Reconstruction

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन मागे

Read More

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे जनता दरबार

दुसर्‍या जनता दरबार दिनात २७ तक्रारींवर सुनावणी जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे नुकतेच दुसर्‍या जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात झालेल्या या विशेष उपक्रमात, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण २७ तक्रार अर्जांवर सुनावणी करण्यात आली.शंभरकर यांनी सर्व अर्जदारांच्या समस

Read More

पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ७० हजार चौ.मी. क्षेत्र

३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे

Read More

माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पूल पुनर्बांधणीचे काम पूर्ण

पश्चिम रेल्वेने यशस्वीरीत्या पूर्ण केली कामगिरी

Read More

नव्या वर्षात दक्षिण मुंबईकडे प्रवास होणार वेगात

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाचा दक्षिण बाजुचा गर्डर रेल्वे भागावर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता, दुस-या बाजुच्‍या गर्डरचे ४२८ मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबरपर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास दि.५ जून २०२५पर्यंत कर्नाक पूल

Read More

मुंबईतील नव्या प्रभाग रचनेविरोधात भाजप आक्रमक

नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना केल्याचा भाजपचा आरोप

Read More

श्रीरामजन्मभूमी पुनर्निर्माण : भारताच्या विश्वगुरुपदाच्या वाटचालीत महत्वाचा टप्पा

श्रीरामजन्मभूमीवरील ऐतिहासिक मंदिर पुनर्निर्माण कार्याचा येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण द्वितीयेच्या दिवशी शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ही घटना खरोखरच ऐतिहासिक आहे. भारताच्या विश्वगुरुपदाच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तब्बल ४९२ वर्षांनी प्रभू श्रीराम त्यांच्या हक्काच्या ठिकाणी परत येत असल्याने दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, वैशाखी, रंगपंचमी, अक्षय्य तृतीया असे सगळे सण जर एकत्र केले, तर जसे असेल तसेच प्रचंड महत्त्व या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचे आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121