नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
Read More
मुंबईतील चाळींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पालिकेने कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. या मागणीला आता पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या वसत्या-वसत्यांमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प उभारले जातील असा अभिप्राय दिला आहे. मात्र यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात, या उद्देशाने रोटरी परिवारातील पाच क्लब एकत्र येऊन यावर्षीदेखील गणेशोत्सवात ’निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’ हा नुकताच उपक्रम राबविणार आहेत.
दादर येथील ‘इंद्रवदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ ओला कचरा खत प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प सुरु करून या मंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे.