RTI

मुंबईकरांवरील टोलचा बोझा काँग्रेसच्या आदेशामुळेच

उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रास्त्यांवर असलेल्या टोलवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. मुंबईतील या टोलला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली होती. दरम्यान, आरटीआयच्या माध्यमातून एक वेगळीच माहिती समोर आली असून मुंबईकरांना भराव्या लागणाऱ्या टोलना वसुली करण्याची मंजुरी २०१०-११ मध्ये काँग्रेस सरकारने दिल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील टोलचा बोझा काँग्रेसच्या आदेशामुळेच असल्याचे उजेडात आल

Read More

पंजाबमधील शेतकऱ्यांकडून सरकारची लूट; 'आरटीआय'मधून ही माहिती आली समोर

केंद्रीय कृषी मंत्रालयाची दिली माहिती

Read More

मुख्यमंत्री कोविड सहायता निधीत ५४१ कोटी रुपये जमा; खर्च मात्र १३२ कोटीच!

जमा रकमेपैकी केवळ २४.४३ टक्के निधी खर्च; आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती!

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोरोना खात्यात ३४२ कोटी जमा ; कोरोनावर खर्च मात्र फक्त २३.८२ कोटी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ मध्ये २६२.२८ कोटी रुपये शिल्लक

Read More

'ईव्हीएम' आता माहिती अधिकाराच्या कक्षेत

केंद्रीय माहिती आयोगाने दिली माहिती

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121