मतदान करतानाच नव्हे, तर प्रत्येक दैनंदिन कृती करताना स्वतःपासून सुरू होणारी ही चढती भाजणी लक्षात घेऊन कृती केली, तर राष्ट्र परमवैभवाच्या शिखरावर हळूहळू पोहोचू शकते आणि तिथे प्रदीर्घ काळ स्थिर राहू शकते आणि या चढत्या भाजणीचा विसर पडला की राष्ट्र फार वेगाने घसरणीला लागते. देशाच्या भौगोलिक सीमा आक्रसू लागतात! भारतवर्ष नावाच्या देशाच्या सीमा कोठून कोठपर्यंत आक्रसल्या आहेत ते जरा नीट बघा. राष्ट्राच्या सीमा आक्रसल्या, की देशाच्या सीमा आपोआप आक्रसतात! भारताची फाळणी हे त्याचे विदारक उदाहरण आहे! म्हणूनच म्हणतात, राष
Read More
कॅप्टन स्पीडी 1872 साली भारतात लखनौ जवळच्या सीतापूर गावी पोलीस सुपरिटेंडेंट म्हणून आला. त्याच्याबरोबर राजपुत्र आलेमायू देखील काही काळ भारतात राहिला होता. पुढे तो इंग्लंडला परतला आणि वयाच्या 19व्या वर्षी ‘प्लूरसी’ने मरण पावला. त्याचा देह दहन करून अस्थि विंडसर कॅसलमध्ये दफन करण्यात आल्या.
विधानपरिषदेत आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एसटी संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सहभाग घेत एसटीतील विश्रांती गृहांची अवस्था दयनीय असून याबाबत शासन काय निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी आजच ही संपूर्ण विश्रांती गृहे ताबडतोब तपासणी करून तेथील स्वच्छता गृहांसह व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सकारात्मक उत्तर दिले.यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मी सरकारचे आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संच
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसजसा वाढला, तसतसा देशातील सर्व प्रस्थापित संरचनांना मोठा धक्का बसला. याच टाळेबंदीच्या काळात एकीकडे जनतेने स्वावलंबनाचा धडाही घेतला अन् दुसरीकडे पगारकपातीसारख्या संकटाचा सामनाही केला. अशा या मध्यमवर्गाच्या उदयाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून १९९१ च्या आर्थिक सुधारणांकडे बघितले जाते. कारण, याच काळात देशामध्ये विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला.
पाकिस्तानातील धर्मांधांनी तिसऱ्यांदा महाराज रणजीत सिंह यांचा पुतळा तोडला, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले पाकिस्तानी मूलतत्त्ववादी गट तेहरीक-ए-लबाइक पाकिस्तानशी संबंधित लोकांनी १७ जुलै रोजी लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ज्या लोकांनी पुतळा तोडला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की हल्लेखोरांचा असा विश्वास होता की मुस्लिम देशात शीख शासकाचा पुतळा उभारणे त्यांच्या धर्माच्या विरोधात आहे.
शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा जागतिक पातळीवरचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे देशातले पहिलेवहिले शिक्षक रणजीतसिंह डिसले
पाकिस्तानकडून द्विपक्षीय कराराचे उल्लंघन ; भारताने व्यक्त केली नाराजी
नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय बारामतीला जाणारे निरेचे पाणी थांबिण्याचा निर्णय घेतला होता.
'महाशिवआघाडी'त सत्तास्थापनेबद्दल अजूनही शाशंकता दिसत असताना रणजितसिंह निंबाळकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या 'महाशिवआघाडी'ला हा धक्का मानला जात आहे.