पंजाबमधील अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकणार आहे. भारताच्या सुर्वण मंदिराच्या समोर ४१८ फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. दरम्यान भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या तिरंग्याच्या खांबाची उंची शेजारी देश पाकिस्तानपेक्षा १८ फुटांनी वाढवली आहे. आधी भारतीय तिरंग्याच्या खांबाची उंची ३६० होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची ४०० फूट ठेवण्यात आली आहे.
Read More