Power Station

शहरी माओवाद : म्हणून हवा विशेष जनसुरक्षा कायदा!

दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला

Read More

"शहरी नक्षलवादी-डाव्यांकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न"

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघातमुंबई : शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्तिंकडून 'सीएए' आणि 'एनआरसी'सारख्या विषयांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लिम आरक्षण हा देखील मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचेही ते यावेळी म्हणाले.   पाटील म्हणाले की, "सीएएमुळे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होण

Read More

नक्षलवादी कारवायात सहभागी वकिलाचा जामीन फेटाळला: वाचा न्यायालयाने काय म्हटलंय

नक्षलवादी कारवायात सहभागी वकिलाचा जामीन फेटाळला

Read More

खातरजमा केल्याशिवाय तरुणांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करु नये - ब्रिजेश सिंह

समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनविरुद्धची खोटी माहिती आदी पोस्टची खातरजमा न करता फॉरवर्ड करणे घातक होते

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121