जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा अखेरचा डाव टाकला आहे. पण, आजच्या समाजमाध्यमांच्या काळात असत्य फार काळ लपून राहू शकत नाही, हे ममतादीदींनी लक्षात घ्यावे.
Read More
मागेच त्यांच्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, अंगावर डास बसला, तर त्याला ते उडवू शकत नव्हते, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या उजव्या की डाव्या हाताने ब्रॅण्ड मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की, ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी पिपाणी का वाजवली नाही? हा काय प्रश्न आहे का? तसेही त्यांना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? त्यांच्यासोबत तुतारीवाले काका होते ना? तुतारी असताना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? तर अशीही ब्रॅण्ड मुलाखत येणार आहे बरं का? आम्ही काही जळत नाही, उलट आम्ही खूश आहोत, लोकांचे पुन्हा एकदा ब्रॅण्ड मनोर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यातील विशेष खासदार/आमदार न्यायालयात आपण 'निर्दोष' असल्याचे सांगितले.
वायनाडमध्ये तुम्ही जिंकलात तेव्हा मतांची चोरी झाली नाही का? असा सवाल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीवर केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नकारात्मकता पसरविण्याच्या धोरणामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला कोणीही गांभीर्याने घेत नाही; असा टोला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते नुकतेच दिल्लीला गेले. नियोजित वेळेनुसार बैठकही पार पडली. मात्र, प्रत्यक्षात हाती काय लागले? केवळ छायाचित्रे आणि आंतरिक नाराजी! ना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भेटले, ना राहुल गांधींशी थेट संवाद झाला. उपस्थित होते केवळ प्रभारी रमेश चेन्निथला आणि नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ! हीच बैठक मुंबईत झाली असती, तर वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचला असता, अशी खंत अनेक नेत्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा उपयोग करा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. गुरुवार, २६ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस काय किंवा वंचित बहुजन आघाडी काय, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, त्यातून बोध घेण्याऐवजी पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’सहित निवडणूक आयोगावर फोडून मोकळे झाले. राहुल गांधींनी केवळ समाजमाध्यमांवर अफवांचे बाजार भरवले. पण, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी हा विषय न्यायालयात नेऊन हसे करून घेतले. महाराष्ट्रातील मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळलाच; शिवाय पुराव्यांअभावी हे आरोप टिकू शकत नाहीत, हेही ठामपणे सांगितले. आता या निर्णयावरही विरोधकांनी नाराजी व्यक्त
महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवनंतर तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील टक्केवारीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारसंख्येत ८ टक्क्यांची वाढ झाली, हे संशयास्पद आहे,” असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मात्र, त्यांच्या स्वतःच्या वायनाड मतदारसंघात याच काळात ७.७ टक्क्यांनी मतदार वाढले होते. मग वायनाडला लोकशाही आणि नागपुरात चोरी कशी?, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील त्यांच्या आरोपांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १२ जून रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानीही ते प्राप्त झाले.
राहुल गांधींनी गृहपाठ करावा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राहुल गांधींनी मेक इन इंडियाबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. रविवार, २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशई संवाद साधला.
इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेसी नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या बात
विशेष प्रतिनिधी विद्यमान काँग्रेस नेतृत्वासोबत आपले मतभेद आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य थरूर यांनी त्यासाठी निवडले.
तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावतंय, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केला आहे. नाना पटोलेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांनी पटोलेंना खडेबोल सुनावले.
राहुल गांधींसोबत वाद करण्यासाठी माझी गरजच नाही. ते आमचा कार्यकर्तासुद्धा करू शकतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून
राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावर बावनकुळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकीवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि त्याचे ९३ हजार सैनिक यांना भारताने पाकिस्तानला परत केले. त्याला ‘शरणागती’ म्हणतात. चिनी कम्युनिस्ट पार्टीबरोबर केलेला गुप्त समझोता, हे काँग्रेसच्या आणखी एका शरणागतीचे ताजे उदाहरण. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानलाच नव्हे, तर अमेरिकेलाच शरणागती पत्करायला लावली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'नरेंदर - सरेंडर ' या विधानावर भाजप आता आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी इतिहासात शरणागती पत्करली आहे.
विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर मागे थेट हल्लाबोल केला. एवढेच नव्हे, तर तांबे यांनी थेट काँग्रेस नेत्यांनाही आव्हान दिले. "मी छातीठोकपणे सांगतो, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना भेटत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अगदी प्रदेशाध्यक्षांसह एक तासाच्या आत वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेऊन दाखवावी. ते नाही तर फोनवर बोलून दाखवावे. राहुल गांधी कधीच भेटीसाठी उपलब्ध नसतात. पंजाबमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना मी संपर्क केला असता त
‘डरो मत...’ अशी डायलॉगबाजी काँग्रेस नेते राहुल गांधी टी-शर्ट घालून आणि दंड फुगवून नेहमी करत असतात. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर धादांत खोटे आरोप करणार्या राहुल गांधींनाच आपल्या डायलॉगचा विसर पडला असावा. त्यामुळेच न्यायालयीन कारवाईद्वारे राहुल गांधींना जेरीस आणणार्या सात्यकी सावरकर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना अखेर नथुरामचा आधार घ्यावा लागणे, हा गांधी विचारांचा पराभवच आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेवढी चर्चा सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संभाव्य युद्धसंघर्षाची, तेवढेच वादविवाद सध्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुनही राजकीय पक्षांपासून ते अगदी सामाजिक पातळीवरही सुरु दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला जातजनगणनेचा निर्णय त्यांचा विजय वाटत असला तरी, वास्तव हेच की, काँग्रेस सरकारच्या प्रदीर्घ कार्यकाळात जातीय जनगणना देशात पार पडली नाही आणि 2011 साली यासाठीचे जे जातींचे सदोष सर्वेक्षण करण्यात आले, त्याचे आकडेही समोर आले नाही. प
नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महत्त्वाचा निर्णय घेतला की, पुढे होणारी जनगणना ही ‘जात फॅक्टर’ मध्यवर्ती ठेवून करण्यात येईल. त्यावरुन लगोगल काही माध्यमांचे डोळे वटारणेदेखील सुरू झाले. अगदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “आमच्या दबावगटामुळे सरकारने हा निर्णय घेतला.” कोणी म्हणाले, “हा सरकारचाच निर्णय असून, योग्य वेळ येताच तो आम्ही जाहीर केलेला आहे एवढेच!” परंतु, आता एक खरे की, जातीनिहाय जनगणना होणार म्हणजे होणारच! यात दुमत असण्याचे काही कारण नाही. मग मोठमोठे विद
काँग्रेस पक्ष एकीकडे दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारसोबत असल्याचे सांगत आहे, त्याचवेळी अनेक काँग्रेस नेते दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांवर प्रश्न निर्माण करून त्यांचा अपमान करत आहेत; असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी केले आहे.
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
इतिहास नव्याने लिहिण्याची तुमची खोड जाणार नाहीच पण जमलं तर इतिहास वाचा तरी, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना लगावला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केला. प्रत्यक्षात मतदानानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून, कायद्याचा अवमान करणारे असल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमध्ये चापलूसीचे राजकारण आहे. जो चापलूसी करेल तोच मोठा होतो, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मंगळवारी काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी सातत्याने विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवतात असा संशय निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधींनी विदेशात जाऊन विधानसभा निवडणूकीवरील केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
Constitution आजच्या घडीला काँग्रेसने संविधानाचा आणि त्याच्याशी सर्व भारतीयांच्या जोडलेल्या भावनांचे जे राजकारण केले आहे, ते चिंताजनकच नव्हे तर, अपमानकारकदेखील ठरते. कारण, काँग्रेसकडे संविधानाचे रक्षणकर्ते असल्याचे दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न विचारायलाच हवा.
National Herald गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेसी इकोसिस्टीमने लोकशाही धोक्यात असल्याची आरोळी ठोकली. पण, मुळात हा घोटाळा आणि त्यासंबंधीच्या चौकशीला गेल्या काही वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई मुळीच नाही. पण, मुळात काँग्रेस आणि घोटाळे हे राजकीय समीकरणही जुनेच! आजच्या लेखात नेहरुंच्या काळातील जीप खरेदी घोटाळा, संजय गांधींचा ‘मारुती’ प्रकल्पातील गैरव्यवहार, राजीव गांधींचा ‘बोफ
Rahul Gandhi आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘समाजातील घटकांमध्ये फूट पाडणे’ हाच काँग्रेसी राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाकडून पक्षाला देशहिताची दिशा देणे अपेक्षित असताना; इथे मात्र राहुल गांधी समाजाला विभागण्याचे बडबडगीत गाण्यातच समाधान मानत आहेत आणि तेही सातत्याने. एखादे अल्लड मूल जसे शिकवलेली एकच कविता सगळ्या पाहुण्यांसमोर म्हणत राहते, तशीच अवस्था राहुल गांधी यांची झाली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते आजपर्यंत, त्यांच्या सल्लागारांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हा मंत्र त्यांच्यावर इ
Waqf Amendment Bill 2025’ संसदेत पारित होत असताना एक चकार शब्दही न बोलणारे राहुल गांधी हे विधेयक संमत झाल्यावर म्हणत आहेत, “हे संशोधन म्हणजे, संविधानातील ‘कलम 25’वर आघात आहे. हे संविधानविरोधी आहे.” त्यामुळे केंद्र सरकारने काहीही केले, जर ते देशाच्या भवितव्यासाठी उज्ज्वल असेल, तर त्याला विरोध करायचा आणि तोंडी लावायला ‘संविधान पिछडे’ वगैरे शब्द टाकायचे, हीच राहुल गांधींची भूमिका आहे.
Waqf Amendment Bill विषयी उबाठा शिवसेनेने गोलमाल भूमिका घेऊन वक्फ सुधारणांना विरोध आहे की पाठिंबा हे सांगण्याचे अपेक्षेप्रमाणेच टाळले आहे. त्यामुळे उबाठाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत खरे ठरले आहे.
काँग्रेसमधील नवे अर्थतज्ज्ञ राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, बँकिंग क्षेत्र संकटात असल्याचा आरोप केला असून, मोदी सरकार या स्थितीला जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. तथापि, आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा दावा दिशाभूल करणाराच ठरतो. भारतीय बँकिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जांच्या समस्येने ग्रासले होते आणि याची मुळे काँग्रेसच्या काळातील अनियंत्रित आणि बेजबाबदार कर्जवाटप धोरणांमध्येच सापडतात.
केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघाच्या खासदार काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी शनिवारी इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश अध्यक्ष सदीख अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार करण्यासाठी हजेरी लावण्यात आली होती. प्रियंका गांधी यांच्या पनाक्कडमधील भेटीची ही पहलीच वेळ होती. त्यानंतर नेत्यांनी भेटीबद्दस आनंद व्यक्त केला आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंका गांधींची भेट राजकीय नव्हती तर ही एक सदिच्छ भेट होती.
'एका माळेचे मणी, ओवायला नाही कुणी’ अशी काँग्रेसची गत. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मातब्बर पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस दु:खी होईल, अशी अपेक्षा होती. कसले काय? दुसर्या फळीतील नेत्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आजही कमी झालेला नाही. सर्वांत आनंदी झाले ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार. पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवले असले, तरी सरंजामी नेते त्यांना कायम दुय्यम वागणूक द्यायचे, हे ते खासगीत कबूल करतील. त्यामुळेच बहुदा सरंजाम्यांच्या पराभ
Rahul Gandhi उत्तर प्रदेशातील संभल न्यायालयाने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना न्यायालयात दाखल होण्याबाबत नोटीस जारी केली. त्यांनी देशद्रोही वक्तव्य केले आहे. माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला विरोध नाहीतर माझी लढाई ही भारताच्या राज्याविरोधात आहे. या वक्तव्याने राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशद्रोह दाखवून दिला आहे. यामुळे आता न्यायालयाने त्यांना न्यायालयात दाखल होण्यासाठी एक नोटीस जारी केली आहे.
( Sambhal court notice to Rahul Gandhi ) उत्तर प्रदेशातील संभल येथील खासदार-आमदार न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या एका वाजग्रस्त विधानावर नोटीस बजावली आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांनी ४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे किंवा त्यांचे उत्तर दाखल करावे असे निर्देश दिले आहेत.
भारतीय लोकशाहीत विरोधी पक्षनेत्यांची भूमिका ही मूलभूत आणि महत्त्वाची असते. देशात अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेकांनी, विरोधी पक्षाचे नेटके व प्रभावी नेतृत्व करताना सरकारला जनतेप्रति उत्तरदायी ठेवले. मात्र, आजच्या काळात विरोधी पक्षाचे तथाकथित नेते राहुल गांधी यांच्या वागण्यातही जबाबदारी दिसत नाही, हेच दुर्दैव! राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या व्हिएतनाम दौर्यावर भाजप खासदार आणि माजी कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली.
भाजप आपल्या संघटनेत कार्यकर्त्यांमधून नेतृत्व तयार करते, आणि काँग्रेस नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवते! मग पक्षाच्या अधोगतीला जबाबदार कोण? भाजप की राहुल गांधी? खरं तर, हा प्रश्न आता काँग्रेसच्या उरलेल्या निष्ठावंतांनी स्वतःला विचारायला हवा. राहुल गांधी यांची एकूणच नेतृत्वशैली बघता, काँग्रेसचा भविष्यकाळही अंधारातच जाणार, हे निश्चित! why rahul gandhi says congress leaders working for bjp ?
Rahul Gandhi उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका न्यायालयाने काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना फटकारण्यात आले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका खटल्यानुसार सुनावणी करण्यात आली की, ते सतत खटल्यादरम्यानच्या तारीखेला गैरहजर होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आता त्यांना १४ एप्रिल र२०२५ रोजी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.