पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या गंभीर आरोपावर आक्षेप घेऊन संघाचे विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व माकपचे सीताराम येचुरी यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल केला होता.
Read More
रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी त्यांच्या ताब्यातील १०१४ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन राज्याच्या वन विभागाकडे सुपूर्द करणार असल्याचे मान्य केले आहे.
ज्याला इंग्रजीमध्ये ‘अमालगमेशन’ किंवा ‘मर्जर’ म्हणतात, म्हणजे बँकांचे एकत्रिकरण करणे किंवा एखाद्या बँकेचे दुसर्या बँकेत विलीनीकरण करणे, हा कार्यक्रम केंद्र सरकार धडाक्याने का राबवित आहे, त्याची या लेखात केलेली ही कारणमीमांसा...
गमे यांच्या बदलीसाठी एवढी घाई नेमकी कशासाठी करण्यात आली, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण, ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता, कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू करण्यास धाडले आणि चार दिवस गमे यांना तिष्ठत ठेवण्यात आले, त्यातून काय साध्य झाले? हेही नागरिकांचा अवलोकनाबाहेर आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी, ८ मे रोजी पार पडलेल्या प्रशासकीय कार्यवाहीत दुसर्या जिल्ह्यातून १७१ शिक्षक बदली होऊन जळगाव जिल्ह्यात दाखल झाले.
भुसावळ शहरात अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक मार्गावरील वाहतूकीची समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी हालचाली गतीमान होवून आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नांमुळे नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक होवून जागेच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली होती.
राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयातील नव्य शिक्षक बदली धोरणाला आता आता सर्वोच्च न्यायालयाने देखील आपला पाठींबा दिल्यामुळे लवकरच हे धोरण राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.