बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
Read More
मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबई महानगरातील अजूनही ७० हजार श्वानांचे रेबीज प्रतिंधक लसीकरण करणे बाकी आहे. सदर प्रकल्पांतर्गत हे लसीकरण मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.सप्टेंबर २०२३ पासून महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने ’मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंर्तगत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. सन २०१४
गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुत्र्याने लोकांचा चावा घेतल्याच्या घटना कानावर पडत आहेत. तसेच कुत्रा चावल्यानंतर उपचाराकरता अधिक वेळ वाया दवडू नये कारण यामुळे रेबीज होण्याचा धोका सर्वाधिक असतो. या पार्श्वभूमीवर रेबिजपासून मुक्तता मिळावी यासाठी शासनाद्वारे ही अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तरी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही घरगुती प्रथमोपचार करणेसुद्धा गरजेचे असते.
'रेबिजमुक्त मुंबई’ साठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आणि १५ स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ६ प्रशासकीय विभागातील १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्या श्वानांच्या गळ्यात 'क्युआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्यात येणार आहेत. परिणामी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर श्वानाच्या माहितीसह त्याला खाद्य देणाऱ्याचा (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्यास मदत मिळण
श्वानप्रेमी घरात हजारो रूपयांचा कुत्र पाळतात. मात्र कुत्र्यांचे लसीकरण करण्या विषयी उदासीनता दिसून येते. कल्याण-डोंबिवली महापालिकेने श्वान परवाना पध्दत लागू केल्यास त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल. याशिवाय श्वान मालक लसीकरणविषयी सजग होतील.