‘नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला की, तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. उद्धव ठाकरे ते कधी करणार आहेत, देव जाणो! भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचे गाजर काय दाखवले, ते इतके हवेत गेले की, विचारायची सोय नाही. विधिमंडळाचे कामकाज आपल्याइतके कोणालाच समजत नाही, याच अविर्भावात ते वावरताना दिसतात. कालचीच गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या भाषणाची चर्चा विधानसभेत झाली. त्यांच्या भाषणाविषय
Read More
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अपेक्षित संख्याबळ नसतानादेखील उबाठा गटाने या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी गुहागरचे आ. भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी यासंदर्भातील शिफारसपत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा १४५ आहे, तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी २८८ जागांच्या दहा टक्के आमदार संबंधित पक्षाकडे असणे आवश्यक आहे.