३७० कलमाखालील असलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असल्याचे कळते आहे. मिडिया रिपोर्टनुसार कलम ३७० चे उल्लंघनाच्या बाबतीत जनहित याचिकेवर पुढील वेळेस सुनावणी होणार आहे. शॉर्टसेलर हिंडनबर्गने जानेवारी २३ मध्ये शेअर्स किंमतीचा हाताळणी गैरव्यवहार बदल गंभीर आरोप केले होते. अदानी समुहाने आरोप फेटाळून लावले तरी स्वतंत्र ३ जनहित याचिकेवरील सुनावणीत मागच्या वेळेस सेबीने तपासाची मुदत वाढवून मागितली होती. तांत्रिक आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.
Read More
जिल्हा परिषदांमध्ये किमान ५०, तर कमाल ७५ सदस्यसंख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय फडणवीस-शिंदे सरकारकडून नुकताच घेण्यात आला होता.
राज्य सरकारसोबत चर्चा न करता ऐन पावसाळ्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. पावसाळ्यात प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात लागल्यास खरीप हंगाम, पूरपरिस्थितीकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबरनंतर घेण्यात याव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सोमवारी करण्यात येणार असल्याचे माजी उर्जा व पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मनसैनिकांकडून याची जय्यद तयारीही करण्यात आली. मात्र हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोना महामारीचा वाढता प्रकोप लक्षात घेता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन ही एप्रिल २०२१ सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२१ एप्रिल सत्राची परीक्षा २७ ते ३० एप्रिल २०२१ या काळात होणार होती. जेईई मेन परीक्षेची नवी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. JEE Main 2021 April Postponed
सध्याच्या घडीला देशाची सुरक्षा महत्त्वाची; सरचिटणीस चंपत राय यांची माहिती
कोरोनामुळे राज्यासह देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, ती उठेपर्यंत व शासनाचे पुढील आदेश प्राप्त होइपर्यंत सर्व प्रकारच्या सुनावणी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आयुषमान खुराना हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार त्याच्या चतुरस्त्र अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायमच चर्चेत असतो. त्याचा आगामी चित्रपट 'बाला' हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. बाला या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच त्याच्या प्रदर्शनाची तारीख आता बदलली असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी ताणली जाणार आहे.