अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळखही पटवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता मृत व्यक्तींच्या डीएनए चाचण्या करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाशी युती करावी आणि कोणाशी नाही, हे ठरविण्याचे अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समितीला आहेत. इतर कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आमची भूमिका या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आहे. पण, काही जागांवर, जेथे शक्य होणार नाही, तेथे आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ११ जून रोजी दिली.
मनुष्य शरीर अविरत कार्यरत असते. विविध संस्था (Systems) एकत्र येऊन शरीराचे विविध कार्य आपसूक घडवून आणत असतात. यामध्ये शरीराची झीज होते आणि टाकाऊ घटक निर्माण होतात. या सगळ्याचे शरीरातून निष्क्रमण होणे अत्यंत गरजेचे आहे. टाकाऊ घटक जर शरीरात बराच काळ राहिला, तर शरीरात अपाय उत्पन्न होऊ शकतो. या टाकाऊ घटकांचे निष्क्रमण विशिष्ट पद्घतीने, नियमित अंतराने होत असते. यालाचा ‘शारीरिक वेग’ (Physical vrges) म्हणतात. प्राकृतिक शारीरिक वेगांचे शरीरातून वेळोवेळी बहिर्गमन करणे जर व्यवस्थित सुरू असले, तर विविध शारीरिक तक्रारी,
सांधे हे शरीराच्या रचनेत अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडतात. कल्पना करा की, बांबूंचे (वेळूचे) बांधकाम दोरीने एकमेकांना बांधून एखादी झोपडी तयार केली आहे. त्यातील एखादा सांधा सुटला, तर इतर सर्व सांध्यांवर परिणाम होतो. हेच सूत्र शरीरातील सांध्यांबाबतही लागू पडते.
अधारणीय शारीरिक वेगाचे महत्त्व तसेच ते रोखल्यास निर्माण होणारे धोके हानीकारकच. त्यामुळे अशा वेगांना अथबा त्याच्या संवेदनांना न रोखण्याचा सल्लाच आयुर्वेद देत असते. या लेखामध्ये जांभई या अशाच एका अधारणीय शारीरिक वेगाविषयी जाणून घेऊया...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असून या निवडणूका महायूती एकत्रित लढणार की, वेगवेगळ्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
(Maharashtra Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या’ असा आदेश न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यासंदर्भातील सुनावणी आज दि. ६ मे रोजी पार पडली.
योगिक चक्र साधना करताना चक्रांसंबधित खालील मुद्दे जाणून घेणे आवश्यक आहे.
मानवी आयुष्याला अधिक सुखी करण्यासाठी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. मात्र, पाश्चात्य तंत्रज्ञान हे मानवी शरीराच्या श्रमपरिहाराचे लक्ष्य ठेवूनच निर्माण झाले असल्याने, ते मानवी शरीराचाच विचार करते, तर भारतीय संस्कृतीत सुखाच्या व्याख्येत पंचकोशीय शरीराचा विचार करण्यात आला आहे.
(Asim sarode)“बदलापूरसारख्या संवेदनशीलप्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून, ते सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हीझम करतात,” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी केली. “चिमुरड्यांवर अत्याचार करणार्या नराधम अक्षय शिंदेचा सरोदे यांना एवढा पुळका का आला?” असा सवाल त्यांनी केला.
आपले जडशरीर मरणसमयी जरी नष्ट झाले, तरी त्यात वसत असलेला जीवात्मा उर्वरित देह, मन, बुद्धी पंचज्ञानेंद्रिये घेऊन बाहेर निघून जातो आणि कर्मगतीला जेव्हा वाट मोकळी होते, तेव्हा पुनः सुयोग्य जडशरीराद्वारे जीवात्मा मातृगर्भात आपोआप ओढला जातो. गीतेचा श्लोक हेच सांगतो.
नसीमुद्दीनने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये त्याची २२ वर्षीय पत्नी सानिया खानची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने सानियाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि कचरा डंपिंग यार्डमध्ये फेकून दिले. आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, म्हणून त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. दि. २१ मे २०२४ पासून मृतक बेपत्ता होता. शनिवार, दि. १ जून २०२४ पोलिसांनी नसीमुद्दीनला अटक केली.
मृत्यू म्हणताच आपल्यासमोर एक भयावह कल्पना उभी राहते आणि त्यामुळेच आपले मन मृत्यूच्या कल्पनेने घाबरते. असल्या भययुक्त घाबरण्यामुळेच मृत्यू एक रहस्य बनले आहे. मृत्यूचा संबंध शरीराशी आहे आणि शरीर म्हटले की, आपल्या समोर या जड शरीराचे चित्र उभे राहते. शास्त्रांनी आपली चार शरीरे सांगितली आहेत. आमच्यापैकी काहींना असे अनुभव येत असतात की, आमच्या जडं शरीराहून वेगळे असे आमच्या जीवात्म्याचे अस्तित्व आहे. परंतु, आम्ही म्हणजे जड शरीरच ही भावना आमच्या हाडीमांसी इतकी खिळली आहे की, आम्ही म्हणजे हे जड शरीर या कल्पनेपलीकडे आप
कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उच्च न्यायलयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पेडणेकर यांच्या चौकशीची आणि अटक करण्याची आवश्यकता दिसत नसल्याचे सांगितले. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने याप्रकरणी निकाल दिला.
हे (अग्ने) भौतिक अग्नी, (त्वम्) तू (यम्) ज्या पार्थिव शरीराला (सम्+अदह:)चांगल्या प्रकारे जाळले आहेस, (तम् उ) त्या शरीराला (पुनः) पुन्हा (निर्वापय) व्यवस्थित, मर्यादित स्वरूपात शरीराला जाळून शांत कर म्हणजेच आवश्यक तितक्याच प्रमाणात अग्नीद्वारे देहाला जाळले जावे. पुढे (अत्र) या स्मशानभूमीतील दहनस्थळी (कियाम्बु) काही प्रमाणात पाणी उत्पन्न होत राहो. (व्यल्कशा पाकदूर्वा) विविध शाखांनी युक्त अशा स्वरूपाची परिपक्व हराळी, गवत वगैरे उत्पन्न होत राहो.
लहानपणी पाहिलेले ‘खाकी’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून शरीरसौष्ठवातील अनेक किताब पटकावणार्या अहिल्यादेवी नगरच्या ‘मर्दानी रेखा’ यांचा हा जीवनपट...
"राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत बॉडी डबल घेऊन जात आहेत, ज्यांचे स्वरूप आणि पोशाख त्यांच्यासारखाच आहे. बसच्या समोर बसून लोकांकडे पाहणारी व्यक्ती बहुधा राहुल गांधी नसावी. बसमध्ये आठ जण बसण्यासाठी एक खोली आहे, त्यात राहुल गांधी बसतात." असा खळबळजनक दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अमंलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीस हजर राहण्यासाठी समन पाठवले आहे. त्यांना गुरुवारी २५ जानेवारीला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबईत सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा अशा प्रकारे सुटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात मेट्रोच्या बांधकाम साइटजवळ ही सुटकेस सापडली असून अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही.
मणिपूर पोलिसांनी शुक्रवारची सुट्टी बेकायदेशीरपणे घोषित केल्याप्रकरणी एका विद्यार्थी संघटनेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जॉइंट स्टुडंट्स बॉडी ऑफ मणिपूर नावाच्या विद्यार्थी संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगितले होते की आता राज्यात शुक्रवारी सुट्टी असेल.
सप्टेंबर मध्ये Prevention of Money Laundering (Maintainence of Records) Rules ( PMLA) कायद्यात सप्टेंबर पासून बदल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सेबीने या कायद्याअंतर्गत अजून एक शुक्रवारी केला आहे.आधीच्या नियमावलीनुसार, पीएमएलए कायद्यात लाभार्थी मालक असलेल्या तरतूदीत ज्यांची १० टक्के भागभांडवलात भागीदारी असते त्यांचा समावेश मनी लाँड्रिंग कायद्याच्या संज्ञेत करण्यात आला होता.परंतु आता ती मर्यादा १५ टक्क्यांवर आणली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असुन मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांना समन्स पाठवले आहे. पेडणेकर यांना 11 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाकडुन अटकेपासुन तुर्तास दिलासा मिळाला आहे. यापूर्वी किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई हायकोर्टाने पेडणेकरांना तुर्तास दिलासा जरी दिला असला तरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दिलासा मिळालेला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची विनंती केली होती.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. बॉडी बॅग किट खरेदीत गैरव्यवहार प्रकरणात २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईओडब्ल्यूला दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या तर्फे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल करण्यात आला होता.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीही अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीही किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माते सिद्दीकी इस्माइल यांचे मंगळवारी दि. ८ ऑगस्ट रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. यकृताच्या आजारामुळे त्रस्त असल्यामुळे त्यांना काही दिवसांपुर्वी कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी, सिद्दीकी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांचे दु:खद निधन झाले. सिद्दीकी इस्माइल यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्दीकी यांच्या पश्चात पत्नी सजिता आणि त्यांच्या तीन मुली- सुमाया, सारा आणि सुकून असा
परदेशातून भारतीय व्यक्तीचे पार्थिव आणणे सोपे झाले आहे. सर्व विमान कंपन्यांनी मिळून एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याद्वारे आता परदेशातून एखादे पार्थिव आपल्या देशात आणणे अगदी सोपे झाले आहे.
“समाज निरोगी राहावा, यासाठी व्यायामाचा प्रसार-प्रचार करण्याचे काम बजरंगबलीने मला दिले आहे,” असे सांगत तरुणाईला फिटनेसचे धडे देणारे व बॉडीबिल्डर घडवणारे गोपाळ गायकवाड यांचा प्रवास...
ज्या संस्काराने संतती ही बलशाली, शक्तीयुक्त व आरोग्यसंपन्न बनते, तो संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार! काहीजण पुंसवन संस्काराला पुत्राच्या म्हणजेच मुलाच्या निर्मितीचा संस्कार मानतात. पण, त्यांचा हा गैरसमज आहे. ‘पुंमान्’ म्हणजे पुत्र नसून पुरुषत्त्वाने, शरीराने बलशाली असा शिशु! गर्भस्थानी पुत्र असो वा कन्या, त्यांच्या पौरुषत्व वाढीसाठी व शरीरबळ विकासाकरिता व्रतस्थ होण्याचा संस्कार!
शरीर स्वास्थ्यासाठी रोज काही प्राणायाम करणे आवश्यक आहेत.भ्रामरी : पद्मासनावर बसून प्रथम नाकाने खूप श्वास आत घ्यावा. नंतर नाकाद्वारेच भ्रमरासारखा आंदोलनात्मक दीर्घ आवाज करून त्यात मन एकाग्र होऊ द्यावे. वरीलप्रमाणे मन एकाग्र झाल्यावर शरीरातील सर्व रोग नष्ट होऊन साधकाची कुंडलिनी आपोआप जागृत होत असते. हृदयविकाराकरिता हा प्राणायाम श्रेष्ठ आहे.
शरीरातील अग्नी तत्त्वामध्ये जठराग्नी हा सर्वात महत्त्वपूर्ण असा मानला गेला आहे. कारण, माणूस जे काही सर्वप्रथम ग्रहण करतो, ते सर्वप्रथम जठरातच येेते व जठराग्नीच्याच स्वाधीन असते, हे आपण आजवरच्या भागांमधून नीट समजून घेतले.
शरीरात ज्यावेळी मंद अग्नी कार्यरत असतो, त्यावेळी शरीराची चैतन्यशक्तीसुद्धा मंदावलेली असते. चैतन्यशक्ती कमी झाल्यामुळे सहाजिकच सर्व कार्य मंदावतात. यकृताचे कार्यदेखील मंदावल्यामुळे संपूर्ण चयापचय क्रिया मंदावते. शरीरातील मेदाचे प्रमाण व ‘टॉक्सिन्स’चे प्रमाण वाढू लागते. माणसाला दुर्बल व निराश वाटू लागते. याच दुर्बलपणामुळे व हताशपणामुळे जर कुठलेही व्यसन, जसे तंबाखू, सिगारेट तसेच, अल्कोहोल सेवनाची जर सवय लागली, तर मग चयापचय क्रियेवर अजूनच विपरित परिणाम होत असतो.त्यामुळे जिभेची चव फिक्कट होते. चयापचय मंदावल्यामु
मनुष्य शरीर हे त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यांनी बनलेले आहे. मागील लेखात वात-पित्त आणि कफाचा प्राकृतिक व वैकृतिक परिणाम त्वचेवर कसा होतो, याबद्दल वाचले. आजच्या लेखात प्रकृतिनुरुप नैसर्गिक त्वचा कशी असते, याबद्दल जाणून घेऊयात.
उपनगरीय लोकल आणि मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या गणवेशावर बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय आरपीएफ पोलिसांकडून घेण्यात आला आहे. येत्या महिन्याभरत हे ४० कॅमेरा मुंबई विभागात दाखल होणार असून या कॅमेऱ्यांची मदत रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी होणार असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सध्या उष्णतेच्या लाटेने देशभरात आजारांचे प्रमाणही वाढलेले दिसते. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच हैराण दिसतात. पण, जर या रोगराईला दूर ठेवायचे असेल तर व्यायाम आणि योग्य निद्रेबरोबर पोषक आहारही तितकाच गरजेचा. तेव्हा, आजच्या लेखातून आहाराचे विविध प्रकार, ऋतुमानानुसार अन्नसेवन यांची माहिती करुन घेऊया....
‘किंग मास क्लासिक’ आयोजित ‘परळ श्री २०२३’मध्ये रोहन गुरव आणि सुदर्शन खेडेकरला मागे टाकत बॉडी वर्कशॉपच्या रसल दिब्रिटोने बाजी मारली. तसेच, प्रथमच आयोजित केलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आर. के. फिटनेसची हर्षदा पवार विजेती ठरली, तर ‘मेन्स फिजिक’ प्रकारात दांडेश्वर जिमचा ओमकार पिंगे अव्वल ठरला. शरीरसौष्ठवपटूंचा मार्गदर्शक असणार्या मनीष आडविलकर यांनी ‘परळ श्री’ स्पर्धेचे आयोजन परळच्या नरेपार्क मैदानात केले होते. क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी आणि गोपाळ मंत्री यांच्यावतीने ‘रॉयल एनफिल्ड’ आणि ‘सुझुकी बर्गमन’ य
नाशिकमध्ये नुकतेच दोन दिवसीय अवयवदानविषयक राज्यस्तरीय अधिवेशन ‘श्रेष्ठदान महाअभियान’पार पडले. ‘मृत्युंजय ऑर्गन फाऊंडेशन’, ‘दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि ‘मविप्र’ संस्थेने आयोजित केलेल्या महाभियानाद्वारे शहरात अवयवदान संस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मरणोत्तर देहदान आणि अववयदान याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर व्हावे, तसेच या श्रेष्ठ दानाविषयी जनसमान्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या महाधिवेशनचा उद्देश सफल झाल्याचे दिसून आले.
मन आणि शरीर बरे करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन शक्तिशाली आहे. तुम्हाला जे काही आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या येतात, त्यामध्ये सकारात्मक, आशावादी दृष्टिकोन तुम्हाला बरे होण्यास व सक्षम होण्यास मदत करू शकतो. बरे होण्यासाठी सकारात्मक विचार केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दल काय वाटते, यात मोठा फरक पडू शकतो.
आतापर्यंतच्या श्लोकांतून समर्थांनी रामनामाचे म्हणजेच नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. आपण त्यावर विचार करु लागतो तेव्हा लक्षात येते की, कोणत्याही बाबतीत पूर्ण विश्वास नसल्याशिवाय माणूस त्या मार्गाचे आचरण करीत नाही. हा सर्वसामान्यांचा स्वभावधर्म असतो. त्यामुळे स्वामी आता पुन्हा ८१व्या श्लोकापासून नाममहात्म्य वेगवेगळ्या मार्गांनी समजावून सांगत आहेत.
शरीराच्या प्रकृतीनुसार, ठेवणीनुसार, तसेच माणसाला जनुकीय जडणघडणीनुसार रोगप्रवणस्थिती तयार असते, त्याचप्रमाणे माणसाच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, हवेचा, भौगोलिक परिस्थितीचासुद्धा माणसाच्या शरीरावर परिणाम होत असतो
मुली वयात येताना मासिक धर्म सुरू होतो. या दिवसांमध्ये शारीरिक बदल होत असतो व अशा दिवसांमध्ये दिनचर्या थोडी बदलणे महत्त्वाचे असते. मासिक स्राव योनीभागातून होत असल्यामुळे या अवयवाची व परिसराची निगा व स्वच्छता राखणे, (हायजिन मेंटेन करणे) खूप महत्त्वाचे असते. आज त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्त
अपंगत्वावर मात करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार्या नाशिकच्या मयूर देवरे या शरीरसौष्ठवपटूविषयी...
भाषण थांबवून शिंदेंनी सुरक्षारक्षकाला केलं बाजूला! जाणून घ्या काय घडलं!
मुंबईकरांच्या पैशांतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे उद्योग..
दक्षिण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ परिसरात एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबाने विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डॉ. माणिक येल्लाप्पा वनमोर यांचे कुटुंब आर्थिक तणावाखाली होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिवस’ धूमधडाक्यात साजरा होणार यात शंका नाही. धूमधडाक्यात म्हणण्याचे कारण, या दिवशी अनेक उपक्रम (एक दिवसासाठी) राबविले जातात. प्रत्येक संस्थेला हा दिवस साजरा केला, हे दाखवायचे असते. वास्तविक, हा दिवस आपला संकल्प दिवस असायला हवा. या दिवशी घेतलेला संकल्प पुढील वर्षीपर्यंत निरंतर, सातत्याने कृतीत आणावयाचा, असे दरवर्षी करायचे म्हणजे आपण खर्या अर्थाने योगसाधक होऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर वाळूत पुरलेले मोठ्या प्रमाणात मृतदेह पुन्हा आढळून आले आहेत. हे दृश्य कोरोनाच्या काळाची आठवण करून देणारे आहे. यादरम्यान काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनी आणि प्रचाराने राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला कोरोनामुळे मृत्यू असे संबोधून बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.
आपले शरीर हे जगातील सर्वात सुंदर, बरेचसे किचकट आणि छान अचूकता असलेले यंत्र आहे. शरीरातील असंख्य पेशी आपले कार्य पार पाडत असतात.