर फॉर हिंदू फिलोसॉफिकल स्टड

Read More

विद्यापीठ परिसर जय श्रीराम घोषणांनी दणाणला, प्रशासनास विचारला जाब

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली, त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा ने आज विद्यापीठ परिसर दणाणला. जय श्रीराम च्या घोषणा परिसरात आणि मोर्चा निघालेल्या मार्गावर दिल्या जात होत्या.यावेळी हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121