राष्ट्रभक्तांचा अतिरेकी म्हणून उल्लेख सहन होणारा नाही, असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. राज्यात सध्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला असून अतिक्रमणांविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्राबाबत काय निर्णय घेतला? आजपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र दिलं जाणार? यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
स्वराज्याच्या आंदोलनात गावोगावी फिरताना महार, मांग, कोळी, कोष्टी मराठे या सर्व जातींच्या पानसुपार्या टिळकांनी घेतल्या आणि त्या त्या जातीच्या लोकांनाही ‘टिळक ब्राह्मणांचे’ त्यांना आपण कसे बोलवावे असे वाटले नाही. समाजसुधारणेच्या बाबतीत कालानुरूप टिळकांच्या भूमिका बदलत गेल्या, सोवळे ओवळे त्यांनी शिथिल केले, चटकन सुधारणा घडून येतील यावर त्यांचा भरवसा नव्हताच. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांनी त्या सुधारणा स्वतःसुद्धा घडवून आणल्या, असेच म्हणावे लागेल. अस्पृश्याच्या हातून चहा प्यायल्याने प्रायश्चित्त घेणारे टिळक