वक्फ (संशोधन) अधिनियम, २०२५ वर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या अंतरिम निकालाने कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी रोखलेली नाही; मात्र काही वादग्रस्त तरतुदींवर स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने १२८ पानी निकाल देताना स्पष्ट केले की, संसदेतून मंजूर झालेल्या कोणत्याही कायद्याच्या वैधतेबाबत पहिल्या टप्प्यात अनुमान नेहमी त्याच्या समर्थनातच असतो. पण काही तरतुदींना अंतरिम सुरक्षा आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले.
Read More
राजकारणात विनोदी हे एक शक्तिशाली साधनच असते. हे एक असे कलात्मक साधन आहे, जे तणाव कमी करू शकते, परस्पर संबंध वृद्धींगत करू शकते आणि सत्य उघड करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विनोद म्हणजे केवळ रंगरंगोटीचे साधन नाही, तर ते त्यांच्या नेतृत्वशैलीसोबत अतूटपणे विणला गेलेला एक चैतन्यमयी धागा आहे.
सध्या भोगवादी प्रवृत्ती बोकाळली असून, त्याचे परिणाम आपल्याला वैयक्तिक अर्थचक्रावरही दिसतात. मुळातच युरोपीय राष्ट्रांकडे संपत्तीचा अक्षय ओघ व्हावा, यासाठी निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारूपांनाच आजही जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया मानले गेले आहे. त्यामुळे वरवरचे रूप कितीही बदलले, तरी जागतिक अर्थव्यवस्थेत वसाहतवाद आजही दिसतो.
दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खान याला गुंड म्हटले आहे. दबंग सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव कश्यप यांनी केले आहे. व्यावसायिक मतभेद आणि वैयक्तिक मतभेदामुळे सुरू झालेला हा वाद आता पुन्हा बॅालीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कश्यप यांनी सलमानच्या कुटूंबावरही टीका केली आहे.
पालघर तालुक्यातील अथांग समुद्र किनाऱ्यालगत निसर्गरम्य परिसर लाभलेलं एडवण गाव हे विविध जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहणारे, पारंपरिक व्यवसाय करणारे गाव आहे. याच गावात ५ सप्टेंबर १९३५ रोजी रामचंद्र केरोबा केळवेकर यांचा जन्म झाला.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गीय मातोश्रींबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर केलेली ही टीका केवळ निंदनीय नाही तर सार्वजनिक जीवनातील अध:पतनाचे उदाहरण आहे. अशा वक्तव्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान, त्यांच्या दिवंगत मातोश्री व देशाच्या जनतेची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे.
रविवार उजाडला. जयंतराव, आदित्य आणि त्यांचे मित्र आज एका नव्या चर्चेसाठी हॉटेलात जमली होती. आजोबा, आज आपण बोलणार आहोत, शिक्षण क्षेत्रात ‘एआय’ कसा बदल घडवत आहे याबद्दल. म्हणजे, भविष्यातील वर्ग कसे असतील, शिक्षण वैयक्तिक कसे होईल, शिक्षकांची भूमिका काय असेल हे सगळेच. हा तर खूपच गरजेचा विषय आहे, माधव काका म्हणाले. शाळेत शिक्षक होतो मी पण, हल्ली मुलांचं लक्ष अभ्यासात राहतच नाही म्हणतात. तंत्रज्ञान त्यांना भरकटवतंय असं वाटतं. पण, कधी कधी तेच तंत्रज्ञान योग्य वापरलं, तर क्रांती घडवू शकतं! आदित्य उत्साहाने म्हणा
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना फडणवीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा करावी लागत आहे, हा केवळ काव्यगत न्याय नव्हे, तर हा फडणवीस यांच्या सचोटीच्या आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचाच विजय म्हणावा लागेल.
“जेव्हा एखादा कायदा अल्पवयीन मुलाच्या कल्याणाच्याआड येतो, तेव्हा त्या कायद्याच्या तुलनेत मुलाचे हित अधिक महत्त्वाचे ठरते”, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय नुकताच दिला आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार वडिलांनाच मुलांच्या ७ वर्षानंतर ताबा देण्याची तरतुद असली तरीदेखील न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठाने या निर्णयात एका ९ वर्षांच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे दिला आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयाने मुस्लिम महिलेला तलाकच्या खुला पद्धतीद्वारे पतीच्या सहमतीविना तलाक करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने(आयएमपीएलबी) या निर्णयाविरुद्ध चर्चेसाठी मंगळवार, दि. १ जुलै रोजी बैठक बोलावली आहे.
( Jyoti Malhotra ) पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा ही सध्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. अटकेनंतर तपासादरम्यान ज्योतीविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता तिची एक डायरी तपासयंत्रणांच्या हाती लागली आहे. या डायरीची काही पानं माध्यमांमधून समोर आली आहेत. पाकिस्तानात फिरुन आल्यानंतर तिनं आपला अनुभव या डायरीत लिहून ठेवला होता. ही पानं वाचल्यानंतर ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.
Muslim Personal Law Board ने रमजान महिन्याच्या अंतिम शुक्रवारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. वक्फ विधेयकाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात सर्वांनी वक्फ विधेयकाचा निषेध म्हणून हाताला काळी पट्टी बांधावी, असा दावा केला आहे.
विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणार्या व व्यक्तिमत्त्व विकासाचे नवे दालन उपलब्ध करून देणार्या, दिनेश मोरे यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा.
विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघ विचारपीठ, संघ व संघ परिवार केंद्रस्थानी ( Personality Building ) ठेवून निर्माण केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या अशा या अभिनव उपक्रमाविषयी...
नोकरी सोडून साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रदीप गांधलीकर या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ( Pimpri chichwad )
शालेय मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच बौद्धिक विकासातदेखील अमूल्य योगदान देणारी संस्था म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेना’. ( Saraswati Chhatra Sena ) त्यानिमित्ताने छात्रसेनेच्या विविध उपक्रमांचा घेतलेला आढावा...
(CM Devendra Fadanavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बोलताना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत चांगलेच सुनावले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मागील ५ वर्षांमध्ये त्यांच्यावर केलेल्या व्यक्तीगत टीका - टिप्पणीसाठी टीकाकारांचे कान उपटले आहेत.
sambhal violence : उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडलंय. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला एका पत्राद्वारे चेतावणी दिल्याचे पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ... #jamamasjid #sambhal #sambhalviolence #uttarpradesh #vishnushankarjain #jamamosque #AllIndiaMuslimPersonalBoardLaw #asisurvey #news #mahamtb
बिमल केडिया यांच्या आठवणी लिहिताना साधारण ४३ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आमचा पहिला परिचय झाला, तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या एका मोर्चादरम्यान. पोस्टर्स लावायचे होते, पण नेमका पोस्टर्स लावायचा गोंद राहिला होता. तेव्हा राजू पटवर्धनने सांगितलं की, “गोरेगावला बिमल यांचे कार्यालय आहे. तिथे संपर्क कर आणि गोंद मागवून घे.” स्वाभाविकपणे बिमल कोण, काही माहिती नव्हतं. सांगितल्याप्रमाणे मी फोन केला आणि म्हटलं, “बिमल से बात करनी हैं।” तर समोरून आवाज आला, “मीच बोलतोय. बिमल केडिया.” त्यांना म्हटलं, “मो
पीएफआय आणि आयएसआयसारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,' असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ने रविवार, दि. १४ जुलै 2024 सांगितले की ते मुस्लिम महिलांशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशाला आव्हान देणार आहेत. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच मुस्लिम घटस्फोटित महिलांना इद्दतचा कालावधी संपल्यानंतरही भरणपोषण करण्यासाठी पोटगी मागण्याची परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका टाकणार आहे.
भारत सरकार आता मोठी पाऊले टाकण्याच्या तयारीत आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळवता आले नसल्याने भाजपा प्रणात एनडीएचे सरकार सत्तेवर आले असताना आगामी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकारने कर आकारणी बाबत मोठा निर्णय घेण्याचे ठरवले असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे. आगामी अर्थसंकल्पात सरकार वैयक्तिक करात कपात करण्याची शक्यता आहे.
टरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) ने निवडणूक काळातही भारतावर आर्थिक शिस्त जपल्याबद्दल भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे चालू असून भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्वल असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
डार्क वेबवर हॅकर्संने Boat कंपनीच्या ७५ लाख लोकांची खाजगी माहिती लीक केली आहे. नाव,पत्ता,फोन क्रमांक,इ मेल आयडी सगळी वैयक्तिक माहिती लीक करून डार्क वेबवर हॅकर्संने टाकली आहे. यामध्ये विशेषतः 'ShopifyGuy' या हॅकर्संने ही माहिती लिक केल्याची माहिती धोक्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जाच्या नवीन नियमावली बनवण्यासाठी लाल कंदील दिला आहे.अजून अभिप्रेत नसलेली अशी परिस्थिती न उद्भवल्यामुळे आरबीआयने आहे त्याच नियमावलीला पुढे ठेवायचे काम केले आहे.ही माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेला आरबीआयच्या सुत्रांनी दिल्याची बातमी रॉयटर्सने दिली आहे
आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा!
मुस्लिम संघटना देशात समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध करत आहेत. समान नागरी कायद्याचा विरोध करण्यासाठी या संघटना आता तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये मशिदीबाहेर बार कोड लावण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईतही करण्यात आला होता. UCC
समान नागरी कायद्याची चर्चा सुरु झाली की लगेच त्याबरोबरीने चर्चा सुरु होती ती शरिया कायद्याची. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, देशातील रुढीवादी मुस्लीम संस्था आणि मुस्लीम तुष्टीकरणाचं राजकारण करणारे पक्ष सर्वच एका सुरात समान नागरी कायद्याचा विरोध करतात. त्यासाठी पुढं केल जात शरिया कायद्याला. त्यामुळेच शरिया कायदा म्हणजे काय? त्याची सुरुवात कधी झाली? जगभरात सध्या तो कुठे लागू आहे? शरियामध्ये कोणत्या गुन्हाला कोणती शिक्षा आहे? या सर्वच प्रश्नांची उत्तरं या लेखातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करु.
सवलती घेताना धर्माचा आधार घ्यायचा आणि कायदे पाळताना मात्र, भारतीय दंड संहितेचा अवलंब करायचा, ही दुटप्पी भूमिका थांबवणे गरजेचे आहे. अपेक्षेप्रमाणेच केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू करताच, मुस्लीम समाजाकडून टोकाच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लीम तेढ वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तथापि, जगभरातील सर्वच देशात समान नागरी कायदा लागू असताना, भारतातच त्याला विरोध का, याचाही विचार व्हायला हवा.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक बँकेच्या ‘मेकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या संकल्पनेशी आपला वैयक्तिक संबंध असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि ही एक जागतिक चळवळ बनत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय बोलका आहे. शरियतनुसार तुम्ही लग्न मोडू शकता. मात्र, तो न्यायोचित मोहोरबंद हवा असेल तर कौटुंबिक न्यायालयात जाऊनच घटस्फोट घ्यावा लागेल.
हॉटेल व्यवसायातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रँड असलेल्या ओयो कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची चिन्हे आहेत. आयपीओ दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता कंपनीने केली असून ती सर्व कागदपत्रे त्यांनी सेबी कडे सादरसुद्धा केली आहेत. यामुळे ओयो कंपनीकडून २०२३च्या जानेवारी महिन्यापर्यंत हा आयपीओ बाजारात आणला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
दोन सैन्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता युद्ध होत नाही. युद्धाची रुपरेषा बदलली आहे. व्यवसाय, उद्योग, समग्र बाजारमूल्य, महसूल, संचालक मंडळाचे नियंत्रण असे त्याचे स्वरूप झाले असून, अहंकार हे युद्धाचे मूळ कारण आहे
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या म्हणजे संपूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती आहे. केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य आहे, असे म्हणता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिंता वा नैराश्याची लक्षणे असलेल्या मानसिक त्रासाच्या अनुपरिस्थितीपेक्षा मानसिक कल्याणाची मर्यादा खूप मोठी आहे. व्यक्तीला कल्याणाची अनुभूती हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे.
कष्ट आणि धैर्याने केलेले कोणतेही सकारात्मक काम यश मिळवतेच, हे सांगणारे रमेश तुपे यांचे जीवन. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
आपली वाट प्रत्येक व्यक्ती स्वतः उजळून टाकू शकतो, या ध्येयाने कार्यरत असलेल्या नाशिकच्या गजेंद्र मेढी यांच्याविषयी...
समान नागरी कायदा हा असंवैधानिक आहे. हा कायदा अल्पसंख्याक विरोधी आहे, आणि मुसलमान याचा स्वीकार करणार नाहीत. असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे.
हिजाब’ हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे शाळा अथवा महाविद्यालयांमध्ये ‘हिजाब’ घालून वर्गात बसता येणार नसल्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
कट्टरपंथी मुस्लिमांना सूर्याला ईश्वर मानायचे नसेल तर तेही ठीक, पण ते १२ आसनांचा व्यायाम तर करु शकतातच ना? की सूर्यनमस्कारासारखी व्यायामाची सर्वंकष पद्धती हिंदूंनी शोधल्याने ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ त्यालाही विरोधच करत राहणार? पण, खरे म्हणजे सूर्यनमस्कारातील १२ आसने वैश्विक व्यायाम प्रकार आहे, त्याचा धार्मिक आधारावर विरोध होऊच शकत नाही.
नोकरी असो वा व्यवसाय, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यावर निश्चितपणे प्रभाव पडतो. अनेकांचे तर यशापयश त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यासाठी अर्थातच आवश्यक असते ते व्यक्तिमत्त्व व्यवस्थापन व त्याचा विकास. हे काम कठीण असले तरी अशक्य मात्र नसते.
एक शास्त्रीय भाषेतील व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगते की, वर्तवणूक, भावनिक प्रवृत्तीविषयक आणि मानसिक अंगाचे घटक एकत्रित येऊन जी संमिश्र प्रतिमा बनते ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. दुसरी एक सर्वसामान्य व्याख्या सांगते की, एखादी व्यक्ती एकांतात असताना किंवा इतरांशी संवाद साधताना किंवा बाह्य वातावरणात वावरताना जे भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि सातत्य दाखविते किंवा विशिष्ट स्वभाववैशिष्ट्य दर्शविते ते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते.
‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा फतवा
तृतीय वर्ष संघ शिक्षित असलेले प्रमोद मुळे यांनी आपल्या स्वभावाने व सेवेने अनेक नवनवीन लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात आणले. शहरात साप्ताहिक विवेकच्या विक्रीचा आलेख चढता ठेवण्यात प्रमोद मुळे यांची प्रचंड मेहनत आहे. त्यामुळेच साप्ताहिक विवेक असो की संघ विचाराचे कोणतेही साहित्य असो शहरात त्याला प्रचंड मागणी असते. ५ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मनमाड येथे प्रवासास आले असताना प्रमोद मुळे यांच्या घरी त्यांनी काही काळ वास्तव्य केले. मोहन भागवत यांचे आदरातिथ्य
आनंद आपल्याजवळच आहे, आपल्यातच आहे, याची जाणीव जादूई आहे. त्यामुळे आपली आनंद घेण्याची क्षमता वाढते आणि आपल्या वातावरणात असणार्या आनंदाची मग तो निसर्ग असेल, माणसं असतील, कलात्मकता असेल, आपण यातून सहज आनंद मिळवतो.
उत्कृष्ट शिक्षक विशेषतः कलाशिक्षक हा उत्कृष्ट ‘प्रात्यक्षिके’ दाखवू शकतोच असे नसते, तर उत्कृष्ट प्रात्यक्षिके दाखविणारा कलाकार हा उत्कृष्ट कलाशिक्षक असतोच असेही नसते. ही गेल्या तीसेक वर्षांची निरीक्षणे आहेत. प्रात्यक्षिकांच्या बाबतीत तरी दोन प्रकार पडतात, असे माझे निरीक्षणांती मत बनलेले आहे. या दोन्ही प्रकारच्या प्रात्यक्षिककारांच्या कामामध्ये पाहणार्याला मजा येते. आनंद मिळतो. मात्र, ‘सेलिब्रिटी डेमॉन्सस्टेटर’ म्हणजे प्रसिद्धीच्या वलयात आनंद मानणारे प्रात्यक्षिककार कलाकार वेगळे! त्यांचं काम छान वाटतं. मात्
आपण ठाम आणि खंबीर व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? अगदी शक्य आहे. खंबीर राहण्यामध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टींचा लाभ होतो की, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या पथावर अनेक लोकांबरोबर चालत असताना, आपल्या मनाला जे खरोखर वाटते, ते बोलू शकू. आपल्या आयुष्याला संपन्न करण्यासाठी लागणार्या कृती करू शकू.
दुसर्यांच्या मूल्यांचा आणि भावनांचासुद्धा या व्यक्तीला साजेसा आदर असल्यामुळे बाह्य द्वंद्वसुद्धा फारशी होत नाहीत. काही कारणांमुळे अशी बाह्य द्वंद्व झालीच, तर अशा व्यक्ती ते द्वंद्व सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. काही व्यक्ती उपजतच खंबीर प्रवृत्तीच्या व स्पष्ट स्वभावाच्या असतात.
आज ‘व्यक्तिमत्व विकास’ ही आधुनिक काळातील उपपत्ती आहे. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी ग्रंथलेखन करताना सहज जाता जाता स्वामी त्यातील तत्त्वांवर भाष्य करतात, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. तसेच ते अभ्यासण्याजोगे आहे.
भारतीय हवामानात अधिक सुखकर ठरणारे पीपीई
पाकिस्तानात पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट न मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. डॉक्टरांनी बहिष्कार टाकत काम केले बंद