अयोध्येतील भव्य श्रीरामजन्मभूमी मंदिर आणखी एक इतिहास घडवणार आहे. मंदिर संकुलातील आठ मंदिरांमध्ये ३ आणि ४ जून रोजी एकाच वेळी प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Read More
Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
Waqf Act संसदेत नुकतेच वक्फ सुधारित विधेयक सादर करण्यात आले. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशातील वक्फ सुधारित विधेयकानुसार लवकरच नवीन नियम लागू केले जातील, असे सांगण्यात आले. सुधारित कायद्यांतर्गत वक्फ बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. सर्व वक्फची मालमत्ता आता ऑनलाईन स्वरुपातही पाहता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आह
Yogi Adityanath श्री कृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासाचे समर्थक दिनेश फलाहारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कट्टरपंथी मुस्लिमांना नवरात्रोत्सवापासून दूर राहण्याची मागणी केली आहे. त्यावेळी मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी १०० मुस्लिम कुटुंबियांमुळे ५० हिंदू सुरक्षित नाहीत. त्यांनी सांगितले की, वक्फ बिलमुळे मुस्लिम समाजालाही मोठा फायदा होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीसाठी कायद्याची अंमलबजावणी करतच शिकवण दिली जाईल. त्यांनी बुधवारी २६ मार्च २०२५ रोजी एका पॉडकास्टदरम्यान त्यांनी वक्तव्य केले आहे.
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या लांगूलचालनवादी ‘नॅरेटिव्ह’ला तितक्याच आक्रमकपणे छेद दिला आहे.
Abu Azmi मुघलशासक औरंगजेबाची स्तुतीसुमने उधळणाऱ्या औरंग्याची औलाद असणाऱ्या अबू आझमीला महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता ते अधिवेशन संपेपर्यंत निलंबित राहणार आहेत. याचपार्श्वभमीवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमीला उत्तर प्रदेशमध्ये पाठवा. बाकी आम्ही त्यांच्यावर उपचार करू, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा कुंभमेळ्याच्या समारोपानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. महाकुंभात सहभागी असलेल्या उत्तर प्रदेशातील सफाई कामगारांना दहा हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर केला आहे.
कुंभमेळ्याला जाणार्या श्रद्धाळूंची वाहतुककोंडीबाबत काही तक्रारच नाहीच. सर्व भेदाभेद विसरून कोट्यवधी हिंदू एकत्र येऊ शकतात, ही गोष्टच विरोधकांच्या पचनी पडत नाही आहे. त्यातून एका योगी साधूने, इतक्या भव्य प्रमाणात एका हिंदू सणाचे भव्य आणि यशस्वी आयोजन केल्यानेही विरोधकांची झोप उडाली आहे.
Sambhal योगी सरकारने उत्तर प्रदेशातील संभलची धार्मिक ओळख व्हावी असा विश्वास निर्माण केला आहे. जिल्हा प्रशासन शास्त्रात वर्णन करण्यात आलेल्या सर्व तीर्थस्थळांच्या आणि विहिरींचे शोधकाम सुरू आहे. संभलचे दंडाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, संभल हे एक तीर्थक्षेत्र असून शहरातील तीन प्रमुख शिवमंदिराचा उल्लेख करण्यात आला. यात ८७ देवतीर्थ आणि ५ महातीर्थांचा समावेश आहे.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील लखनऊ पोलिसांनी एका समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. ते दुसरे तिसरे कोणीही नसून सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समाजमाध्यमाचे प्रभारी मनीष जगन अग्रवाल आहेत. त्यांना शांतता भंग होण्याच्या भितीने लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे.
Mahakumbh 2025 उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्ह्यात महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला परदेशातून भाविक येत आहेत. अशातच या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये १० भाविकांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशात तेथील योगी सरकारने अनेक बेकायदेशीर बांधकामे बुलडोझरचा वापर करून भुईसपाट केली आहेत. त्या सरकारच्या या कृतीविरुद्ध विरोधकांनी खूप आरडओरड केली असली, तरी अशा बेकायदा बांधकामांविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारकडून बुलडोझर फिरवणे सुरूच आहे.
कुंभमेळ्याबद्दल नकारात्मकता पसरवणारे लोक नेहमीच व्हीआयपी संस्कृतीत जगले आहेत. त्यामुळेच हे लोक सनातन धर्माविरुद्ध अपप्रचार करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना लगावला आहे. पं. दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते लखनऊ येथे बोलत होते.
(Milkipur Bypoll Election Results 2025) अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने विजय प्राप्त केला असून समाजवादी पक्षाचा (सपा) पराभव झाला आहे.
Mahakumbh 2025 प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी (Mahakumbh 2025) आलेल्या महिला भाक्तांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बरेलीमधील कट्टरपंथी तरुणाविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साबीर हुसैन असे आरोपी तरुणाचे नाव असून तो बरेलीमधील मीरगंजचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे शुक्रवारी सांगितले.
Maha Kumbh 2025 उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभातील (Mahakumbh 2025) अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६० जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने ही माहिती दिली आहे. या घटनेवर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली जाईल. तसेच या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आवश्यक त्या सूचनाही बदलण्यास सांगितल्या आहेत.
Mahakumbh 2025 मौनी अमावस्येला प्रयागराजच्या महाकुंभामध्ये वाढलेल्या गर्दीमुळे भाविक भक्तगणांमध्ये चेंगराचेंगरी झाली. बुधवारी २९ जानेवारी रोजी पाहटे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक हे जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. या घडलेल्या घटनेमध्ये आमचे लक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस
Yogi Adityanath उत्तरप्रदेश राज्याला गरिबीमुक्त राज्य बनवायचे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले आहे. एवढचे नाहीतर उत्तर प्रदेशाच्या उत्पन्नामध्ये पुढील ४ वर्षांमध्ये १ ट्रिलियन ड्रॉलर्सची अर्थव्यवस्थेत वाढ निर्माण होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेश दिनानिमित्त उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपस्थितीत त्यांनी हे प्रतिपादन केले होते.
Delhi Assembly Election 2025 दिल्लीत थंड हवामानासह आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशातच प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप प्रत्योराप करत आहेत. प्रचार सुरू असून याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा दणाणून सोडली आहे. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला कचऱ्याचा डबा {डसेटबिन) बनवल्याचा आरोप केला आहे.
Sambhal उत्तर प्रदेशातील संभलमध्ये १९७८ साली झालेल्या दंगलीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने संभल दंगलीच्या संबंधित एकूण आठ खटले मागे घेण्यास सांगितले होते, अशातच आता सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. यामुळे आता या प्रकरणाला आणखी फांद्या फुटू लागल्या आहेत.
Sambhal मधील १९७८ च्या दंगलीमध्ये बेदखल झालेल्या तुळशीराम यांच्या कुटुंबाला तब्बल ४६ वर्षानंतर न्याय मिळाला आहे. संभल प्रशासनाने मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी तुलसीराम यांच्या कुटुंबाला १० हजार चौरस फूट जमिनीचा ताबा दिला आहे. दंगलीमध्ये तुळशीरामची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबालाही दंगलीसारख्या तणावजन्य परिस्थितीत पळून जावे लागले होते.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गळा चिरत महाकुंभमेळा होऊ न देण्याची सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे. मेहजान उर्फ फैजला उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू संघटनेच्या सदस्यांनी मेहजनवर कठोर कारवाईची मागण केली होती. शनिवारी ११ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांनी बरेलीमधील लोको वसाहतीतून अटक करण्यात आली आहे.
(Waqf Board) “उत्तर प्रदेशात ‘वक्फ बोर्डा’च्या कब्जात असलेली इंच न् इंज जमीन परत घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘वक्फ’ कायद्यात सुधारणा केली असून सर्व जमिनींची सक्रियपणे चौकशी सुरू आहे,” असा थेट इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातून बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिला आहे.
Kumbh Mela यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये जवळपास ४० कोटींहून अधिक भाविक येतील. त्यामुळे उत्तर प्रदेशात २ लाख कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक उलाढाल होईल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
साधकाच्या जडजीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहाला चांगल्या वा वाईट इच्छा राहू शकतात, म्हणून लिंगदेही अवस्थेत राहणारे पिशाच्चादी जीव, इतर जडशरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहाला जडशरीर नसल्यामुळे, त्याच्या इच्छातृप्तीकरिता त्याला इतर जडशरीरांवर कब्जा करून, इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने वा वासनेने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्च होत. मेल्यावर प्रत
लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणानंतर आता वाराणसीतील ( Varanasi ) मदनपुरा भागात ४० वर्षे जुने मंदिर सापडले आहे. यासंदर्भात सीएम योगींना पत्र लिहून सनातन रक्षक दलाकडून हे मंदिर उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मंदिर १५० ते २५० वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. स्कंद पुराणातील काशीखंडात या मंदिराचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. या मंदिराजवळच्या सिध्दतीर्थ विहीरीचाही उल्लेख यात दिसून येतो.
Yogi Adityanath दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ संदर्भात एका डिजिटल माद्यमाच्या युट्यूब चॅनेलवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने ‘मी बिस्मिल्ला म्हणेन आणि योगींचा बळी देईन’, अशी ऑन कॅमेरा वक्तव्य करत धमकी दिली आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी हे प्रकरण घडले असल्याचे वृत्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात बेजबाबदार वक्तव्य केले आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : “एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे सर्वश्रुत आहेच. भारताचा ( India ) वारसा आणि विकास यांचा समन्वय साधून पुढे जाण्याचे व्हिजन पंतप्रधान मोदीजींनी भारताला दिले. त्यास मजबूतीने आपल्याला पुढे न्यायचे आहे. तरच भारत विश्वगुरु म्हणून पुढे येईल,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
राजकारण हे अमृतमंथनासारखे असते, असे म्हणतात. म्हणजे, राजकारणातून अमृतही बाहेर पडते आणि विषही! ते विष पचवणारे ‘निळकंठ’ म्हणजे आमचे नेते देवेंद्र फडणवीस! देवेंद्रजींना राजकारणातले ‘चाणक्य’ अशी उपमा अनेकांनी दिली. ते चाणक्य आहेतच. मी त्यापुढे जाऊन त्यांना राजकारणातला ‘योगी’ असे संबोधेन. कारण, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा परीक्षा पाहणारा ठरला. प्रत्येकवेळी ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नेतृत्व किती प्रगल्भ असावे, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या रसुलाबाद घाटाचे ( Rasulabad Ghat ) नाव बदलण्यात आले आहे. हा घाट आता ’चंद्रशेखर आझाद घाट’ या नावाने ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून प्रयागराज महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा औपचारिक आदेश आठवडाभरात जारी करून तेथे नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार आहे.
मुंबई : आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा (वय ४५) यांचे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले. रांची येथील ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (रिम्स) रुग्णालयात त्यांनी मध्यरात्री १२.३० वा. अखेरचा श्वास घेतला. मंगल मुंडा ( Mangal Munda ) यांचे बंधू कानू मुंडा यांनी सोशल मीडियावरून निधनाची वार्ता दिली.
नाशिक : दुचाकी वेगाने चालविणार्या चालकास हटकल्याचा राग येऊन कामगारनगर येथील काळेनगर भागात राहणार्या माजी नगरसेविका योगिता आहेर ( Yogita Aher ) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आहेर यांच्यासह त्यांचा मुलगा व भावाला मारहाण केल्याचीदेखील घटना घडली. आहेर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दुचाकीस्वार संशयित करण कटारे (२२, रा. संत कबीरनगर) वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी आहेर यांनी त्याला हटकले व गाडी हळू चालवण्यास सांगितले. त्याचा या दुचाकीस्वाराला
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये नऊपैकी सात जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) पुन्हा तळपले असून मतदारांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
भाईंदर : “महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. महाराष्ट्रात अशा थोर पुरुषांची परंपरा आहे.देशात सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही. तेव्हा, ‘बटेंगे तो कटेंगे’ असा पुनरुच्चार करून कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका,” असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath )
Katenge to Batenge राज्यात विधानसभा निवडणुकीत राजकारण तापले आहे. प्राचाराची धामधुम सुरू आहे. अशातच आता उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका जाहीर सभेत कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला आहे. आता हाच नारा एका लग्नपत्रिकेवर छापण्यात आल्याची घटना घडली आहे. गुजरात येथील भावनगर जिल्ह्यातील महुवा येथील वांगर गावातील ही घटना आहे.
अहमदाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ( Batenge to Katenge ) ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. आता तर ही घोषणा गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी खैर येथील जाहीर सभेत अल्पसंख्याक दर्जा आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून समाजवादी पक्षाला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सपाच्या ‘पिछडा – दलित - आदिवासी’ अर्थात ‘पीडीए’ रणनितीस भाजपने ‘एएमयू’द्वारे कोंडीत पकडले आहे.
Illegal mosque उत्तर प्रदेशातील बांदा येथे प्रभू श्रीराम यांनी महादेव शंकराचा अभिषेक केला होता आता त्याच ठिकाणी बेकायदेशीर मशीद बांधण्याचे काम केले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने याचा निषेध केला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ती बेकायदेशीर मशीद पाडण्याची मागणी केली आहे. बांबेश्वर नावाच्या एका पर्वतावर असलेले शिवलिंग बामदेव भोलेनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
Yogi Adityanath उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील अवैध बांधकाम पाडण्यास अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. बहराइच येथे हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारने २३ जणांना नोटीस जारी केली. हे लोक १३ ऑक्टोबर रोजी बहराइच येथे आले होते. कुंडासर - महसी नानपारा या ३८ किलोमीटरवर लोकांनी अतिक्रमण केल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे प्रतीक बनले पाहिजे." असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ६ नोव्हेंबर रोजी अमरावती इथल्या प्रचारसभेत योगींची तोफ धडाडली. महायुतीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारादरम्यान योगींनी विरोधकांवर निशाणा साधला.
( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्या दिपोत्सव २०२४ : यावेळी एकाच दिवशी एक नाही तर दोन विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरातील भक्तांवर खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता ब्रॅम्प्टन मधील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता समाज माध्यामांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मध्ये एक पुजारी तिथल्या भक्तांना "बटेंगे तो कटेंगे"चा संदेश देताना दिसत आहेत. जात, धर्म, विचारधारा या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ (Yogi Adityanath) यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाला समर्थन दिले आहे. यावेळी बोलत असताना सांगितले की, हिंदू एकचा हे संघाचे जीवन वर्तुळ आहे. हे आम्ही ठामपणे सांगू आणि भविष्यातही यासाठी प्रयत्न करू. यावरून संघाला आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीस धार लावण्याचे काम उत्तर प्रदेशाच्या भूमीत होणे योग्य वाटते हे स्पष्ट होते.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात महाराजगंज येथील शहरातील हिंसाचाराची घटना घडली होती. आता त्याच ठिकाणी बुलडोजरची कारवाई केली जाऊ शकते. प्रासरामाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनासने बेकायदा बांधकामांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या वृत्तानुसार दुर्गा विसर्जन मिरवणुकीवेळी हल्ला केला होता. त्यावेळी दगडफेक, विटा आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या हिंसाचारात १३ ऑक्टोबर रोजी राम गोपाल मिश्राची हत्या करण्यात आली होती.
( Uttarpradesh )उत्तर प्रदेशात खाद्य पदार्थांमध्ये अखाद्य पदार्थ आणि घाणीचे भेसळ केल्यास कठोर शिक्षा होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारांविरोधात लवकरच कायदा आणण्याची घोषणा केली आहे.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जॉलीग्रांट रूग्णालयात गेले. त्यावेळी त्यांनी आपली आई सावत्री देवी यांची मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना रूग्णालयात अटक करण्यात आली होती.