सध्या मुंबईचे वातावरण हे दिल्लीपेक्षाही खराब असल्याचे हवा निर्देशांक आकडेवारीवरुन समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. पण, केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर मुंबईतील गोवंडी भागात कचर्याच्या आणि जैवकचरा प्रक्रिया प्लांटमुळे श्वसनाचे रोग, टीबीचे रुग्ण यांच्या संख्येतही अलीकडे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तेव्हा, मुंबईतील या डम्पिंग प्लाटंमुळे उद्भवलेल्या गंभीर समस्येचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
राज्य सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या १६ टक्के आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर रहावे लागेल, असे निर्देश बुधवारी न्यायालयाने दिले आहेत.