Privatization

भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा बदल :आलिशानतेकडे कल

1991 साली खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर सर्वार्थाने भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली. त्याचे सकारात्मक परिणाम उद्योगधंद्यांबरोबरच मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीवरही हळूहळू उमटू लागले. त्यातच 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्थेने घेतलेली भरारी ही तर सर्वस्वी थक्क करणारी. वाढते उद्योगधंदे, शेअर बाजारातील गुंतवणूक, चांगल्या पगारांच्या नोकर्‍यांमुळे मध्यमवर्गीयांची क्रयशक्तीही वाढली. परिणामी, आजकालच्या तरुणाईचा आणि मध्यमवर्गीयांचा कल हा आलिशान जीवनशैलीकडे झुकलेला दिसून येतो.

Read More

मोदी सरकारचा ‘तोट्याच्या व्यवहारास’ नकार

कर्जाचा बोजा कमी होणार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121