( culmination on the Shri Ram temple in Ayodhya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीतील आणखी एक ऐतिहासिक टप्पा सोमवारी पार पडला. मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर योग्य विधींसह कळस पूजा करून कळसाची स्थापना करण्यात आली.
Read More
( Ram Darbar in Ayodhya on Akshaya Tritiya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात अक्षयतृतीयेस अर्थात ३० एप्रिल रोजी श्रीराम दरबाराची स्थापना करण्यात येणार आहे.
( Ayodhya city occasion of Shri Ram birth anniversary ) रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम जन्मोत्सवाच्या आनंदात संपूर्ण अयोध्यानगरी तल्लीन झाली होती. रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामललाच्या कपाळी लावण्यात आलेल्या सूर्यतिलकाचे दर्शन सार्या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंद
Shri Ram temple उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर हे जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. राम मंदिर हिंदू समाजाच्या सहकाऱ्याने बांधले गेले आहे. यात सरकारकडून कोणतीही मदत घेण्यात आलेली नाही, असे असून मंदिराने सरकारकडे शेकडो कोटींचा कर जमा केलेला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या एका बैठकीत सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिर बांधकामाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या भिंतीचे ६० टक्के काम
गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरिदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत फरिदाबादमधून दहशतवादी संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हँडग्रेनेडही जप्त करण्यात आले, जे सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ निष्क्रिय केले.
रामजन्मभूमीस्थळी शिलान्यासप्रसंगी पहिली वीट रचणारे कारसेवक कामेश्वर चौपाल
(Ramayana: The Legend of Prince Rama) रामजन्मभूमी अयोध्या येथील राममंदिराच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने 'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम' या १९९३ साली भारतीय आणि जपानी कलाकारांनी मिळून तयार केलेल्या चित्रपटाचे २२ जानेवारी रोजी मुंबईतील लोअर परळ येथील फिनिक्स मॉल मध्ये पुनर्प्रदर्शन करण्यात आले. प्रेक्षकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रभू श्रीरामांची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना ( Shri Ram's Temple ) होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंदिरनिर्माणाची वाट कित्येक पिढ्यांनी पाहिली, तो क्षण ‘याचि देहे याचि डोळा’ आपण अनुभवला. या घटनेचे असंख्य कंगोरे आहेत. या कंगोर्यांचा घेतलेला हा मागोवा.
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या ( Shree Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती आता अवघ्या काही दिवसांवर. अयोध्येचा लढा हा काही फक्त एका मंदिरासाठीचा लढा नव्हता, या लढ्याला अनेक कंगोरे होते. या यशस्वी लढ्यातून भारतीयांनी काय कमावले, त्यासाठी किती संघर्ष केला, याविषयी भाष्य करणार्या ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे परीक्षण...
प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक मोशन पोस्टरमुळे सर्वांचे आकर्षण ठरत असून भक्त आणि चित्रपट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता तयार झाली आहे. नुकताच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि कॅप्शन चर्चेत आली आहे. "पुढच्या पिढयांना आपण कोणता 'रा
अयोध्या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी याच इकोसिस्टीमने हिंदू समाजाला हजार सल्ले दिले होते. त्यातही निकाल तुमच्या मनोविरोधात लागला, तरीही तो स्वीकार करा आणि देशातील न्यायव्यवस्थेचा आदर करा, हा सल्ला प्रमुख होता. मात्र, आता हाच सल्ला न्या. रोहिंग्टन यांना देण्याची वेळ आली आहे. कारण, रोहिंग्टन यांचे विधान म्हणजे जवळपास साडेपाचशे वर्षे आपल्या आराध्य दैवतासाठी न्याय्य मार्गाने लढणार्या हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यामुळे न्या. रोहिंग्टन यांनी आपल्या विधानाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
योध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक पोस्टरच्या प्रकाशनाने एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेले हे 'पोस्टर' आज ‘पुष्पा २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासोबत ‘स्टॅटिक झलक’ रूपात प्रदर्शित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच अशा तोलामोलाच्या पोस्टरने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
Hindus आम्ही आयोध्येतील श्रीरामाचे मंदिर तोडून त्याजागी मंदिर बांधणार आहे हे मी आज सर्वांना सांगत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य मुहम्मद साबीरने केले आहे. यावेळी मुहम्मद साबीर एका युट्यूब चॅनेलसोबत बोलत होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित कृष्णा दादाराव शिंदे निर्मित आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा.लि.तर्फे बनवण्यात आलेला ‘मिशन अयोध्या’ ( Mission Ayodhya film ) हा चित्रपट दि. २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामललाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळ
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने शीख समुदायासाठी एक अनोखे पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ५ गुरुद्वारांना भेट दिली जाईल. भारत गौरव ट्रेन चालवून हे दर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा दौरा नऊ रात्री आणि १० दिवस चालणार आहे. या दौऱ्यात नांदेड येथील श्री हुजूर साहिब, पाटणा येथील श्री हरमंदिर जी साहिब, आनंदपूर येथील श्री केशगर साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि भटिंडा येथील श्री दमदमा साहिबचे दर्शन घेतले जाईल.
Gurupawant Singh Pannoon उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिर यांच्या जन्मभूवीवर खलिस्तानी दहशतवादी गुरूपवंत सिंह पन्नून यांने अलीकडेच अयोध्येत बांधलेले राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. अयोध्येत राम मंदिरात १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी हिंसाचार होईल, असा व्हिडिओ पन्नून याने जारी शेअर केला आहे.
( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्या दिपोत्सव २०२४ : यावेळी एकाच दिवशी एक नाही तर दोन विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत.
अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच तो स्त्री २ चित्रपटात झळकला होता. एकीकडे त्याची चित्रपटांची कारकिर्द सुरु आहे तर दुसरीकडे अयोध्येसाठी अक्षय कुमारने एक कोटी दिले आहेत. पण नेमकी इतकी मोठी रक्कम का दान केली याच कारण जाणून घेऊयात..
( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात आज यंदा तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्यदिव्य असा दीपोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी श्रीराम मंदिरासह शरयु घाटावर तब्बल २५ लक्ष दिवे लावण्याचे संकल्प हिंदू समाजाने केला आहे.
राज्यातील महायुती सरकारने अयोध्येत नवा अध्याय लिहिला आहे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्तनिवास बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मंदिर परिसरात सरकारने जूनमध्ये जमीन घेतली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ०८ ऑक्टोबर रोजी अयोध्येत या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.
( Maharashtra sadan ) महायुती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला होता. त्याचा पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी जून महिन्यात उत्तर प्रदेश सरकारला दहा टक्के रक्कम चुकती केली होती. उद्या दि. 8 ऑक्टोबर रोजी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते उत्तर प्रदेश ग्रीन फील्ड टाऊनशिप अयोध्या येथे महाराष्ट्र सदनाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
(Mukhyamantri Tirth Darshan Yojana) राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी जाणार आहे.
Prabhu Shree Ram गेल्या सहा महिन्यांत ११ कोटी भक्तांनी अयोध्येत श्रीरामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येची पर्यटनक्षेत्र म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. यावर उत्तर प्रदेशातील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “श्री रामललाचे मंदिर प्रतिष्ठित झाल्यानंतर भाविकांचा आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
Ayodhya उत्तर प्रदेशातील आयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे बांधलेले मंदिर उडवण्याची धमकी एका कट्टरपंथी युवकाने दिली आहे. एवढेच नाहीतर त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना बिहार येथील भागलपुर येथे १४ जून रोजी घडली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकऱणात लक्ष घालत आरोपी मोहम्मद मकसूदला अटक केली आहे.
Lord Shree Ram अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या (Lord Shree Ram) दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. हा निर्णय सर्वांच्या साक्षीने घेण्यात आला आहे, अशी माहिती तिर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देवगिरी यांनी गुरावारी दिली होती. महंत श्री गिरी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारत्मा अशोक सिंघल अयोध्येत आले आहेत. प्रभू श्रीरामाचे चरित्र हे भाविकांना समजावे. त्याचा त्यांनी अभ्यास करावा असा एक हेतू यामागे आहे.
Yogi Adityanath समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील नेते मोईद खान यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. आयोध्या जिल्हा प्रशासनाने गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी मोईद खानचे शॉपिंग मॉल बुलडोजरद्वारे पाडण्यात आले आहे. मोईद खानने अनधिकृत जागेत शॉपिंग सेंटर बांधले असल्याचा योगी सरकारचा दावा आहे. यामुळे योगी सरकारने मोठे पाऊल उचलले. यासोबतच कन्नौजमध्येही बुलडोझरद्वारे संबंधित अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते.
अमेरिकेत होणाऱ्या बाराव्या 'वर्ल्ड कन्नाडा कॉन्फरन्स'ला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सुप्रसिद्ध मुर्तीकार अरुण योगीराज यांचा व्हिसा अमेरिकन प्रशासनाने कुठलेही कारण न देता नाकारला आहे.
उत्तरप्रदेशातील आयोध्येत समाजवादी पार्टीचे सपाचे नेते मोईद खान (Moid khan Ayodhya) यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोईद खानच्या बेकरीवर बुलडोजर चढवला आहे. तसेच मोईद खानच्या इतर संपत्तीची देखील चौकशी केली जाणार आहे. मोईद खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, खासदार अवदेश प्रसाद यांनी वकिलपत्र घेतलं. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नेते आणि मंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई केली
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याची उभारणी वेगाने सुरू असून कामगारांच्या अभावी काम बंद पडल्याचा काही प्रसारमाध्यमांनी केलेला दावा धादांत खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.
Aayodhya Ram Janmabhumi येथे वंचितांना प्रवेश करू दिला जात अफवा पसरवणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या. शान-ए-आलम या तरुणाच्या व्हायरल व्हिडीओमुळे ही अफवा पसरली. यामुळे समाजातील एका वर्गाला सरकारविरोधात भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पोलीसांत याबद्दल तक्रार गेल्यानंतर शान-ए-आलमच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीसांनी त्याला बुधवार, दि. ३१ जुलै रोजी अटक केली.
प्रत्येक गोष्टीत स्वत:चा फायदा करून घेण्याची सवय असलेली माणसे, या फायद्यासाठी ते प्रसंगी अपप्रचार करून मानवी भावना देखील त्यासाठी पणाला लावतात. अशाच काही घटना देशाच्या बाबतीत घडत आहेत. गेल्या दोन- तीन महिन्यात देशातील जनतेच्या डोळ्यात अनेकवेळा धूळफेक करण्यात आली त्याचा घेतलेला हा आढावा...
मान्सूनपूर्व पावसात अयोध्येतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. रामपथ येथील रस्ते पाण्याखाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
रामजन्मभूमी अयोध्येत मंदिरांचे संग्रहालय बांधण्यात येणार असून टाटा सन्स उद्योग समूहाने याच्या बांधकामाची जबाबदारी घेतली आहे. मंदिर संग्रहालयाकरिता टाटा उद्योगसमूहाकडून ७५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश सरकारने या बांधकामास मंजूरी दिली आहे. विशेष म्हणजे संग्रहालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव टाटा समूहाकडून गेल्या वर्षी मांडण्यात आला होता.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने उत्तर प्रदेशातील अयोध्येत असलेल्या राम मंदिरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. अयोध्येचे राम मंदिर नुकतेच बांधण्यात आले असून त्यात अजूनही अनेक कामे सुरू आहेत. येथे दररोज हजारो भाविक येतात. यासंबंधीचा एक ऑडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अलर्ट जारी केला आहे. अयोध्येत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
अयोध्येतील महाराष्ट्र सदनाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला असून, राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी येत्या दोन वर्षांत ही वास्तू बांधून पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर झाला. परंतु, अयोध्येतील नागरिकांनी भाजपला साथ न दिल्यामुळे कलाकार मंडळींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका ज्यांनी साकारली होती ते अभिनेते सुनील लहरी देखील यामुळे दु:खी झाले असून त्यांनी एका पोस्टद्वारे अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या न
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहिर झाला. अटीतटीच्या लढतीत एनडीएने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु, अयोध्येतील लोकांनी ज्या सरकारने त्यांना राम मंदिर देऊ केले त्यांच्याकडेच पाठ फिरवल्यामुळे गायक सोनू निगम भडकला असून त्याने अयोध्यावासियांचा तीव्र विरोध केला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला. ज्या दिवसाकडे देशातील नागरिकांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते तो ४ जूनचा दिवस नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारा होता. दरम्यान, अयोध्येत अनपेक्षित अपयश मिळाल्यामुळे सरकारसह काही कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मिडिया पोस्ट करत, “सर्वात जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट घ्यावे लागतात”, असे म्हटले आहे.
केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारने गेल्या दहा वर्षांत जे लक्षणीय काम केले, त्याचाच भाग म्हणून देशभरातून रालोआला मतदान झाले. प्रस्थापितांविरोधात मतदान होण्याची शक्यता असताना, प्रस्थापितांच्या बाजूने एवढ्या मोठ्या संख्येने झालेले मतदान हे लक्षणीय असेच. हा जगन्नाथाचा रथ आहे, हे ओडिशातील निकालांनी अधोरेखित केले आहे.
अभिनेता प्रसाद ओक सोशल मिडियावर सक्रिय असतो. ट्रेण्डिंग रिल्स करणं किंवा समाजात, राजकीय विश्वात घडणाऱ्या घडामोडींवर तो बेधडक आपले मत मांडत असतो. नुकतीच या अभिनेत्याने कुटुंबासह अयोध्या (Ayodhya Ram Mandir) वारी केली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओ त्याने सोशल मिडियावरुन (Ayodhya Ram Mandir) शेअर केले आहेत.
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील एक आदर्श जोडपं म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया (Ritesh Genelia At Ayodhya) देशमुख यांची ओळख आहे. जितकी चर्चा रितेश-जिनिलायाची असते तितकीच चर्चा त्यांच्या दोन्ही मुलांची असते. रितेशची मुलं कायम मिडियाला पाहून हात जोडून नमस्कार करतात आणि त्यांच्या या कृतीचे कायमच कौतुक केले जाते. आता महाराष्ट्राचं हे लाडकं कपल मुलांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या (Ritesh Genelia At Ayodhya) दर्शनासाठी गेले होते.
“राम जन्मला गं सखी.. राम जन्मला”, आज याच गाण्यांच्या ओळी प्रत्येकाच्या मुखी आहेत. रामनवमीच्या (Ramnavami) निमित्ताने लाखो भाविक अयोध्यात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. याच गर्दीत एक चेहरा अधोरेखित झाला. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांनी अयोध्येत रामलललाचे दर्शन घेत प्रभू रामाच्या चरणी गायनसेवा (Ramnavami) देखील केली.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम मंदिर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येच्या तप्त उकाड्यातही भाविकांनी रांगेत उभं राहून रामललाचं दर्शन घेतलं. मात्र, काही राजकीय पक्षांना रामभक्तांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याची सवयच जणू आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाल यादव यांनीही असेच एक वक्तव्य केले आहे. राम मंदिरावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे. पूजा-पाठ हे पाखंडी करतात, फक्त राम मंदिर अयोध्येतच नाही तर देशात हजारो राम मंदिरं आहेत, त्यांच्या या वक्तव्याचा रामभक्तांनी ट्विटरवर
आपलेही भाग्य की इतक्या महान सर्वश्रेष्ठ मर्यादापुरुषोत्तमाच्या पावन भूमीत आपण जन्माला आलो. पुराणकारांनीदेखील म्हटले आहे की, धन्यास्तु ते भारतभूमिभागे! पण, श्रीरामांचे चरित्र हे केवळ भारतापुरतेच किंवा तथाकथित हिंदूजनांपुरतेच मर्यादित नाही, तर ते समग्र विश्वातील प्रत्येक राष्ट्रात वसणार्या प्रत्येक मानवासाठी आहे. मग तो हिंदू असो की मुस्लीम, इसाई असो, बौद्ध असो, पारशी असो, शीख असो किंवा चिनी, अमेरिकी.. कोणीही असो.. जो कोणी मानव आहे, त्यासाठी प्रभू श्रीराम आणि त्यांचे उज्वल व्यापक जीवन!
राम नवमीच्या निमित्ताने जनमनाचा वेध घेताना प्रभू रामचंद्र आणि शीख संप्रदाय यांचे अतूट नाते समोर आले. शीख संप्रदायासाठी प्रभू रामचंद्र हे सतगुरू स्थानी असल्याने, परमपूजनीय आहेत. या लेखातून या नात्यांचा वेध घेऊया...
भारतीयांचा श्वास असणार्या प्रभू रामचंद्रांविषयी प्रत्येकाच्या मनात एक भक्तीची तसेच आपले पणाची भावना आहे. रामरायाची जीवनगाथा प्रत्येकाला स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक जण रामरायांना जाणून घेण्याचा आणि अधिकाधिक त्यांच्या जवळ जात राममय होण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी करत असतो. आणि असा प्रयत्न देशाबरोबर विदेशातले रामभक्त देखील करतात.. अशा भक्तांबद्दल आणि त्यांच्या रामभक्तीबद्दल या लेखात जाणून घेऊया!
विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. इथे नांदणारी प्रत्येक संस्कृती एकमेकांपासून वेगळी आहे. तरीही इथल्या प्रत्येक संस्कृतीला रामनामाने जोडले आहे. इथल्या प्रत्येक संस्कृतीची स्वत:ची एक रामकथा आहे. या कथेत फरक आहे. तिथल्या चालीरीती परंपरा यांचा प्रभाव या रामकथेवर आहे. भारताचा अविभाज्य अंग असणार्या ईशान्य भारतातल्या रामकथेबाबत या लेखात जाणून घेऊया.....
भारताची वैज्ञानिक प्रगती हा भारतात तसेच जगातदेखील कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकांना रामायण आणि महाभारत हा इतिहास तर काहींना तो फक्त एक साहित्याचा प्रकार वाटतो. पण, या मंथनातून कायमच सकारात्मक बाबी पुढे येत आहेत. पण, वाल्मिकी महर्षी यांनी लिहिलेले रामायण हा आपला प्राचीन इतिहास आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. संपूर्ण रामायणात विविध घटना घडताना दिसतात. त्याचा सखोल अभ्यास केला असता, त्या काळात भारताची प्रत्येक क्षेत्रात असलेली प्रगती पाहून मन थक्क होते. रामायणातील अनेक प्रसंगांत आपल्याला रामकथेबरोबरच अनेक वै
रामायण आणि महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथांचे भारतीय समाजाशी अतूट नाते आहे. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांच्या या ग्रंथांनी भारतीय जीवनात हजारो वर्षे आदर्श निर्माण केले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतीयांचे जीवन व्यापून टाकले आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये खगोलशास्त्रीय घटनांचे जे दाखले दिले गेले आहेत, ते आश्चर्यकारकच आहेत. अनेक संशोधकांना या खगोलशास्त्रीय दाखल्यांनी भुरळ पाडली आहे. घटनांचा काळ ठरविताना, संशोधकांना खगोलशास्त्रीय संदर्भ उपयोगी पडले आहेत. आज आपण वाल्मिकी रा
आयुर्वेदाची उत्पत्ती ही अथर्ववेदापासून झाली असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असे देखील म्हटले आहे. थोडक्यात अनादी काळापासून आयर्वेुदाची परंपरा ही सार्वत्रिक सुरू असल्याचे विविध संदर्भ, आपल्याला प्राचीन वाङ्मयामध्ये दिसतात. रामायणदेखील त्याला अपवाद नव्हे. या लेखात जाणून घेऊया रामायणात दिसणार्या आयुर्वेदाशी निगडीत घटनांबद्दल..!