A historic resolution against Hinduphobia was recently passed in the Scottish Parliament मानवजातीच्या प्रगत वाटचालीत धार्मिक सहिष्णुता, बहुविधतेचा आदर आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष स्थान आहे. लोकशाही आणि मानवाधिकारांची प्रतिष्ठा ज्या जगात मानली जाते, त्यात काही विशिष्ट समुदायांविरुद्ध असहिष्णुतेचे प्रकार सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवरच स्कॉटलंडच्या संसदेमध्ये ‘हिंदूफोबिया’च्या विरोधातील एक ऐतिहासिक ठराव नुकताच संमत झाला.
Read More
( Resolution to confer Bharat Ratna on Mahatma Phule and Krantijyoti Savitribai maharashtra assembly ) क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष भाजपने आपले संकल्पपत्र जाहीर केले असून महायुती सरकारच्या माध्यमातून गती देण्यात येणाऱ्या मेट्रो, रेल्वे, हवाई आणि रस्ते प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाहीतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडविणाऱ्या आणि प्रगतीपथावर असणाऱ्या अनेक प्रकल्पांना गती देणार असल्याची माहितीही दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रानाम्यामध्ये मात्र पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे. मविआच्या
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स कॅपिटलचा देणेकरींना त्यांचे थकित पैसे पुढील आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मिळणार आहेत.अनिल अंबानी संचलित रिलायन्स कॅपिटल बुडीत निघाल्याने हिंदुजा ग्रुपला कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. याला मान्यता मिळत पुढील वर्षीच थकीत पैसे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना मिळणार आहेत.
निवडणुकीच्या वर्षामध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही. मात्र, निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाल्यावर पूर्ण अर्थसंकल्प मांडू; असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला.
प्रत्येक नवी पहाट नवं चैतन्य घेऊन येते. २०२३ हे वर्ष संपत आले. या वर्षात प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या-वाईट घडामोडी घडून गेल्या. फम येणारं २०२४ हे वर्ष सर्वांच्याच जीवनात नवा आनंद, उत्साह, प्रेम, संधी घेऊन येणार आहे. जुनं वर्ष संपताना या वर्षाला अखेरचा राम राम करत नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात आपण सगळेचजण स्वागत करतो. याशिवाय दरवर्षी एक नवा संकल्प करतो जो आपल्याला संपुर्ण वर्षभर अनेक आठवणी आणि शिकवण देऊन जातो. संकल्प केला म्हणजे तो पुर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते, प्रयत्नशील असते. तर असेच काही मर
आज इंग्रजी दिनदर्शिकेनुसार २०२३ या आंग्लवर्षाचा अखेरचा दिवस. उद्यापासून २०२४ हे नववर्ष नवचैतन्यासह उगवतीला येईल. आयुष्य, माणसं आणि सभोवतालची परिस्थिती नवीन वर्षातही तशीच असली, तरी एक नवतेची, स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची प्रेरणा यादरम्यान वातावरणात भारावलेली दिसते. त्यातूनच नूतन वर्षाचे नवसंकल्प सोडले जातात. तेव्हा, यंदाही अशाच नवसंकल्पांची गुढी उभारताना ते संकल्प यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी नेमके काय करावे, यासंबंधीचे अगदी सोप्या शब्दांत दिशादर्शन करणारा हा लेख....
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर आता कुठे ही परिस्थिती काहीशी स्थिरावलेली दिसते. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, त्यात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर सहजसोप्या आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्पातून राज्यात सरकारविषयी एक सकारात्मक भावना निर्माण झाली. मात्र, हे सगळं सुरू असताना दुसरीकडे एका वर्तमानपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होणार का, यावर चर्चा सुरू झाली.
स्थानिक हस्तकलांवर आधारीत वस्तूंच्या उत्पादनात छोटे कारागीर महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अशा कुशल मनुष्यबळाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, असे कुशल कारागिर हे आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ३४९ कोटींच्या आधीचा निधीमिळून ७४१ कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ फडणवीस यांचा हस्ते मुंबईत करण्यात आला. त्यावेळी ‘संकल्प महाराष्ट्राचा’ या विशेष कार्यक्रमात फडणवीस यांनी आपले विचार मांडले.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १२ वर्षे आणि पंतप्रधान म्हणून साडेनऊ वर्षे अशी तब्बल साडेबावीस वर्षे नरेंद्र मोदी हे शासन - प्रशासन चालवत आहेत. या अनुभवाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात दिसते. त्यामुळे देशातील प्रत्येक समाज, महिला, युवक, कामगार, नोकरगार, उद्योजक, वनवासी, गरीब, विद्यार्थी यांना नेमके काय द्यायला हवे, याची नेमकी जाण निर्माण होणे साहजिक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भविष्यवेध आणि लोकप्रियता यांची सांगड घालणे शक्य झाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
सधाच्या जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असण्याच्या काळात भारताच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जग आशेने पाहत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभ प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केले.
नायगाव ‘बीडीडी’ चाळीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर असे नामांतर करण्यात येणार आहे. या नावाला स्थानिकांकडून प्रचंड विरोध असतानाही राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना, शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे.
संकल्प पाळायचा असेल तर तो नवी आशा, नवा उद्देश, नवा उजेड, नव्याची आस, नवे प्रेम, नवी मैत्री, नवीन नाती, नवीन आठवणी हे सगळे गुण हृदयाच्या एका कुपीत जपून ठेवत वर्षभर त्याचा सुगंध पसरत राहील आणि याने वर्षभर तो दरवळत राहील, यासाठी कायम तत्पर असायला हवे
श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समिती मार्फत सध्या करोणा विषाणूचा वाढता प्रभाव व संचारबंदी मुळे प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याकरीता २२ आरोग्य रक्षकांना पुढील औषधी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यातून सेवा संकल्प समिती सेवाभावी कार्य करत असल्याची प्रतिक्रिया समाजमनात उमटत आहे.
नव्या दिवसाचा, नव्या वर्षाचा संकल्प सर्वजण करतात, पण त्यापैकी किती तडीस जातात, हा प्रश्नच उरतो. मुंबई महापालिकेच्या महापौरांचे नव्या वर्षांचे संकल्प पाहिले तर त्यांनी त्याचा किती पाठपुरावा केला, हा संशोधनाचा भाग राहील.
नियमबाह्य पद्धतीने सभागृह सुरु असल्याने केला सभात्याग
प्रारूप-न्यायालय व निकालपत्रलेखन स्पर्धा संपन्न
शिक्षण म्हणजे भविष्याचा पासपोर्टच. एकदा का माणूस शिकला की, आपसूकच त्याला स्वहिताबरोबरच समाजहिताचीही जाणीव होते.
सर हेन्री ड्युनंट यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरात ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येवून जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.