मॅडम भिकाजी कामा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. त्यांनी केलेला त्याग, पराक्रम आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा यांमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सावरकरांच्या विचारप्रेरणेतून साकारलेला तिरंगा ध्वज स्टुटगार्ड परिषदेत फडकावण्यापासून ते लंडनमधील सावरकरांच्या कार्याला आर्थिक मदतीपर्यंत, मॅडम कामा यांचे योगदान हे महत्त्वाचे. तेव्हा, विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात तलवारीची भूमिका बजावणार्या मॅडम कामा यांच्या
Read More
The Victory Flag of ‘M.I.6’ and Colonel Gordievsky Part-1 कर्नल गोर्दियेव्हस्की हा नुकताच म्हणजे दि. 4 मार्च रोजी वयाच्या 86व्या वर्षी लंडनमध्ये मरण पावला. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्ग आहे, असे मानून देशोदेशींच्या अनेक नामवंतांनी स्वदेशाशी बेईमानी केली. म्हणजे स्वदेशातील गुप्त माहिती सोव्हिएत रशियाला पुरवली. कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की याचे मत नेमके उलटे होते. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे निखळ गुंडगिरी आहे, हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन कळल्यावर त्याने रशियन गुप्त माहिती ब्रिटनला पुरवल
महाराष्ट्र राज्य ६६ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. संचालकांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आले.
नालसोपारा येथे काही लोकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा लावला असताना काही कट्टरपंथीयांनी त्याला विरोध केला. दरम्यान, आता पाकिस्तानच्या झेंड्याचे संरक्षण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Beef राज्यातील मालेगावमध्ये देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रध्वजाखालीच गोमांस विक्री केल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोहसीन नावाच्या कट्टरपंथी युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मालेगावातील पवारवाडीमध्ये ही घटना घडली आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी मनीष ढिलारे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. महापालिकेने २६ जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्यासंबंधित नोटीस जारी केली होती.
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ( Navy ) ताफ्यात येत्या १५ जानेवारी रोजी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या तीन युद्धनौकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
(West Bengal) बांगलादेशात इस्लामिक कट्टरवाद्यांकडून तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात. याचदरम्यान पश्चिम बंगालमधील डॉक्टर्स बांगलादेशींच्या विरोधात उघडपणे मैदानात उतरले आहेत. सिलीगुडीतील एका डॉक्टरांनी आपल्या खासगी दवाखान्यात तिरंगा फडकवत स्पष्ट लिहिले आहे की, जर तुम्हाला त्यांच्याकडून उपचार करुन घ्यायचे असतील तर तुम्हाला तिरंग्याला सलाम करावा लागेल.
ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन (ATHROA) च्या म्हणण्यानुसार शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात झालेल्या भारतीय ध्वजाच्या अपमानामुळे यापुढे त्यांचे कर्मचारी बांगलादेशी पाहुण्यांना कोणतीही सेवा देणार नाहीत. सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे या असोसिएशनचे सरचिटणीस सैकत बंद्योपाध्याय यांनी सांगितले.
National flag contempt गुजरात येथील अहमदाबाद येथील दानिलिमडा येथे शुक्रवारी ४ ऑक्टोबर काही कट्टरपंथी समाजातील दोन अल्पवयीन मुलांना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी त्याला राष्ट्रध्वजाच्या कापडाचा पतंग घेऊन जाताना पकडले. पोलिसांनी या दोघांविरूद्ध एफआरआय दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या (Siddaramaiah) बुटाची लेस बांधत एका काँग्रेस कार्यकर्त्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना आहे. ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे २ ऑक्टोंबर रोजी घडली असून राष्ट्रप्रेमाच्या बढाया मारणाऱ्या काँग्रेसी वृत्तीने राष्ट्रध्वजाची विटंबना केली आहे. त्यांना राष्ट्रप्रेमाहून एखाद्या नेत्याची हुजरीगिरी करणे अधिक महत्त्वाचे वाटते. यामुळे आता काँग्रेस पक्ष आणि सिद्धरामय्यांवर टीका होत आहे.
National Flag मिलाद-उल-नबी निमित्त बिहारमधील सारण जिल्ह्यात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाची विटंबना केल्याची घटना घडली आहे. अशोकचक्राच्या ठिकाणी चंद्र आणि ताऱ्यासह तिरंगा ध्वज फडकवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन तरूणांना ताब्यात घेतले. सोमवारी कोपा पोलीस ठाण्यांतर्गत बाजार पेठ येथे हा प्रकार घडला आहे. तसेच असाच प्रकार राजस्थानातील कोटा येथे घडला होता.
Ganesh Festival 2024 सूरतनंतर आता गुजरातच्या वडोदर येथे गणेश मंडळाच्या मंडपावरती दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता यावेळी गणेशोत्सवादरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरावर अरबी ध्वज फडकवण्यात आले. १० मजली असलेल्या सोसायटीत ४५० घरे आहेत. यावेळी ४८ घरांवर अरबी ध्वज फडकवल्यानंतर समाजात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. ही घटना रविवारी ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
Islamic Flag झारखंडच्या गिरडिहमध्ये मंदिरासमोर इस्लामिक ध्वज (Islamic Flag) लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. सारिया पोलीस ठाणे परिसरात पोलिसांनी हे प्रकरण हाताळले गेले. यावेळी इस्लामी ध्वज हटवण्यात आला असून तणावाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.
Ilahabad High Court अलाहाबाद उच्च न्यायालयाने राष्ट्रध्वजावर कुराणचे आयात लिहिणाऱ्या उत्तर प्रदेशातील सहा जणांवरील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील गुलामुद्दीनसह इतर पाच जणांवर अलाहबाद उच्च न्यायालयाने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच कट्टरपंथी युवकांनी तिरंग्यावर केलेल्या कृतीने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याचा दावा उच्च न्यायालयाने केला आहे. याप्रकरणात न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्यद्वाराजवळ ७५ फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. आज ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते येथे ध्वज फडकवण्यात आला. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्कच्या विकासासाठी सरकारद्वारे २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली. तसेच या कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने धार्मिक मिरवणुकीला परवानगी दिल्यानंतर हजारो शिया मुस्लिमांनी श्रीनगरमध्ये मोहरम मिरवणूक काढली. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान, पॅलेस्टिनी झेंडे फडकावले आणि गाझाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शिवाय, मिरवणूक सुरळीतपणे आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनाने मिरवणुकीवर अनेक अटी घातल्यानंतरही त्यांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा दिल्या.
खेळ मानवी जीवनात आनंद निर्माण करतात, त्यामुळे खेळायला सगळ्यांनाच आवडतं. पण शक्य होत नाही हे वास्तव. भारतात क्रिकेटची जेवढी चर्चा होते तितके महत्व इतर खेळांना मिळत नाही हे म्हणायचे दिवस गेले. आता प्रत्येक भारतीय ऑलिंम्पिकचे यश साजरे करतो. अशाच २०२४ च्या पॅरीस ऑलिंम्पिक Paris Olympics 2024 विषयी या लेखात जाणून घेऊया.
रमजान ईद निमित्ताने नाशिकच्या मालेगावमध्ये ( Palestine Flag Malegaon ) गुरुवारी, दि. ११ एप्रिल रोजी कॉलेज ग्राऊंडवर सामुदायिक नमाज पठण सुरू असताना एका मुस्लिम तरुणाने पॅलेस्टीनचा ध्वज फडकवत समर्थन केलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रीय ध्वजाला सैतानी म्हणणाऱ्या इमामला देशातून हाकलून देण्यात आले. या इमामने ऑनलाइन व्हिडिओमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय ध्वजाला सैतानांचा ध्वज असे संबोधले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, इमामला फ्रेंच सुरक्षा यंत्रणांनी आधी अटक केली आणि नंतर देशाबाहेर फेकले. ही संपूर्ण कारवाई १२ तासांत करण्यात आली.
“कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने आपल्या शक्ती आणि पोलिस बळाचा गैरवापर करून केरागोडू गावातील लोकांचे हनुमान ध्वज फडकावण्याचे धार्मिक स्वातंत्र्य रोखले आहे, हे गाव आहे. पंचायतीने एकमताने घेतलेला निर्णय होता. जे मुघल राजवटीच्या 'अत्याचारांची' आठवण करून देतात. या काँग्रेस सरकारचेही मुघलांसारखेच हाल होणार आहेत.” अशा शब्दांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या ध्वज हटवण्याचा निषेध केला.
काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात पोलिसांनी भाविकांनी लावलेला १०८ फूट भगवा हनुमान ध्वज जबरदस्तीने हटवला. स्थानिकांनी याला विरोध केल्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात गावकऱ्यांनी आपापसात दान गोळा करून १०८ फूट लांबीचा खांब लावला होता. त्यावर भगवा ध्वज आणि अंजनेयाची प्रतिमा होती (हनुमानजींना येथे अंजनेय म्हणतात). गावातील रंगमंदिराजवळ त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतीची परवान
पुणे महानगर चहूबाजूंनी वेगाने विकसित होत आहे. त्याचबरोबर आता मेट्रो सेवेलाही चहूबाजूंनी विस्तारण्याचे वेध लागले आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. त्याच कार्यक्रमात प्रस्तावित नव्या मेट्रो लाईन्सचे सूतोवाचदेखील झाले होते. आता त्याच्या आराखड्याची तयारी होत आहे. त्याचसोबत जे मार्ग मंजूर झाले आहेत आणि ज्यांची कामे प्रत्यक्ष भूमिपूजनानंतर सुरू झाली आहेत, ती वेगवेगळ्या टप्प्यांत आहे.
कोलकातामध्ये क्रिकेट सुरु असताना पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याने पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु असताना ही घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका मशिदीच्या मौलानाविरुद्ध तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अयुब असे आरोपी मौलानाचे नाव आहे. मौलाना अयुब यांनी मशिदीवरील तिरंगा ध्वजावर इस्लामिक ध्वज लावल्याचा आरोप आहे. मौलानाच्या कृत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय हवाई दलाला नवा ध्वज मिळाला आहे. ७२ वर्षांनंतर भारतीय हवाई दलाच्या ध्वजामध्ये बदल करण्यात आला आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान नवा ध्वज फडकवला आणि हवाई दलातील सैनिकांना शपथही दिली.
सोमवारपासून संसदेचे विशेष अधिवेशन चालू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते नवीन संसदेच्या गेटवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद चौधरी हे उपस्थित होते.
बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये मंगळवारी (१५ ऑगस्ट २०२३) स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्लामी ध्वज फडकवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मझौलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. उच्च माध्यमिक शाळेत तिरंगा फडकवल्यानंतर काही तरुणांनी इस्लाम धर्माचा ध्वज फडकावला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्री इंडिपेंडंन्स डे पार्टीच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करीत आक्षेपार्ह नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात संबंधित कलाकार आणि आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान कोरेगाव पार्क येथील हॉटेल फ्रॅक सुपर क्लबमध्ये घडला.
देशाला स्वातंत्र्य हे फुकटचे मिळाले नाही आहे त्याची जाणीव आपल्या सर्वाना असणे गरजेचे आहे त्यामुळेच देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान हा झालाच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा सन्मान फक्त प्रजासत्ताक दिनी व स्वातंत्र्य दिनी नाही तर सदैव त्याचे स्थान हे उंच असले पाहिजे. "विजयी विश्व तिरंगा प्यारा झण्डा ऊँचा रहे" हे फक्त गीत नसून त्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. गेल्या १८ वर्षांपासून ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी सेवा समितीने पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज सन्मानाने उचलण्यासाठी तिरंगा उठवो मोहीम सुरु केली. आज त्या
भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी दि. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केले.सरसंघचालक म्हणाले की, देश आपल्या सांस्कृतिक ताकद आणि क्षमतांच्या जोरावर जगासाठी आशेचा किरण बनू शकतो. ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. मोहनजी भागवत यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ध्वजारोहण केले.
झारखंडच्या पलामूमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा आपमान करण्यात आला आहे. या मिरवणुकीत जो राष्ट्रध्वज फडकवण्यात आला त्यात अशोक चक्राच्या जागी तलवार छापण्यात आली होती. यासोबतच उर्दूमध्येही काही शब्दही लिहिले होते. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मोहरममध्ये झारखंडमधील पलामू येथून राष्ट्रध्वजाची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मोहरमच्या मिरवणुकीत तिरंग्यात अशोक चक्राऐवजी उर्दूमध्ये काहीतरी लिहून त्यात तलवारीचे चित्र छापण्यात आल्याचा आरोप आहे. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे. याप्रकरणी तपास करून कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना दि. २८ जुलै रोजी घडली.
संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाईदलाने आयोजित केलेल्या 'डेझर्ट फ्लॅग' या दहा देशांच्या हवाई सरावामध्ये भारताचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस सहभागी होणार आहे. याद्वारे एलसीए तेजस प्रथमच आंतरराष्ट्रीय हवाई सरावामाध्ये सहभागी होत आहे. युएईमधील अल् धफ्रा या हवाईतळावर सोमवारपासून 'डेझर्ट फ्लॅग'च्या आठव्या आवृत्तीस प्रारंभ झाला असून हा सराव १७ मार्चपर्यंत चालणार आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशाचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी योगींनी एक पंचवार्षिक धोरण आखले आहे. या धोरणातून उत्तरप्रदेश मधील पर्यटन क्षेत्रात तब्बल १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे
'पुष्पा्' फेम अल्लू् अर्जुन हा सध्या भारतातील सगळ्यात मोठ्या सुपरस्टार्सच्या यादीत जाऊन बसला आहे. शिवाय 'पुष्पा' चित्रपटामुळे त्याचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर थेट सातासमुद्रापार पसरला आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील काही भागांमध्ये मात्र तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना समोर आल्या. त्यात तामिळनाडूत घडलेल्या एका प्रकाराने तर सर्वत्र संतापाची लाट उसळली. प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडूमधील धर्मपुरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिरंग्याला सलामी देण्यास चक्क नकार दिला. ख्रिश्चन मुख्याध्यापिकेच्या या कृतीमुळे तिच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली.
घरोघरी तिरंगा अभियानाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, तिरंग्याचे नंतर करायचे काय हा प्रश्न कुणालाही पडू नये म्हणून
स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आगामी २५ वर्षाचे नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. मानवी चेहरा असणारा विकास देऊन बलशाली महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प यावेळी करुया,
पंजाबमधील तरुणांना खलिस्तानी झेंडा फडकवण्यासाठी चिथावणी देणारा शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या घरानंतर आता त्याच्या गावातही तिरंगा फडकवण्यात आला आहे. आज स्वातंत्र्यदिनाच्या अमृतदिनी त्यांच्याच गावातील स्थानिक नागरिकांनीही भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. पन्नूचे खानकोट हे गाव अमृतसर जिल्ह्यातील अमृतसर-जालंधर रस्त्यावर येते.
अनेक कलाकारही यात सहभागी झाले आहेत, त्यात आमीर खान हे देखील एक नाव आहे.
हर घर तिरंगा’ अभियानासाठी चीनमधून झेंडे आयात केले, हा राष्ट्रीय सेनानींचा आणि राष्ट्रीय ध्वजाचा अपमान आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे. ‘मुह मे आया बक दिया’ची पंरपरा चालवताना आता नानांनी राष्ट्रीय ध्वज आणि अस्मितेलाही मध्ये आणले
हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी भारतीय ध्वज प्रदर्शित किंवा फडकवण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदिनी हे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा मोहीम ही भारत सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या वर बांधलेला दर्गा त्याची देखभाल करणार्यांच्या सहमतीने स्थलांतरित केल्यानंतर शनिवारी मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकावला.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाचे नेते नारद राय यांच्या बाबतीत घडलेला एक किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. कारण, सपाकडून निवडणूक लढणाऱ्या नारद राय यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकत आहे.
झेंडावंदन कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नाही म्हणून रागात कृत्य केल्याची पोलिसांची माहिती ; शोध सुरु
२६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होणार असून त्याआधी पुन्हा एकदा भारतविरोधी शक्तींनी कटकारस्थान सुरू केले आहे. २६ जानेवारीला जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तिरंग्याऐवजी खलिस्तानी ध्वज फडकवला जाईल, अशी नवी धमकी प्रो-खलिस्तान समर्थक गट शिख फॉर जस्टिस (SFJ) ने दिली आहे. 'एसएफजी'ने प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी ही घोषणा केली आहे. 'एसएफजी'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रतिबंधित संघटनेने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत भारतीय तिरंग्याऐवजी खलिस्तानी ध्वज फडकावणाऱ्या व्यक्तीला
शुक्रवारी, १० डिसेंबर रोजी छत्तीसगडमधील कावर्धा येथील चौकात १०८ फूट उंचीचा भगवा ध्वज पुन्हा एकदा ऋषी-मुनींच्या नेतृत्वाखाली फडकवण्यात आला. हा भगवा ध्वज कट्टरपंथियांच्या जमावाने उखडून टाकला होता. यावेळी महामंडलेश्वर, महंत आणि १३ आखाड्यांचे सर्व शंकराचार्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रामजानकी मंदिरापासून ५१०० कलशांसह भव्य धार्मिक मिरवणूक काढण्यात आली. दांडी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पदयात्रेत २० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. या वेळी लोक डीजेच्या तालावर 'जय श्र
प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. मात्र, औरंगाबादमधील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
दिल्लीभोवतालच्या तथाकथित शेतकरी आंदोलकांनी पोलिसांपासून सर्वसामान्यांना संपवण्यासाठी धिंगाणा घातल्याने, तिरंग्याचा अपमान केल्यानेच गावकर्यांनी सात्त्विक संतापाने विरोधाला सुरुवात केली. कोणी झुंडशाहीने गुंडगिरी करणार असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी देशाची सार्वभौम जनताच पुढाकार घेईल, हा यातला महत्त्वाचा संदेश आहे.