काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला.
Read More
एक सुसंस्कृत व्यक्तीमत्व खासदार राजीव सातव यांनी जगाचा निरोप घेतला. स्वपक्षीयांच्या भूमिकेला विरोध न करता इतरांच्या भूमिकांचे स्वागत करणारा दिलदार आणि धाडसी नेता, अशी ओळख त्यांनी आपल्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कमावली. २०१६ ते २०१९ सलग चार वर्षे संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणारा उत्तम संसदपटू महाराष्ट्राने गमावला. सोबतच अनेकांच्या मदतीला धावून येणारा दिल्लीतील हक्काचा आपला माणूस, गेल्याची भावना राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे.
सभापती व्यंकय्या नायडू यांची कारवाई