मानसिक आजारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नसतानाही त्याकाळात मनोविकारतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतलेल्या आणि रुग्णसेवेतूनही सामाजिक भान जपणार्या डॉ. अद्वैत पाध्ये यांच्याविषयी...
Read More
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र’ असे गौरवोद्गार काढताना दुर्देवाने याच महाराष्ट्रातील लेकीबाळी आज सुरक्षित नाहीत, हे मागील काही काळातील महिला अत्याचारांच्या विविध घटनांमुळे सिद्ध झाले आहे. मात्र, अद्याप सरकारदरबारी या सर्व प्रकरणांची नुसती चौकशीच सुरु आहे. कोरोना काळात तर ही परिस्थिती अधिक बिकट झाली. एकूणच राज्यातील महिला सुरक्षेची स्थिती इतकी भीषण असताना सरकारने मात्र याकडे डोळेझाक केलेली दिसते. तेव्हा, सावित्रींच्या लेकींची कधीपर्यंत अशी फरफट होणार, असाच प्रश्न उपस्थित होतो.