सोशल मीडिया इन्फ्लूएझर्समध्ये अचानक काळा तांदूळ हा प्रसिद्ध होऊ लागला आहे. मात्र, हा तांदूळ नेमका कुठे पिकतो? कुठे विकाला जातो? त्याची किंमत किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Read More
Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२८ वर्षापर्यंत मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सुमारे ८० कोटी लोकसंख्येस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनासह इतर योजनांतर्गत तांदूळ मिळणार आहे. नरेंद्र मोदींनी बुधवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घोषणा केली आहे.
प्रत्येक संघर्षाला प्रेरणा समजून परिस्थितीवर यशस्वी मात करणारे आणि गावासोबतच समाजासाठीही कार्य करणारे रोहिजन गावचे रविंद्र पाटील. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
केंद्र सरकारच्या ’विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाअंतर्गत ओडिशाच्या अभ्यासदौर्यात कटक येथील ’केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था’, ‘राष्ट्रीय भात संशोधन केंद्र’ (एनआरआरआय)ला भेट दिली. भारतातील तांदूळ उत्पादन वाढविण्यासोबतच तांदळाचे नवीन आणि दर्जेदार वाणनिर्मितीसाठी या संस्थेत विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
२०२५ पूर्वी तांदळाच्या जागतिक किमती कमी होणार नसल्याचे जागतिक बँकेच्या ग्लोबल कमोडिटी आउटलुकमध्ये सांगण्यात आले आहे. एल निनोचा धोका कायम राहण्याची शक्यता असल्याने आणि काही प्रमुख तांदूळ उत्पादक देशांनी निर्यात कमी केल्याने तांदळाच्या जागतिक किमतीत २०२५ पुर्वी घट होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हळवार भात पीक कापणीस तयार झाले असून, वाडा तालुक्यातील शेतकर्यांनी हळवार भात पीक कापणीला सुरुवात केली आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील पाऊस पडण्याची शक्यता विचारात घेऊन शेतकर्यांनी कापणीसोबतच झोडणीही सुरू केली आहे.
भारत सरकारने २० जुलैला बिना बासमती तांदुळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत पुरेसा पुरवठा होण्यासाठी हे पाऊल सरकारने उचलले होते.सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारात किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी हे प्रयोजन होते.परंतु याच धर्तीवर इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने भारताला तांदूळ निर्यातीवरील निर्बंध काढण्यासाठी भारताला साद घातली आहे.जगभरातील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी हा आय एम एफ चे हे प्रोत्साहन आहे.भाताच्या या प्रकारच्या तांदूळाचे परदेशात तुलनेने मोठ्या संख्येने निर्यात केली जाते.आंतर राष्ट्रीय बाजारात मागणी
तुभ्यमग्रे पर्यहन्त्सूर्या वहतुना सह। पुन: पतिभ्यो जायां दा अग्ने प्रजया सह। कन्यला पितृभ्य:पतिलोकं यतीयमपदीक्षामयष्ट। कन्या उत त्वया वयं धारा उदन्या इवातिगाहेमहि द्विष:॥ (ऋग्वेद-१०.८५.३८)
केंद्र सरकारने गरीबांसाठी पाठवलेला रेशनिंगचा तांदूळ थेट दक्षिण आफ्रिकेतील १३ देशांना निर्यात
यंदाच्या मोसमात साधारणत: १५ हजारांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात भात लागवड होईल असाही अंदाज आहे. पालघर जिल्हा परिषद आणि काही प्रगत शेतकरी मिळून ‘एक गाव, एक समूह व बियाणाचे एकच वाण’ अशी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली जाणार आहे.
जयपूरच्या नीरू छाबरा यांनी तांदळाच्या एका दाण्याचा वापर आपल्या कलेसाठीचा कॅनव्हास म्हणून केला. त्यांच्या या ‘नीरुकारी’च्या वैशिष्ट्यपूर्ण कलाआविष्कारावर प्रकाश टाकणारा हा लेख...
तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायला हवाच.