दहावी बारावीच्या सीआयएससी, आयसीएसई तसेच आयसीई बोर्डाचे निकाल जाहीर झाले. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता हे निकाल जाहीर झाले. १०वीच्या परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान आणि १२वी च्या परीक्षा १३ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान पार पडल्या होत्या.
Read More
कुठल्याही बलाढ्य देशाला आपले शेजारी देश हे सुरक्षित आणि मर्जीतले हवे, असे वाटणे सामरिकदृष्ट्या स्वाभाविकच. अमेरिका आणि युरोपला डोळे दाखविणारा रशियाही मग त्याला अपवाद नाही. म्हणूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’(सीआयएस)ची स्थापना करण्यात आली. आता या संघटनेने ‘एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या सीआयएसएफ जवानांचा सन्मान;
नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) पहिल्या महिला तुकडीचे गठन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ५३ व्या सीआयएसएफ दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दलात महिला बटालियन ( CISF Women Battalion ) तयार करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू करण्यात आले होते.
संसद सुरक्षा भंग प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा हाऊस न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. त्याचवेळी संसदेच्या सुरक्षेसाठी आता केंद्रीय औद्योगिक पोलिस दलाकडे (सीआयएसएफ) जबाबदारी देण्यात आली आहे.
आग्रा येथील ताजमहाल परिसरात नमाज अदा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पश्चिम बंगालमधील एका तरुणाने दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ताजमहालच्या बागेत हा प्रयत्न केला. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याला असे करण्यापासून रोखले. यानंतर तरुणाने कॅम्पसमध्ये नमाज बंदीची माहिती नसल्याचे सांगत माफी मागितली.
Agniveer CISF भर्ती साठी १० टक्के आरक्षण बीएसएफने अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर आता सीआयएसएफतर्फे (CISF ) अग्निवीरांना आणखी १० टक्के आरक्षण दिले जाणरा आहे. सीआयएसएफद्वारे आयोजित भरती प्रक्रीयेतही अग्निवीरांच्या कलाम वयोमर्यादेतही सुट मिळणार आहे. अर्जदाराच्या बॅचनुसार ही सवलत जाहीर केली जाणार असल्याची प्रार्थमिक माहिती आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाने माजी अग्निशमन दलाच्या जवानांसाठी बीएसएफच्या भरतीसाठीही अशीच घोषणा केली होती.
हल्ली केवळ पगाराचे आकडे बघूनच नव्हे, तर संबंधित कंपनीतील व्यवस्थापन आणि त्याच कंपनीची ध्येय-धोरणेही कर्मचार्यांसाठी तितकीच महत्त्वाची ठरतात. तेव्हा, भारतातील एका अध्ययनात सर्वोत्तम ठरलेल्या कंपन्या आणि त्यांनी राबविलेली कार्यशैली यांची माहिती देणारा हा लेख...
उत्तर प्रदेशातील कोणत्याही खासगी शाळेला यावर्षी फी वाढ न करण्याचा आदेश योगी सरकारने दिला आहे. ७ जानेवारी रोजी हा आदेश जारी करण्यात आला. कोरोनाच्या काळात जनतेवरील महागाईचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला
पनवेलमध्ये १० जण कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
सैन्यातील जवान ३३-३४व्या वर्षी निवृत्त होतात. त्यानंतर एक भारतीय ७५-८० वर्षे वयापर्यंत जगतो. म्हणजे ३३-३४ वर्षांपासून ७५-८० वर्षांपर्यंत सैनिकांना देशाकडून सेवानिवृत्ती वेतन मिळते. पेन्शनचा खर्च कमी करण्यासाठी असे सुचवले गेले की, या सैनिकांना आपल्याला पोलीस, निमलष्करी दले म्हणजे बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफमध्ये सामील करता आले, तर त्यांच्यावरील पेन्शनचा खर्च कमी होऊ शकेल. भारताच्या बाह्य सुरक्षेसाठी भारतीय लष्कर जबाबदार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना पुरेसे सक्षम बनवले आहे का?
सीबीएसई' दहावीच्या निकालानंतर आज काऊन्सिल फॉर दि इंडिअन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनचा (सीआयएससीई) दहावी आणि बारावी निकाल जाहीर झाला