येनकेन प्रकारे नेहमीच बरळणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही पतीचा कित्ता गिरवत भयंकर मुक्ताफळे उधळली आहेत.
Read More
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल अरेबिया’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत आपल्याला भावासारखा असल्याचे म्हटले आहे. भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
‘द रिलक्टंलट फंडामेन्टॅलिस्ट’ हे पुस्तक मोहसीन हमीद याने ९/११ नंतरच्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे. भारतात ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्या पुस्तकातील कहाणीला धरूनच काढण्यात आला. तसेच, अनेक गाणी, नाट्य, साहित्यनिर्मिती ९/११ नंतर करण्यात आली. सर्वांचा रोख मुस्लिमांना कशा भेदभावाला सामोरे जावे लागले, हाच होता. आपण इस्लाम म्हणून कसे पीडित आहोत, हेच ठसविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतींनी केला.
पाकिस्तानचा दहशतवादाला असणारा छुपा आश्रय पंतप्रधानांच्या व्यक्तव्याने स्पष्ट
एकेकाळी मुंबईत ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या नावाखाली अशाच दहशतवादी, कट्टर इस्लामिक विचारसरणीला खतपाणी घालणारा झाकीर नाईक. स्वत:ला इस्लामचा सर्वात मोठा अभ्यासक म्हणवून घेणारा नाईक 2016 साली भारतातून पळून मलेशियात दाखल झाला.
आज फक्त ‘तबलिगी’ आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्त्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग ‘फिदायीन’ म्हणते. मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दूरदूरच्या देश-प्रदेशात नेऊन लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्यांना वेगळे कुठले नाव देता येईल?
ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा हा सक्रिय झाल्याची माहिती आली समोर