राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण 'राजगड' करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला.
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण राज्य सरकारने " राजगड" असे केले आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला.
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले महाराष्ट्राचे अभिनंदन महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतीलजिंजी असे एकूण १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि सांस्कृतिक वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे, ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बा
डोंबिवली : दिवाळी म्हंटली की फटाके फोडायचे मजा करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ( Fort construction ) हुबेहूब बांधून त्याला कोणी काही करणार नाही यासाठी अहोरात्र काळजी घ्यायची. डोंबिवलीतल्या शेकडो बच्चेकंपनीने टिळकनगर, पेंडसेनगर, फडके पथ, रामनगर, पश्चिमेला कोपर, चिंचोळ्याचा पाडा, नवापाडा या सर्व भागात एकसे एक गडकिल्ले बांधले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार पोहोचविण्यासाठी गेल्या ३६ वर्षांपासून ‘तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास’ झटत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून ‘विद्या विकासेन शोभते’ या ब्रीदवाक्याचे मुख्य पालन करून वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. या संघटनेेचे काम नेमके आणि दिशादर्शक ठरले आहे. याविषयी न्यासाचे सचिव मंदार अत्रे यांच्याशी चर्चा करुन या संस्थेच्या समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
पुण्यातील दर्शना पवारचे हत्या प्रकरण असो किंवा सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर झालेला जीवघेणा कोयत्याचा हल्ला, यामुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यानिमित्ताने पुण्यात विशेषकरुन बाहेरच्या गावाशहरांतून शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेल्या तरुणींनी घ्यावयाची खबरदारी आणि पोलिसांची महिला सुरक्षेची जबाबदारी यांचा आढावा घेणारा हा लेख...
एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरे याला अटक करण्यात आली आहे. दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला होता. १२ जून रोजी ती राजगडावर राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती. १८ जून रोजी राजगडावर दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार हिची वनअधिकारी पदी निवड झाली होती. त्यानिमित्त पुण्यात सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर दर्शना बेपत्ता होती.
शिवनेरी, राजगड, तोरणा, सुधागड, विजयुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले मराठेशाहीतील निर्णायक क्षणाचे साक्षीदार असून ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडून या वर्षीच्या जुलै महिन्यात केलेला आहे. हा प्रस्ताव पर्यटनाला प्रोत्साहन देईल. परंतु, किल्ल्यांची दुरुस्ती व डागडुजीची कामे लवकर हातात घ्यावी.
राजगडावर रोपवे बांधू नका : चिमुकलीचे आदित्य दादाला पत्र
सह्याद्रीच्या उत्तरेकडील डोगररागांमध्ये असलेल्या राजगड किल्ल्यावरुन पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'निमास्पिस' कुळातील या पालीचे नामकरण राजगड किल्ल्याच्या नावे 'निमास्पिस राजगडएन्सिस', असे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पाल राजगड परिसराला प्रदेशनिष्ठ आहे, म्हणजेच जगामध्ये ती इतर कोणत्याही ठिकाणी आढळत नाही.