मराठी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसलेला विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आता पुन्हा नव्या रूपात परतणार आहे. काही काळासाठी विश्रांती घेतलेला हा शो आता नवीन जोशात आणि थोड्या बदलांसह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. मात्र, यावेळी काही जुन्या चेहऱ्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
Read More
'द काश्मीर फाइल्स' आणि 'द ताश्केंत फाइल्स' सारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या 'फाइल्स ट्रिलॉजी' तील शेवटच्या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट ' द बंगाल फाइल्स' चा टीझर गुरुवारी १२ जूनला अधिकृतपणे प्रदर्शित झाला. या टीझरने काही तासांतच प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली असून, सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय शो ची भुरळ अगदी सेलेब्रिटीनांही पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतीच या मंचावर उपस्थिती लावली. महेश मांजरेकर यांनी या शोसाठी खास धोतर-कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. अशा प्रकारचा शो करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून, सोनीने आणलेल्या अनोख्या संकल्पनेला त्यांनी मनापासून दाद दिली.
देशातील शिक्षण क्षेत्रावर ( Indian Education Sector ) भाष्य करणारा केंद्र सरकारचा एक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये देशातील अनेक शाळांमध्ये आवश्यक शिक्षकसंख्या ते शौचालय या निकषांच्या अनुषंगाने सद्यस्थिती मांडली आहे. या अहवालाने देशातील शिक्षण व्यवस्थेचे चित्रच स्पष्ट केले आहे. त्यानिमित्ताने या अहवालातील निरीक्षणांचा घेतलेला आढावा...
वाढवण बंदर : समज आणि गैरसमज - मूळ वास्तव काय? कोणाला होणार फायदा? पाहा संपूर्ण व्हिडिओ #wadhwanbandar #wadhwanport #Bharat #Palghar #HemantSavara #news #MahaMTB
वयाची चाळीशी पार झाली की शारीरिक, भावनिक बदलांसोबत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंधदेखील बदलू लागतात. समाज स्त्री-पुरुषांच्या मैत्रीकडे, नवरा बायकोच्या नात्याकडे कसे पाहतो, याची एक वेगळीच परिभाषा आहे. पण, या सगळ्याचा परिणाम नकळतपणे आपल्या स्वभावातून, कृतीतून आणि संवादातून दिसून येत असतो.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राला नवे गायक नक्कीच लाभले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी परिक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा संपन्न झाला. या अंतिम भागात स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या मंचावर मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित व त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने असे कलाकार आले होते. या महाअंतिम सोहळ्यात अकोल्याचा गोपाळ गावंडे पर्वाचा ‘महागायक’ ठरला आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोने रविवारी धमाका केला आहे. १४ व्या सिझनच्या येत्या भागामध्ये ‘धन अमृत’चे दार उघडणार आहे.
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते.
सावरकरांचे हिंदुत्व अपप्रचार आणि वास्तव‘हिंदुत्व’ ही एक सामाजिक-राजकीय संकल्पना आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर हिंदूंच्या न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण म्हणजे ‘हिंदुत्व.’ फक्त हिंदूंच्याच न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण करा, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत.
एप्रिल महिनाअखेरीस बाणगंगा तलावात मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आले होते. या तलावात अकस्मात लाखो मासे मृत आढळले होते. या घटनेचा आढावा घेणारा हा लेख...
आज, दि. २९ एप्रिल हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. या दिनाचे औचित्य साधून, बालपणापासूनच नृत्याची कलोपासना करणार्या ठाण्यातील निधी प्रभू या तरुणीची ही चित्तरकथा...
प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा किंवा त्याच्या जीवन उभारणीचा पाया म्हणजे त्याचे बालपण होय. पण, प्रत्येकाच्या वाट्याला हे सुखाचे, आनंदाचे बालपण येत असे नाही. आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह आदी समस्यांचे पेव फुटलेले दिसते. या समस्यांवर मात करायची असेल, तर जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग, भाषा यांचा विचार न करता, प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क प्राप्त व्हायला हवा आणि सुखी, समृद्ध जीवन जगता यावे, या हेतूने सजग अशी संविधानिक कलमांची निर्मिती करण्यात आली आहे.
चिनी नागरिकांची सगळी बायोमेट्रिक माहिती या टेलिकॉम कंपन्यांना एका क्लिकसरशी उपलब्ध असेल. त्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश चीनच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे आता खोटे पुरावे आणि ओळखपत्राचा वापर करून किमान चीनमध्ये तरी यापुढे मोबाईल फोनधारकांना पळवाट शोधता येणार नाही.
गेल्या वर्षी जिथे १.५५ अब्ज खाती फेसबुक कंपनीकडून डिलीट करण्यात आली होती, त्या तुलनेत यंदा दुप्पट खात्यांना फेसबुकने हद्दपार केले. यावरून एक बाब स्पष्ट होते की, फेसबुकच्या वापरकर्त्यांबरोबरच अशा खोट्या खात्यांची आणि अनैतिक पोस्टची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल.
आयुष्य हे तसे पाहिले तर अनेक आव्हानांनी भरलेले आहे. ही आव्हाने केवळ शारीरिक नाही, तर ती बौद्धिक आहेत, नात्यांमधील आहेत, पुढारीपणाची आहेत व आध्यात्मिकसुद्धा आहेत. अशा प्रकारची आव्हाने जी आपली रस्सीखेच करतात, आपल्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करतात, आपला त्याग, निष्ठा व कर्तृत्वतत्परतेची परीक्षा घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशी आव्हाने आपल्या 'कम्फर्ट झोन'ला 'बाय बाय' करायला शिकवतात. आयुष्य सदैव सुखासीन नसते, पण आपल्याला तरीही जगायला शिकविते.
१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार असून ‘महानायक सावरकर’ या विषयावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे अभ्यासक, लेखक अक्षय जोग हे आपले विचार मांडणार आहेत.
हिंद्रा पार्टनर्स या महिंद्रा ग्रूपच्या १ अब्ज डॉलर्सच्या प्रायव्हेट इक्विटी विभागाने आज टिईक्यूओ ही तंत्रज्ञान आधारित मालमत्ता देखभाल कंपनी लॉन्च केली.
सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक २८ मे, २०१९ मृत्युंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील संक्षिप्त भाग देत आहोत.
श्रीशांतचे नाव बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील स्पर्धक म्हणून जवळपास निश्चितच झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.