महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर झाले असून राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Read More
राज्यात ‘सीबीएसई’प्रमाणे शिक्षणपद्धतीत बदल होणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानंतर शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्यांपासून, पालकांपर्यंत सगळ्यांच्या मनातच अनेक शंका निर्माण झाल्या. त्यामुळेच राज्याच्या या नव्या निर्णयातील बारकाव्यांचा आणि होणार्या नेमक्या बदलांचा घेतलेला आढावा...
( CBSE implemented in state education board schools Dada Bhuse ) ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाबाबत प्रश्न विचारला. यावर लेखी उत्तर देत दादा भुसे यांनी राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिल्याची माहिती दिली.राज्यातील ‘राज्य शिक्षण मंडळां’च्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात
ठाणे : शिवसेनेचे सर्वाधिकार मुख्यनेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना दिले असून ते जो निर्णय घेतील ती पक्षाची भूमिका, ते बांधतील ते तोरण आणि सांगतील तेच धोरण, असे स्पष्ट करून शिवसेना आमदारांनी आगामी सरकारमध्ये शिवसेनेचे नेतृत्व करावे, अशी मनधरणी शिवसेना आमदारांकडून करण्यात आली.
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजचे कामकाज सुरू असताना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे व मंत्री दादा भुसे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. या धक्काबुक्कीच्या दरम्यान मंत्री दादा भुसे संतापले असल्याचेदेखील पाहायला मिळाले. दरम्यान, आ. महेंद्र थोरवेंनी आता दादा भुसेंवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, मतदारसंघातल्या कामाबद्दल मी त्यांना विचारले असता मंत्री भुसे यांनी आवाज चढविला. त्यामुळे आमच्यात बाचाबाची झाल्याचेही ते म्हणाले.
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केला
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी आजपासुन (मंगळवार, २८ नोव्हेंबर) सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. आज देखील शिंदे गटाचे वकील अॅड. जेठमलानी यांनी सुनिल प्रभुं’ची उलटतपासणी घेतली. २१ जुन २०२२ च्या ठरावावरून प्रभुं’ना प्रश्न विचारण्यात आले.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातुन चुकीचा व अवमानकारक मजकुर प्रसिद्ध केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने सुनावणीकरिता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने मंत्रालयात आंदोलन केले. १०३ दिवस उपोषण सुरु होते. आज आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून आणि न्याय मागूनही आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.
पद्म पुरस्कारांच्या नावांची शिफारस करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत दिलीप वळसे पाटील , दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही समिती शासनाकडे विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या नावांची छाननी करुन केंद्र पाठवणार आहे. केंद्र सरकारला पद्म पुरस्कारांसाठी ही समिती मदत करेल.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वेळ आली आहे. असं आदित्य ठाकरे म्हणआले होते. यावर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात दरड कोसळल्याने गाव ढिगाऱ्याखाली गेले आहे. दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. ही दुर्घटना ज्या भागात घडली तो भाग अतिशय दुर्गम आहे. कोणतीही गाडी तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिड तासाचा रस्ता पायी चालून पार करावा लागला.
राज्यात खातेवाटप दि. १४ जुलै रोजी झाले. त्यानंतर दि. १७ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली काही खाती तात्पुरती इतर मंत्र्यांना देण्यात आली. अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील मंत्र्यांकडे पदभार देण्यात आला आहे.
भाजप शिवसेना युतीत नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सत्तेत नवा वाटेकरी आला आहे. या तीन प्रमुख पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी महायुतीकडून नव्या समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत खालील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघाच झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू ही झाला आहे. ह्या अपघात होण्याआधी बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. जवळजवळ ४०० फूट दरीत बस कोसळली. दरम्यान या अपघाताची माहिची मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना झाले.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ऑनलाइन गेमिंगद्वारे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण तसेच धर्म परिवर्तनाचे धडे जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र घटनास्थळी जात हा प्रकार हानून पाडला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने संतप्त पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्थानकात दाखल होत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
बाळासाहेब देसाई यांनी १९७७-७८ मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं. देसाई यांनी ज्या प्रमाणं क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यातून काही तरी शिकून मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असं राहुल नार्वेकर म्हणाले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मंत्री शंभूराज देसाई, गिरीश महाजन, मगंलप्रभात लोढा, दादा भुसे, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवळ आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. दौलत या ग्रंथाचं लेखन मधुकर भावे यांनी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे विद्यापीठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरू करण्यासाठी ५ एप्रिल, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली. त्यासाठी नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे- म्हसरुळ येथील सर्व्हे नं. क्र. २५७ मधील क्षेत्र १४ हेक्टर ३१ आर जागा गुरुवार २० एप्रिल रोजीच्या शासन ज्ञापनाद्वारे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. "जो आपली आई बदलतो, त्यांच्यावर आम्ही काय बोलावं? राणेंनी आतापर्यंत १० वेळा आपला पक्ष बदलला, आपली आई बदलली." असं राऊत म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत हे राज्यात ज्या भागात दौरा करीत आहेत, त्या दौर्यापूर्वी तेथील ठाकरे गटाचे पदाधिकरी शिंदे गटात सहभागी होण्याची परंपरा कायम असून, मालेगाव येथील सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पुन्हा जोरदार धक्का बसला असून नाशिकच्या महिला पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.माजी सभापती, माजी नगरसेविकांसह पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. ठाणे येथील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. जिल्हाध्यक्षपदी अजय बोरस्त
शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान, अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी लाँ
विधानपरिषदेत आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एसटी संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सहभाग घेत एसटीतील विश्रांती गृहांची अवस्था दयनीय असून याबाबत शासन काय निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी आजच ही संपूर्ण विश्रांती गृहे ताबडतोब तपासणी करून तेथील स्वच्छता गृहांसह व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सकारात्मक उत्तर दिले.यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मी सरकारचे आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संच
पाकिस्तान, बांगलादेश येथे आर्थिक चणचण असल्याने त्यांच्याकडून कांद्याची आयात थांबली आहे, तर नाशिकसह इतर जिल्ह्यातदेखील कांदा उत्पादन यंदा झाल्याने दर घसरले असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हिरावाडीतील कमलनगर चौक येथे शिवकालीन आरमाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. याठिकाणी साकारलेल्या जहाजातअंतर्गत शस्त्रागारदेखील शिवप्रेमींना पाहायला मिळणार असल्याचे स्वागताध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरे आणि खनिकर्ममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्या तीन दशकांपासून आपल्या मैत्रीचा धागा दृढ केला आहे. दूरदृष्टी, संयम तसेच आपल्या नेमके अन् निर्णायक कार्यकौशल्याने समाजसेवेचा वसा घेऊन मार्गक्रमण करणारे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादा भुसे यांच्याकडून वाढदिवसाचे हे शब्दरुपी अभीष्टचिंतन...!
राज्यातील फडणवीस - शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. भाजपकडून आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी ९ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली
तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
सैनिक वन हे हुतात्मा जवानांची आठवण : पालकमंत्री
स्टींग ऑपरेशनद्वारे घोटाळा उघड