तुम्ही खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे. बुधवारी धर्मादाय कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग व डिजिटायजेशन प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. कारण तुम्ही समाजात अराजक तयार करण्याचा प्रयत्न करत आहात, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे. बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
विचार करून तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला आहे. शनिवार, २४ ऑगस्ट रोजी यवतमाळमध्ये आयोजित लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या निषेध आंदोलनावर निशाणा साधला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बाँड बाबत सर्व माहिती निवडणूक आयोगाला एसबीआयकडून सादर करण्यात आली. त्यानंतर अनेक कोटींच्या इलेक्टोरल बाँडची माहिती उघडकीस आली. दरम्यान, ज्या कंपन्यांवर ईडी व सीबीआयने छापे टाकले होते त्यांनी कारवाईनंतर ६२ टक्के देणग्या विरोधी पक्षांना दिल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
लोकसभा सुरक्षाभंगाचे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मात्र, काही राजकीय पक्षांकडून या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न अतिशय दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे.
हे जे गढूळ वातावरण झालेले आहे, ते स्वच्छ कसे होणार आणि केव्हा होणार? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत. राजकारण मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे हे खरे. राजसत्तादेखील अतिशय महत्त्वाची असते, हेदेखील खरे. तेवढेच हेदेखील खरे की, राजकारण समाजाची विभागणी करते. समाजात कलह निर्माण करते. समाजात ईर्ष्या, द्वेष, भांडणे निर्माण करते. राजसत्ता उपभोगण्यासाठी चांगली असते. परंतु, राजसत्तेचा गुणधर्म ‘अरेरावी,’ ‘दादागिरी,’ ‘मी म्हणतो तेच खरे,’ हा असतो. ‘नम्र राजसत्ता’ ही फक्त राज्यशास्त्राच्या पुस्तकातच असते. लोकशाही र
भाजपसहित विरोधी पक्षाचा हल्लाबोल
आपापल्या मैदानावर सपशेल हरलेले हे लोक स्वत:ला ‘लढवय्ये’ समजत असले तरी लढाईत रणगाडे लागतात, मोट नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे.
बेडकाप्रमाणे केवळ फुगून, ओरडून, गर्जना करण्याचा प्रयत्न हा स्वत: सहित पक्षाच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतो, यावर नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे.